Tumgik
#आज हवामान अंदाज
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
nandedlive · 1 year
Text
Today's Weather Update | बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायमच; जाणून घ्या कोण कोणत्या भागांमध्ये होणार पाऊस?
Tumblr media
Today’s Weather Update | राज्यात सध्या उन्हाळा ऋतू संपला असून मान्सून सुरू झाला आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे राज्यात मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, राज्यात मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न पडला आहे. अशातच, आता कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस (Today’s Weather Update) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण राज्यातही चांगला पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
कुठे होणार मुसळधार पाऊस?
आज कोल्हापूर, सातारा आणि दक्षिण कोकण इत्यादी जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागातील धबधबे आता सक्रिय होऊन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. राज्यातील काही भागांत हलक्या सरी बरसण्याचा अंदाज उत्तर प्रदेशच्या वायव्य भागामध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, महाराष्ट्रापासून ते केरळ पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामानातील बदलांमुळे उर्वरित राज्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवला आहे.
यलो अलर्ट जारी
दरम्यान, हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सध्या कोकण घाटमाथ्यावरच समाधानकारक पाऊस झालेला असून राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. Read the full article
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] दिल्ली तापमान तापमान, मार्च मध्ये इतिहासाची दुसरी उष्ण तापमान नोंद झाली / [Hindi] दिल्लीत तीव्र उष्णतेच्या वेगाने भाजलेले मार्चमधील दुसर्‍या क्रमांकाचे तापमान नोंदले गेले
[Hindi] दिल्ली तापमान तापमान, मार्च मध्ये इतिहासाची दुसरी उष्ण तापमान नोंद झाली / [Hindi] दिल्लीत तीव्र उष्णतेच्या वेगाने भाजलेले मार्चमधील दुसर्‍या क्रमांकाचे तापमान नोंदले गेले
वेटर ऑनलाईन 30 मार्च 2021 1:40 दुपारी | स्कायमेट वेदर टीम वर्ष 2021 च्या होली दिल्ली येथे तापमान प्रविष्ट केले, दिल्लीत होळीचा दिवस सर्वात जास्त तपमान नोंदविला गेला. त्याच मार्चमध्ये सर्वात जास्त तपमानाचे सेकंद रेकॉर्ड देखील राहते. 29 मार्च, 2021 कोलकाताच्या सफदरजंगमध्ये जास्तीत जास्त तापमान 40.1 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 8 डिग्रीपेक्षा जास्त आहे. पहिल्या दिल्लीत मार्च…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान अंदाज 08 ऑगस्ट 2022 या आठवड्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद येथे पावसासाठी लाल पिवळा आणि केशरी इशारा | Maharashtra Weekly Weather Forecast: आज महाराष्ट्रात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट, जाणून घ्या
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान अंदाज 08 ऑगस्ट 2022 या आठवड्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद येथे पावसासाठी लाल पिवळा आणि केशरी इशारा | Maharashtra Weekly Weather Forecast: आज महाराष्ट्रात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट, जाणून घ्या
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान आणि प्रदूषण अहवाल ०८ ऑगस्ट २०२२: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान राज्याच्या विविध भागात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम कोकणात होणार आहे. दरम्यान, मुंबई हवामान केंद्राने राज्यातील विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
आयएमडी हवामानाचा अंदाज आज का मौसम उत्तर भारतात थंडी वाढू शकते तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
आयएमडी हवामानाचा अंदाज आज का मौसम उत्तर भारतात थंडी वाढू शकते तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
नवी दिल्ली: उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील पाच दिवसांत किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘कोल्ड डे’ सारखी परिस्थिती निर्माण होईल. पंजाब का मौसम, हरियाणा येथे थंडीची लाट येऊ शकते. -उत्तर प्रदेश (UP IMD हवामान अंदाज), राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सोमवारी सांगितले की पंजाब, हरियाणा, दिल्ली…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra News Live : दोन दिवसांत राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत
Maharashtra News Live : दोन दिवसांत राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत
Maharashtra News Live : दोन दिवसांत राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत Maharashtra Rain Alert : राज्यात सर्व ठिकाणी पावसाची हजेरी, पावसाची संततधार कायम Mumbai, Maharashtra Rains News Live Updates, July 14, 2022 : दोन दिवसांसाठी मुंबई, संपूर्ण कोकणासह राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळपासून…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
पावसाचा दणका ! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस
पावसाचा दणका ! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस
मुंबई : मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागापेक्षा उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. आज ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत सुरु आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहर विभागात ८२, पूर्व उपनगरात १०९ तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवा - विभागीय आयुक्त
पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त
नागपूर, दि. 12 : हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्या  बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
'येथे' सर्वाधिक तापमनाची नोंद
‘येथे’ सर्वाधिक तापमनाची नोंद
तर मुंबईत १९५६ नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा ४१ अंशांवर मुंबई : उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान ४० अंशापार गेले आहे. रायगडच्या कर्जतमध्ये सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर परभणीत आज ३८.०२ अंश सेल्सिअस आणि वाशिममध्ये ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.मुंबईतील काही ठिकाणांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यातील 'या' भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा
Tumblr media
मुंबई | पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.  उद्या म्हणजेच 14 मार्चला नाशिकसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, पुणे या जिल्ह्यांना यलो जारी करण्यात आला आहे. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] पहाणे वर बर्बबरी आणि मैदानी क्षेत्र बारिश चालू, काल पासून क्रियाकलाप कमी शक्यता / [Hindi] पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानावर पाऊस सुरू, क्रियाकलाप उद्या संकुचित
[Hindi] पहाणे वर बर्बबरी आणि मैदानी क्षेत्र बारिश चालू, काल पासून क्रियाकलाप कमी शक्यता / [Hindi] पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानावर पाऊस सुरू, क्रियाकलाप उद्या संकुचित
वेटर ऑनलाईन मार्च 23, 2021 1:53 दुपारी | स्कायमेट वेदर टीम पहाटेच्या काळातील बर्बबरी आणि मैदानी क्षेत्रातील लोकांबरोबर बौछारें थडगे तीन दिवसांच्या स्थानांची पसंती होते. यानि बदलले हंगाम आज हॅट्रिक आहे. उत्तर भारत पहाटे राज्ये गेल्या 2 दिवसांपासून भारी बारिश आणि बर्बरी आहे. कल यानि 22 मार्चचा मौसम सर्वात जास्त सक्रिय झाला आहे. गेल्या 24 घंट्यांमधील अनेक स्थानांवर बारिश या प्रकारची नोंद झालीः…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
ind vs end 3rd ODI सामना पूर्वावलोकन भारत रोहित शर्मा रेकॉर्ड मँचेस्टर खेळपट्टी हवामान अहवाल
ind vs end 3rd ODI सामना पूर्वावलोकन भारत रोहित शर्मा रेकॉर्ड मँचेस्टर खेळपट्टी हवामान अहवाल
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना पूर्वावलोकन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आठ वर्षांपासून एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. सध्याच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. अशा स्थितीत ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणारी तिसरी वनडे जिंकून 8 वर्षांचा दुष्काळ संपवण्याकडे भारताचे लक्ष असेल. एवढेच नाही तर…
Tumblr media
View On WordPress
#ind vs eng भारतात थेट प्रक्षेपण#आज इंडस्ट्रीज विरुद्ध इंजी लाइव्ह स्ट्रीमिंग#इंड वि इंजी कुठे पहायचे#इंड विरुद्ध इंग्लंड कुठे पहायचे#इंड विरुद्ध इंजी लाइव्ह स्ट्रीमिंग#इंडस्ट्रीज विरुद्ध इंजी 3री एकदिवसीय हवामान अद्यतने#खेळपट्टी अहवाल इंडस्ट्रीज वि इंजी#तिसरी एकदिवसीय हवामान अंदाज#दुसरी एकदिवसीय भारत विरुद्ध इंग्लंड थेट कशी पहावी#दुसरी एकदिवसीय लाइव्ह कशी पहावी#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड 3रा एकदिवसीय हवामान अंदाज#भारत विरुद्ध इंग्लंड T20 थेट स्कोअर#भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी वनडे#भारत विरुद्ध इंग्लंड थेट स्कोअर#भारत विरुद्ध इंग्लंड मॅच रेकॉर्ड#भारत विरुद्ध इंग्लंड सामना थेट स्कोअर#मँचेस्टर मैदान#सामना पूर्वावलोकन#हवामान अद्यतने
0 notes
darshaknews · 3 years
Text
राज्यात अवकाळी पाऊस, येथे कडाक्याची थंडीही वाढणार; IMD चा इशारा
राज्यात अवकाळी पाऊस, येथे कडाक्याची थंडीही वाढणार; IMD चा इशारा
मुंबई : Weather Update: देशात पुन्हा एकदा पावसाचे ढग आहेत. आज देशातील काही राज्यांत पाऊस पडेल तसेच कडाक्याच्या थंडी वाढणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा इशारा तर खान्देश आणि विदर्भात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कडाक्याच्या थंडीतही पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज शनिवारी महाराष्ट्रात काही…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra Rain: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट; वाचा आजचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Rain: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट; वाचा आजचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Rain: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट; वाचा आजचा वेदर रिपोर्ट राज्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून आजही अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे राज्यात आज काय आहे पावसाचा अंदाज? वाचा सविस्तर… राज्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला | जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला | जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट
गोंदिया, दि.28 : भारतीय हवामान विभागाने आज पावसासह गारपीट पडण्याचा अंदाज वर्तवला होता. आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, औरंगाबाद, अकोला, अहमदनगर, बुलडाणा, अमरावती, वाशिम या भागात गारपीटसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा अवकाळी पावसाने बळीराजा संकटात सापडला असून धान, जवस, तूर, ज्वारी, गहू,…
Tumblr media
View On WordPress
0 notes