Tumgik
#दिल्ली दिल्ली बातम्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
MCD Election : आम आदमी पक्षानं दिल्ली जिंकली! भाजपची १५ वर्षांची सत्ता गेली
MCD Election : आम आदमी पक्षानं दिल्ली जिंकली! भाजपची १५ वर्षांची सत्ता गेली
MCD Election : आम आदमी पक्षानं दिल्ली जिंकली! भाजपची १५ वर्षांची सत्ता गेली MCD Election Result : दिल्लीतील महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षानं बहुमतानं विजय मिळवला आहे. त्यामुळं भाजपला दिल्लीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. MCD Election Result : दिल्लीतील महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षानं बहुमतानं विजय मिळवला आहे. त्यामुळं भाजपला दिल्लीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं  प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली  आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल,  सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक  होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगा�� इथं वीज निर्मिती कंत्राटी  कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या  कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे  यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या  भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून  जालन्याकडे जाणारी बस  आणि  जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची    समोरासमोर  धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी  ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच  दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील  तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे  समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या  देखील निर्माण होत आहेत,असं  ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे  १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला  केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
nandedlive · 2 years
Text
 'हे कृत्य सरकार पाडण्यासाठीचं पाऊल होतं'; सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
Tumblr media
नवी दिल्ली | राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच नाराजी व्यक्त केली. अत्यंत कडक शब्दात चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या कृतीवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली. त्यांचं हे कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेमुळे सध्या तरी ठाकरे गटाचं पारडं जड झालंय. आमदारांनी जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं योग्य नव्हतं. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं असं दिसून येतं. सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं, असं महत्त्वाचं वकतव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे. राज्यपालांनी असं करणं लोकशाहीसाठी खूपच घातक आहे. राज्यपालांना सुरक्षेबाबत पत्रं पाठवणं पुरेसं होतं. मात्र बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य आहे. असं विश्वासमत मागणं लोकशाहीसाठी घातक. यावर मी व्यक्तिशा नाराज आहे. अशी घटना होणं राज्यासाठी निराशाजनक आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
darshaknews · 3 years
Text
दिल्लीतील इलेक्ट्रिक वाहने केजरीवाल सरकारने ऑटो चालकांना LOI जारी केल्यानंतर फक्त 3 दिवसांच्या वाटपानंतर आणि बसेस nodrss
दिल्लीतील इलेक्ट्रिक वाहने केजरीवाल सरकारने ऑटो चालकांना LOI जारी केल्यानंतर फक्त 3 दिवसांच्या वाटपानंतर आणि बसेस nodrss
नवी दिल्ली. दिल्लीच्या रस्त्यांवर सीएनजी ऑटोसोबतच इलेक्ट्रिक ऑटोही धावताना दिसतील. दिल्ली सरकारने शुक्रवारी इलेक्ट्रिक ऑटोसाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) देण्याची प्रक्रिया सुरू केली. परिवहन विभागाने शुक्रवारी 20 चालकांना ई-ऑटोसाठी पत्र दिले. नुकतीच परिवहन विभागाने जागावाटपासाठी सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली होती. दिल्ली सरकारने सोडतीच्या आधारे 2855 मेल ड्रायव्हर्सची निवड केली आहे, त्यापैकी 33 टक्के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
हा लेहेंगा निघाला खूप महाग! बटणात लपवले होते 41 लाख, व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले
हा लेहेंगा निघाला खूप महाग! बटणात लपवले होते 41 लाख, व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) दिल्ली विमानतळावर एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून एक लेहेंगा जप्त करण्यात आला आहे. हा व्यक्ती लेहेंग्यात लपवून लाखो रुपयांचे विदेशी चलन घेऊन जात होता, जे पाहून सीआयएसएफचे जवानही चक्रावून गेले. लेहेंग्यातून 41 लाखांचे विदेशी चलन बाहेर आले इमेज क्रेडिट स्रोत: Twitter/CISF सामाजिक माध्यमे पण कधी-कधी असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"तुम्ही सत्तेच्या नशेत आहात": अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरणाच्या वादावर
“तुम्ही सत्तेच्या नशेत आहात”: अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरणाच्या वादावर
अण्णा हजारे हे 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा चेहरा होते, ज्यातून ‘आप’चा उदय झाला. (फाइल फोटो) नवी दिल्ली: “दारूप्रमाणेच सत्तेचीही नशा आहे. तुम्ही सत्तेच्या नशेत आहात, असे दिसते.” सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांच्या सरकारी मद्य परवाना धोरणाबाबत त्यांचे माजी मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रातील ही एक घृणास्पद ओळी आहे, जी भ्रष्टाचाराच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] दिल्ली तापमान तापमान, मार्च मध्ये इतिहासाची दुसरी उष्ण तापमान नोंद झाली / [Hindi] दिल्लीत तीव्र उष्णतेच्या वेगाने भाजलेले मार्चमधील दुसर्‍या क्रमांकाचे तापमान नोंदले गेले
[Hindi] दिल्ली तापमान तापमान, मार्च मध्ये इतिहासाची दुसरी उष्ण तापमान नोंद झाली / [Hindi] दिल्लीत तीव्र उष्णतेच्या वेगाने भाजलेले मार्चमधील दुसर्‍या क्रमांकाचे तापमान नोंदले गेले
वेटर ऑनलाईन 30 मार्च 2021 1:40 दुपारी | स्कायमेट वेदर टीम वर्ष 2021 च्या होली दिल्ली येथे तापमान प्रविष्ट केले, दिल्लीत होळीचा दिवस सर्वात जास्त तपमान नोंदविला गेला. त्याच मार्चमध्ये सर्वात जास्त तपमानाचे सेकंद रेकॉर्ड देखील राहते. 29 मार्च, 2021 कोलकाताच्या सफदरजंगमध्ये जास्तीत जास्त तापमान 40.1 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 8 डिग्रीपेक्षा जास्त आहे. पहिल्या दिल्लीत मार्च…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
पावसाळी अधिवेशनाआधीच पाच खासदारांना कोरोनाची लागण दिल्ली : ​संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होणार आहे, मात्र, त्यापूर्वीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' फॅक्ट चेक ' ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ' त्या ' पत्रकाराला अटक
‘ फॅक्ट चेक ‘ ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ‘ त्या ‘ पत्रकाराला अटक
केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत आणि खोट्या बातम्या पसरवल्यानंतर त्याची सत्यता उघड करणारे अल्ट न्यूजचे संस्थापक असलेले पत्रकार मोहम्मद जुबेर यांना अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली सरकारवर सर्वच क्षेत्रातून टीका केली जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मोहम्मद जुबेर यांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती. अल्ट न्यूज ही फॅक्ट चेकिंग वेबसाईट असून त्यामध्ये अनेकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' फॅक्ट चेक ' ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ' त्या ' पत्रकाराला अटक
‘ फॅक्ट चेक ‘ ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ‘ त्या ‘ पत्रकाराला अटक
केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत आणि खोट्या बातम्या पसरवल्यानंतर त्याची सत्यता उघड करणारे अल्ट न्यूजचे संस्थापक असलेले पत्रकार मोहम्मद जुबेर यांना अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली सरकारवर सर्वच क्षेत्रातून टीका केली जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मोहम्मद जुबेर यांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती. अल्ट न्यूज ही फॅक्ट चेकिंग वेबसाईट असून त्यामध्ये अनेकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mumbai Pollution : दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा देखील बिघडली; प्रदूषणाने गाठली उच्चांकी पातळी
Mumbai Pollution : दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा देखील बिघडली; प्रदूषणाने गाठली उच्चांकी पातळी
Mumbai Pollution : दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा देखील बिघडली; प्रदूषणाने गाठली उच्चांकी पातळी Mumbai Pollution : देशात प्रदूषणात दिल्ली आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ आता मुंबईच्या प्रदूषणाने देखील उच्चांकी पातळी गाठली आहे. Mumbai Pollution : देशात प्रदूषणात दिल्ली आ��ाडीवर आहे. त्या पाठोपाठ आता मुंबईच्या प्रदूषणाने देखील उच्चांकी पातळी गाठली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
राज्यभरात ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन
आणि
गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस्‌ में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस्‌ है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, ७९ हजार १५६ कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीनं ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोक सहभागातून ही आरोग्य शिबीरं घेतली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबीरांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक ठिकाणी ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांचं उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी १०० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील, तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी देणारे भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या छत���रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रिक टन तर नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरून एकूण सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार असून, महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित करण्यात आल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं काल वितरण करण्यात आलं.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं इथे विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरू होतं.
****
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २० सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे. युवकांनी या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
मोठी बातमी! सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
Tumblr media
मुंबई | हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक (Satish Kaushik) यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र दिल्ली पोलिसांना याबाबत वेगळाच संशय येत आहे. साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या पार्टीत सतिश कौशिकही सहभागी झाले होते. पोलिसांनी या फार्म हाऊसचा कसून तपास केला आहे. या तपासात पोलिसांना काही औषधे सापडली आहे. यात डायजीन आणि शुगरची नियमित औषधेही आहेत. त्याशिवाय इतरही काही औषधे सापडली आहेत. ही औषधे कोणती आहेत? ती आज���रांवरचीच आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात काहीच संशयास्पद नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. अधिक चौकशीसाठी रक्त आणि हृदय बाजूला ठेवण्यात आलं आहे.  महत्त्वाच्या बातम्या- Source link Read the full article
0 notes
darshaknews · 2 years
Text
फेसलेस सेवा: ड्रायव्हिंग टेस्टसाठी वाट पाहण्याचा त्रास संपणार, केजरीवाल सरकार करत आहे त्यांच्यासाठी खास व्यवस्था
फेसलेस सेवा: ड्रायव्हिंग टेस्टसाठी वाट पाहण्याचा त्रास संपणार, केजरीवाल सरकार करत आहे त्यांच्यासाठी खास व्यवस्था
नवी दिल्ली. आता केजरीवाल सरकार दिल्लीत ऑन लायसन्स बनवणाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करणार आहे. परिवहन विभाग, दिल्ली सरकारकडून फेसलेस सेवा आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक (स्वयंचलित ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक) सुविधा अधिक आरामदायक आणि सोयीस्कर बनवण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही तर सरकार स्वयंचलित चाचण्यांसाठी सध्याच्या ट्रॅकची संख्या 12 वरून 20 पर्यंत कमी करणार आहे जेणेकरून प्रतीक्षा कमी करता…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अरविंद केजरीवाल 16 ऑगस्टला गुजरातमध्ये येणार, प्रत्येक 'हमी'वर राजकीय पारा चढणार
अरविंद केजरीवाल 16 ऑगस्टला गुजरातमध्ये येणार, प्रत्येक ‘हमी’वर राजकीय पारा चढणार
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयानंतर गुजरात काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपचे नेते केजरीवाल सातत्याने भेटी देत ​​आहेत आणि भाजपची 27 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्याबाबत बोलत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. (फाइल फोटो) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल सातत्याने दौरे करत आहेत. 16 ऑगस्ट रोजी केजरीवाल पुन्हा गुजरातला पोहोचतील आणि भुजमधील टाउनहॉल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्सचा आज विध्वंस: 10 क्रमांकांमध्ये ब्रेकडाउन
नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्सचा आज विध्वंस: 10 क्रमांकांमध्ये ब्रेकडाउन
नोएडा सेक्टर 93A मधील सुपरटेक टॉवर्स कोसळण्यास नियंत्रित स्फोटानंतर सर्व नऊ सेकंद लागतील. नोएडा: आज दुपारी 2.30 वाजता, नोएडामध्ये एक विध्वंस पहायला मिळेल ज्याला भारतात, कदाचित जगात काही समांतर नाही, कारण सेक्टर 93A मधील दोन भव्य टॉवर नियमांविरुद्ध बांधले गेले आहेत. संख्या प्रमाण मोजण्यात मदत करू शकतात. कथा सांगणारे काही आकडे येथे आहेत 40: मूलतः प्रत्येक टॉवरमध्ये नियोजित मजल्यांची संख्या ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes