Tumgik
#महाराष्ट्र प्रदूषण
mhlivenews · 6 months
Text
मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमतावाढ; नायडू, विठ्ठलवाडीसाठी १०० कोटींचे अनुदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात मुळा-मुठा नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी नव्याने ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे निर्माण केली जात असतानाच, आता अस्तित्वातील सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यापैकी नायडू आणि विठ्ठलवाडी या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये अनुदान दिले आहे. याबाबतचा सरकार निर्णय प्रसिद्ध झाला असून, हा निधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर
महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं.
****
आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ॲप भूतान, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि फ्रान्स या सात देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जं त्यांच्या हस्ते देण्यात येतील तसंच योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले –
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घ���ण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना झाले
****
दरम्यान, स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंती पर्यंत राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात चालणारं हे अभियान “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले.
****
२७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’म्हणून साजरा केला जातो. ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज नं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा आज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली.
****
0 notes
getfreejobalert · 9 months
Text
MPCB Various Post Recruitment 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभिन्न पद भर्ती
MPCB Various Post Recruitment 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभिन्न पद भर्ती 2024 MPCB Recruitment 2024 MPCB Mumbai Bharti 2024 ➥ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024) ने क्षेत्रीय अधिकारी [Regional Officer], प्रमुख लेखाकार [Head Accountant] और विभिन्न के 64 स्थायी पदों के लिए ऑनलाइन आवेदन करने के लिए योग्य उम्मीदवारों को आमंत्रित कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
manvadhikarabhivyakti · 11 months
Text
बॉम्बे हाईकोर्ट ने आदेश में किया संशोधन, दिवाली के दौरान पटाखे फोड़ने का समय घटाकर दो घंटे किया
बंबई उच्च न्यायालय ने शुक्रवार को अपने पहले के आदेश में संशोधन करते हुए कहा कि वायु प्रदूषण की स्थिति को देखते हुए दिवाली के दौरान रात आठ बजे से 10 बजे के बीच ही पटाखे फोड़े जा सकते हैं। मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय और न्यायमूर्ति जी एस कुलकर्णी की खंडपीठ ने छह नवंबर को महाराष्ट्र में सभी नगर निगमों की सीमा के भीतर शाम सात बजे से रात 10 बजे के बीच तीन घंटे के लिए पटाखे फोड़ने की अनुमति दी थी।…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 11 months
Text
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत
मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. भारतीय संस्कृतीत  उत्सवांना महत्व असून  दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. नागरिकांनी सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा…
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 11 months
Link
https://marmikmaharashtra.com/inauguration-of-anandigriha-old-age-home-at-hingoli-organizations-resolution-to-care-for-senior-citizens/
0 notes
larcoindia · 1 year
Text
एफ्लुएंट ट्रीटमेन्ट प्लान्ट सप्लायर्स, जल प्रदूषण और वेस्ट वॉटर मैनेजमेंट के क्षेत्र में अद्भुत सफलता
Tumblr media
लार्को इंडीया प्रा.लि. कंपनी साॅलीड एण्ड लिक्वीड वेस्ट पोल्युशन कंन्ट्रोल सिस्टम में विशेषज्ञ हैं और वे बोहोत बड़े एफ्लुएंट ट्रीटमेन्ट प्लान्ट के सप्लायर्स हैं।
जल प्रदूषण और वेस्ट वॉटर मैनेजमेंट और एफ्लुएंट ट्रीटमेन्ट प्लान्ट के सप्लायर्स 
लार्को इंडिया प्राइवेट लिमिटेड एक ऐसी कंपनी है जो पानी और पर्यावरण को स्वच्छ रखने में लोगों की मदद करती है। उन्होंने 1998 में श्री माणिकराव एम येले की मदद से शुरुआत की, जो कचरे से होने वाले प्रदूषण को नियंत्रित करने के बारे में बहुत कुछ जानते हैं। वे ठोस और तरल अपशिष्ट प्रबंधन दोनों में मदद करने में विशेषज्ञ हैं। यह कंपनी विभिन्न स्थानों जैसे चीनी कारखानों, दूध डेयरियों और अस्पतालों को उनकी पानी और अपशिष्ट आवश्यकताओं में मदद करती है। उनके पास ऐसे लोगों की एक टीम भी है जो अच्छी सेवा देने और यह सुनिश्चित करने के लिए प्रशिक्षित हैं कि ग्राहक खुश हैं। 
माणिकराव जी ने बहुत समय पहले क्राउन केमिकल्स नाम से एक कंपनी शुरू की थी। सबसे पहले, उन्होंने कारों के लिए फ्रिज बनाए, लेकिन बाद में उन्होंने गंदे पानी को साफ करने और कचरे के प्रबंधन में मदद करने के लिए रसायन बनाना शुरू कर दिया। उन्होंने काफी शोध किया और पानी और कचरे के प्रबंधन के लिए कंपनी का एक नया हिस्सा बनाया। उन्होंने ठोस कचरे के प्रबंधन और पुनर्चक्रण के तरीकों पर भी गौर करना शुरू कर दिया।
कंपनी गंदे पानी को साफ करके उसे दोबारा इस्तेमाल लायक बनाने में मदद करती है। उनके पास विशेष मशीनें और प्रौद्योगिकियां हैं जो पानी को स्वच्छ और सुरक्षित बनाने में मदद कर सकती हैं और वह महाराष्ट्र में जाने पहचाने एफ्लुएंट ट्रीटमेन्ट प्लान्ट के सप्लायर्स हैं। यह महत्वपूर्ण है क्योंकि यह पर्यावरण की रक्षा करने में मदद करता है और व्यवसायों के लिए पैसा बचा सकता है। लार्को इंडिया प्राइवेट लिमिटेड पुणे एक कंपनी है जो पानी साफ करने के लिए उपकरण बनाती है और वे पुणे और अन्य स्थानों में विभिन्न प्रकार की परियोजनाओं में मदद कर सकते हैं।
लार्को इंडीया प्रा.लि. इन्डस्ट्रीज जिसमे हम काम कर चुके है
ईटीपीए कारखानों से गंदे पानी को साफ करने के लिए महत्वपूर्ण है��, और हमारी कंपनी इस बारे में बहुत कुछ जानती है कि वे कैसे काम करते हैं। हम सुनिश्चित करते हैं कि हमारी उपचार प्रणालियाँ नियमों का पालन करें और विभिन्न प्रकार की फ़ैक्टरियों को उनकी विशिष्ट आवश्यकताओं में मदद करें।
हमारी कंपनी में 50 से 100 के बीच लोग काम करते हैं, और वे जो करते हैं उसमें वास्तव में अच्छे हैं। हमारी योजना विकास करने और जनता से धन जुटाने की भी है। अभी हम पानी साफ करने के लिए दूसरे देशों से विशेष फिल्टर खरीदते हैं, जो काफी महंगा होता है। हम भारत में अपना फ़िल्टर बनाना चाहते हैं, इसलिए वे सस्ते होंगे। हम ऐसा करने के लिए एक बड़ी सुविधा के निर्माण पर काम कर रहे हैं, और इससे हमें बहुत सारे पानी का पुनर्चक्रण करने में मदद मिलेगी।
हमेशा अच्छी गुणवत्ता वाली और उचित कीमतों पर चीजें बनाना महत्वपूर्ण है, भले ही इसका मतलब यह है कि हमें उतने ऑर्डर नहीं मिलते हैं या उतना पैसा नहीं मिलता है। जब हम किसी ऐसे क्षेत्र में काम करते हैं जो हमें पसंद है, तो हमें पर्यावरण का भी ध्यान रखना होता है और चीजों को फेंकने के बजाय दोबारा इस्तेमाल करने के तरीके खोजने होते हैं। ऐसा करने के लिए नए विचारों और तरीकों के साथ आना हमारा काम है। हमें उम्मीद है कि इस रीसाइक्लिंग को करने वाली कंपनी अच्छा काम करेगी और हम उन्हें रीसाइक्लिंग की ओर से शुभकामनाएं देते हैं। अगर आपको अपने प्लान्ट में कुछ दिक्कते है और आप उसको समझ नहीं पा रहे तो आप हमसे कांटेक्ट कर सकते है। हम महाराष्ट्र के जाने माने इटीपी मनुफक्चरर्स और सप्लायर्स हैं।
0 notes
mdhulap · 1 year
Link
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती - MPCB Recruitment 2023. Maharashtra Pollution Control Board: MPCB
0 notes
telnews-in · 2 years
Text
मुंबई की हवा में सीवर जैसी बदबू- जूही चावला के ट्वीट पर फडणवीस का उल्‍टा राग, दे डाली ये नसीहत
मुंबई की हवा में सीवर जैसी बदबू- जूही चावला के ट्वीट पर फडणवीस का उल्‍टा राग, दे डाली ये नसीहत
बॉलीवुड एक्ट्रेस जूही चावला अक्सर सामाजिक मुद्दों पर अपनी बेबाक राय शेयर करती रहती हैं. पर्यावरण को लेकर उनकी गंभीरता कोई नई नहीं है। जूही चावला, जिन्हें हाल ही में वेब सीरीज ‘हश हश’ में देखा गया था, ने अब मुंबई में वायु प्रदूषण और बदबू का मुद्दा उठाया है। लेकिन दिलचस्प बात यह है कि उनके वायरल ट्वीट पर ध्यान देने के बजाय, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अभिनेत्री को अपनी जीभ पकड़ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 11 months
Text
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत
मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. भारतीय संस्कृतीत  उत्सवांना महत्व असून  दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. नागरिकांनी सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन
सोळाव्या वित्त आयोगाची  केंद्र सरकारकडून स्थापना
विकसित भारत संकल्प यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणार - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
आणि
वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
****
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे वर्ष प्रसन्नता, शांती आणि समृद्धी आणणारं असो, तसंच नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस यांनीही नागरीकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाणे इथं रक्तदान शिबिरात सहभागी होत नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी नागरीकांना शुभेच्छा देताना ते म्हणाले,
‘‘२०२४ हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो, अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्वसामान्य माणसावरचं संकट, अरिष्ट दूर होवो, आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या, हे राज्य सुजलाम, सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या, अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा.’’
नववर्षाच्या स्वागतासाठी काल राज्यातल्या पर्यटन स्थळांवर तसंच मोठ्या मॉल्समध्ये नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सरत्या वर्षातला सूर्यास्त पाहण्यासाठी राज्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर देखील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या वणीच्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि शिर्डी इथलं साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी काल रात्रभरही खुलं ठेवण्यात आलं होतं.
****
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा हा १०८वा भाग होता. सरत्या वर्षात देशानं लक्षणीय कामगिरी केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नारी शक्ती वंदन कायदा, जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन, भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणं, चांद्रयान ३ मोहीमेचं यश, क्रिडा क्षेत्रातली कामगिरी आदी घटनांचा त्यांनी उल्लेख केला. शारिरीक आणि मानसिक आरोग्याचं महत्वही पंतप्रधानांनी मन की बात मधून विषद केलं.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं मन की बात हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या फडात जाऊन उसतोड कामगारांबरोबर ऐकला.
****
प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई शहरात राबवलं जाणारं हे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना केलं आहे.
****
साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात डाटा गोळा करायला वेळ लागेल, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. २०१४ ते २०१९ काळात आपण हा प्रश्न जवळून हाताळला होता, त्यावेळी मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला एक वर्ष लागलं होतं, असं त्���ांनी सांगितलं.
****
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, त्यामुळे जे एन वन या नव्या स्वरुपामुळे घाबरून जाऊ नये, मात्र सतर्कता बाळगायला हवी, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या एम्स रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या.
****
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. करीर यांनी काल मनोज सौनिक यांच्या कडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे देखील काल सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
****
केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. वित्त आयोग केंद्र आणि राज्यांदरम्यान कर महसुलाचं वाटप, तसंच पंचायत संस्थांची उत्पन्नाची साधनं याविषयी शिफारशी करेल.
****
विकसित भारत संकल्प यात्रा ही पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणारी यात्रा असल्याचं, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा या गावात काल विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत संकल्प यात्रेमुळे सर्व स्तरातल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याचं ते म्हणाले,
‘‘योजनाएं जब सौ प्रतिशत जमीनपर पहुंचेगी, तो इसके बाद हमको विकसित भारत का संकल्प भी साथ के साथ करना चाहिये. आज मै जितने भी लाभार्थियोंसे मिला हुं, प्रधानमंत्री आवास योजना का पैसा, किसान सम्मान निधी का पैसा, वो आपके अकाऊंट मे, जो हमारे दिव्यांग भाई है, उनका पैसा उनके अकाऊंट में, ये जो जन धन अकाउंट है, ये देश के इकानॉमीका सबसे बडे माध्यम बना है. इन सब को देश की आर्थिक ताकत के साथ जोडनें का काम, ये प्रधानमंत्रीजीने किया है.’’
यावेळी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या १७० लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचं वाटप करण्यात आलं. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे यावेळी उपस्थित होते.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिकांनी आपल्या लाभाची माहिती दिली...
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महापालिका हद्दीत २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३ ठिकाणच्या पाच हजार ७४४ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शाईन एंटरप्राईजेस या कंपनीत झालेल्या या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमी कामगारांना तातडीनं शासकीय खर्चानं सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी काल सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी भेट देत, दुर्घटनेची माहिती घेतली.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची काल हिंगोली शहरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं दुसऱ्या फुले-शाहू- आंबेडकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन आणि प्रकट मुलाखती आदी कार्यक्रम होत आहेत. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान अंदाज 08 ऑगस्ट 2022 या आठवड्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद येथे पावसासाठी लाल पिवळा आणि केशरी इशारा | Maharashtra Weekly Weather Forecast: आज महाराष्ट्रात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट, जाणून घ्या
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान अंदाज 08 ऑगस्ट 2022 या आठवड्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद येथे पावसासाठी लाल पिवळा आणि केशरी इशारा | Maharashtra Weekly Weather Forecast: आज महाराष्ट्रात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट, जाणून घ्या
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान आणि प्रदूषण अहवाल ०८ ऑगस्ट २०२२: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान राज्याच्या विविध भागात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम कोकणात होणार आहे. दरम्यान, मुंबई हवामान केंद्राने राज्यातील विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years
Text
प्रदूषण से 40% भारतीयों की जीवन प्रत्याशा में 9 साल की कटौती होने की संभावना है
प्रदूषण से 40% भारतीयों की जीवन प्रत्याशा में 9 साल की कटौती होने की संभावना है
एक अमेरिकी शोध समूह द्वारा बुधवार को जारी एक रिपोर्ट के अनुसार, वायु प्रदूषण से लगभग 40% भारतीयों की जीवन प्रत्याशा नौ साल से अधिक कम हो सकती है। शिकागो विश्वविद्यालय (ईपीआईसी) में एनर्जी पॉलिसी इंस्टीट्यूट द्वारा तैयार की गई रिपोर्ट में कहा गया है कि राजधानी नई दिल्ली सहित मध्य, पूर्वी और उत्तरी भारत के विशाल इलाकों में रहने वाले 480 मिलियन से अधिक लोग प्रदूषण के उच्च स्तर को झेलते हैं। ईपीआईसी…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 21 :”सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी ”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांच्या सदिच्छा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आता घरबसल्या बघा वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र… ‘या’ पध्दतीने फॉलो करा…
आता घरबसल्या बघा वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र… ‘या’ पध्दतीने फॉलो करा…
आता घरबसल्या बघा वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र… ‘या’ पध्दतीने फॉलो करा… आजकाल कुठेही प्रवासात असल्यास आपल्या वाहनाचे पीयूसी सोबत ठेवणे आवश्‍यक असते. केव्हाही वाहतूक पोलिसांकडून वाहनाच्या पीयूसीची मागणी करण्यात येत असते. ते न दाखविल्यास भलामोठा दंडही आकरला जात असतो. त्यामुळे पीयूसी सेंटरमधून आपल्या वाहनाचे पीयूसी काढणे अत्यंत आवश्‍यक असते. आता हे पीयूसी वाहनधारक ऑनलाइन पध्दतीनेही पाहू शकतात. मुंबईः…
View On WordPress
0 notes
insolubleworld · 3 years
Text
गंगा एक्सप्रेसवे कंस्ट्रक्शन लाइव अपडेट: यूपी प्लस योगी, 'बहुत है यूपीयोगी', पीएम मोदी कहते हैं - द टाइम्स ऑफ़ इण्डिया
गंगा एक्सप्रेसवे कंस्ट्रक्शन लाइव अपडेट: यूपी प्लस योगी, ‘बहुत है यूपीयोगी’, पीएम मोदी कहते हैं – द टाइम्स ऑफ़ इण्डिया
गंगा एक्सप्रेसवे कंस्ट्रक्शन लाइव अपडेट: यूपी प्लस योगी, ‘बहुत है यूपीयोगी’, पीएम मोदी ने कहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने शनिवार को उत्तर प्रदेश के शाहजहांपुर जिले में 594 किलोमीटर लंबे गंगा एक्सप्रेसवे की आधारशिला रखी। यह कदम अगले कुछ महीनों में होने वाले यूपी विधानसभा चुनावों से पहले भाजपा के विकास के विमर्श को नया रूप दे सकता है। पूरे भारत से सभी लाइव अपडेट के लिए हमारे साथ बने रहें।कम…
View On WordPress
0 notes