Tumgik
#हवामान बातम्या
mhlivenews · 18 days
Text
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे ६३ गावे बाधित; दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू, पंचनाम्यांचे आदेश
Marathwada Rain Update: पावसामुळे जालना जिल्ह्यातील १५, परभणीतील २६, बीड जिल्ह्यातील १२, लातूर जिल्ह्यातील ९ तर हिंगोली जिल्ह्यातील एक गाव बाधित झाले आहे. तर आतापर्यंत लहान मोठे मिळून ३०० हून अधिक जनावरे दगावले आहेत. महाराष्ट्र टाइम्सmarathwada 5 death rain म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे ६३ गावे बाधित झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यातील 'या' भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा
Tumblr media
मुंबई | पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.  उद्या म्हणजेच 14 मार्चला नाशिकसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, पुणे या जिल्ह्यांना यलो जारी करण्यात आला आहे. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र हवामान: मुंबईला दिलासा, पण पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू, जाणून घ्या आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये बद्रा पाऊस पडेल
महाराष्ट्र हवामान: मुंबईला दिलासा, पण पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू, जाणून घ्या आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये बद्रा पाऊस पडेल
महाराष्ट्रात पाऊस सुरूच आहे (सूचक चित्र). प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय मुंबईत गेल्या पाच दिवसांच्या पावसानंतर शुक्रवारीही (मुंबई पाऊस) हलका पाऊस झाला. यासोबतच अकोला, अमरावती, नागपूरसह अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Maharashtra Weather Update) लोकांच्या त्रासात वाढ केली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
हवामान अपडेट पुढील तीन दिवस मूड आणखी बिघडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
नवी दिल्ली. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊसमुसळधार पाऊस, गारपीट, थंडीची लाट आणि दाट धुके यांमुळे पुढील तीन दिवस हवामानाची स्थिती आणखी बिघडणार आहे. हवामान विभागाचा अंदाज (IMD forecast) तो दिवस काही ठिकाणी असामान्यपणे थंड असेल. त्याचबरोबर डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि थंडीची लाट कायम राहणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस, थंडीची लाट आणि धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणामध्ये गारपीट होण्याची…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, गेल्या वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत…. | Record breaking rainfall recorded in Lonavala kjp 91
लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, गेल्या वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत…. | Record breaking rainfall recorded in Lonavala kjp 91
गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ४६५१ मिमी पावसाची नोंद झाली होती, यावेळी पावसाने पाच हजारचा टप्पा ओलांडला आहे. लोणावळ्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाल्याने पर्यटकासह शेतकरी सुखावला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत एकूण ४८५१ मिमी पावसाची नोंद झाली होती.पावसाच्या संततधारेमुळे तोच रेकॉर्ड यावर्षी मोडला गेला असून आत्तापर्यंत तब्बल पाच हजार १५२ मिमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं!
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं!
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं! boAt Xtend Talk Watch : ‘बोट’ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xtend Talk मध्ये ब्लूटूथ कॉलिंगशी संबंधित नवीन वैशिष्ट्य आहे. स्मार्टवॉच अॅलेक्सा सपोर्टसह येते जेणेकरुन वापरकर्ते घड्याळाशी बोलू शकतील. boAt Xtend Talk Watch : ‘बोट’ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xtend Talk…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[Hindi] दिल्ली तापमान तापमान, मार्च मध्ये इतिहासाची दुसरी उष्ण तापमान नोंद झाली / [Hindi] दिल्लीत तीव्र उष्णतेच्या वेगाने भाजलेले मार्चमधील दुसर्‍या क्रमांकाचे तापमान नोंदले गेले
[Hindi] दिल्ली तापमान तापमान, मार्च मध्ये इतिहासाची दुसरी उष्ण तापमान नोंद झाली / [Hindi] दिल्लीत तीव्र उष्णतेच्या वेगाने भाजलेले मार्चमधील दुसर्‍या क्रमांकाचे तापमान नोंदले गेले
वेटर ऑनलाईन 30 मार्च 2021 1:40 दुपारी | स्कायमेट वेदर टीम वर्ष 2021 च्या होली दिल्ली येथे तापमान प्रविष्ट केले, दिल्लीत होळीचा दिवस सर्वात जास्त तपमान नोंदविला गेला. त्याच मार्चमध्ये सर्वात जास्त तपमानाचे सेकंद रेकॉर्ड देखील राहते. 29 मार्च, 2021 कोलकाताच्या सफदरजंगमध्ये जास्तीत जास्त तापमान 40.1 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 8 डिग्रीपेक्षा जास्त आहे. पहिल्या दिल्लीत मार्च…
Tumblr media
View On WordPress
0 notes
beednews · 2 years
Text
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु; अंबाजोगाईतील घटना. https://beed24.in/a-young-man-who-went-for-a-swim-in-the-lake-drowned-incidents-in-ambajogai/
*पहा काही महत्वाच्या बातम्या ...* 👉🏻
🟥धरणाच्या पाण्यात 9 जणांना जलसमाधी; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात शोककळा… https://beed24.in/9-drowned-in-dam-water-mourning-in-this-district-of-maharashtra/
🟥शेतकऱ्यांसाठी खुषखबर… बीडसह या जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान खात्याचा इशारा. https://beed24.in/good-news-for-farmers-meteorological-department-warning-for-next-two-days-in-this-district-including-beed/
🟥धक्कादायक… तीन प्रियकरांनी केले प्रेयसीच्या पतीचे दोन तुकडे. https://beed24.in/shocking-two-pieces-of-the-beloveds-husband-made-by-three-lovers-majalgaon-murder-case-solved/
0 notes
severearcadebird · 4 years
Text
लॉक डाउन चा फायदा..!
लॉक डाउन चा फायदा..! - २० वर्षात पहिल्यांदाच मुंबईत विक्रम.
तसे बघितले गेले तर लॉक डाउन जरी काही लोकांना वाईट वाटत असेल, लॉक डाउन नुसता कोरोना पुरताच नाही, तर तो लॉक डाउन निसर्ग साठी पण फायदेशीर ठरत आहे आणि दिसतही आहे .
त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे.
२० वर्षात पहिल्यांदाच मुंबईत विक्रम.
आजच्या हवामान खात्याचा रिपोर्टनुसार आणि बातम्या नुसार मागच्या २० वर्षातपहिल्यांदाच मुंबईमध्ये असा विक्रम झालेला आहे की, मुंबई मध्ये आज सर्वात शुद्ध हवेची नोंद…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं के��द्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 13 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ  नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह  कोकण आणि विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
0 notes
airnews-arngbad · 13 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ  नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह  कोकण आणि विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०७ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यात आज श्रीगणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जवळबपास सव्वा दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचे आज दर्शन घेणार आहेत. लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक मूर्तींच्या दर्शनासाठी आजपासूनच दर्शन रांगा लागणार आहेत. 
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही गणरायाचं आगमन होत असून ढोल, ताशा आणि वाद्यांच्या गजरात बप्पांचं स्वागत केलं जात आहे. तर सांगली आणि मिरज शहरात काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्त्यांचं जल्लोषात आगमन झालं.  सांगलीतील गणेश मंदिरावर गणेश चतुर्थी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
****
गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. सामाजिक एकता, समता आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा सण सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकोप्यानं आनंदानं साजरा करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
****
भारताचं परकीय चलन भांडार ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज डाँलरनं वाढून जवळपास ६८४ अब्ज डाँलर इतक्या उच्च पातळीवर पोचलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, परकीय चलन भांडारात मागील तीन आठवड्यात १३ कोटी ९० लाख डाँलरची वाढ नोंदवण्यात आली. या दरम्यान, सोने भांडार ८६ कोटी २० लाख डाँलरने वाढून ६१ अब्ज ८६ कोटी डाँलर इतका झाला आहे.
****
सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प राबवण्याच्या हेतूनं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये एक सामंजस्य करार केला आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ आणि सारथी उपकेंद्र यांच्यादरम्यान हा करार झाला आहे.
****
सन १९८८-८९ पासून सातत्यानं नफा मिळवणाऱ्या वन विकास महामंडळानं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक ५ कोटी ८२ लाख रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सन २०२१ मधला सोयाबीन पिकाचा थकीत विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी २२५ कोटी रुपये आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्र्वासानाची पूर्ती आठ दिवसात होत असल्यानं शेतकऱ्यांनी चौहाण यांचे आभार मानले आहेत. सणासुदीच्या काळात आणि शेतकामासाठी विम्याची रक्कम मिळत असल्यानं शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावातल्या दोन कुटुंबातील जवळपास दहा जणांना अतिसारसदृश्य आजाराची लागण झाली आहे. यामुळं गावातील एकाचा मृत्यू झाला असून चौघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अन्य रुग्णाची प्��कृती स्थिर असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या कांही दिवसात कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड काल नवव्या दिवशीही कायम राहिली. प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं, तर  होकुटो होतेज सेमा यानं पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाला पदकतालिकेत १७ व्या स्थानावर नेलं. भारताच्या नावावर आता सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २७ पदके आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्पती जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
आज, दहाव्या दिवशी, भारतीय खेळाडूंचं लक्ष्य पोहणे, सायकलिंग, कॅनो आणि ऍथलेटिक्स आदी प्रकारातील स्पर्धांवर असेल.
****
0 notes
airnews-arngbad · 20 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 01 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता
*********
नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायपालिका विषयक दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हाचंही अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं आयोजित ही परिषद कालपासून दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं सुरु आहे.
                                    **** महाविकास आघाडीतर्फे आज, ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरादरम्यान सुरु असलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात हे आंदोलन सुरु आहे.
****
दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत डिजीटल भारत निधी नावानं ओळखल्या जाणाऱ्या नियमांपैकी पहिला नियम अमलात आला असून, त्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. पुर्वीच्या युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड ऐवजी हा नियम लागू होणार आहे. या अधिसूचनेनुसार, डिजीटल भारत निधीमधून योजना आणि प्रकल्प कार्यान्वयनासाठी निधी दिला जाईल. अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, डिजीटल भारत निधीमधून अल्पसंख्याक गटांना दूरसंचार सेवांमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं विविध योजना, प्रकल्पांना निधी देण्यात येणार आहे.
****
फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य २०२४ या स्पर्धेमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुणांची तुकडी येत्या सहा सप्टेंबरला रवाना होणार आहे. ६१ प्रकारच्या विविध कौशल्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून त्यासाठी ६० स्पर्धकांचा गट भारताचं प्रतिनिधित्व करेल. दिल्लीत आयोजित भारत कौशल्य राष्ट्रीय स्पर्धेतून यासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
****
हर घर दुर्गा अभियानांतर्गत आता राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असणार आहेत. या अभियानात विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असं आवाहन कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.
****
धनगर समाजाच्या  आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर इथं राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी काल ही घोषणा केली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं, ही या समाजाची प्रमुख मागणी आहे.
                                    ****
रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणामुळे नांदेड ते मनमाड डेमू रेल्वेगाडी आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे. या महिनाभरात ही गाडी पूर्णा इथून सुटेल आणि  पूर्णा ते मनमाड अशी धावेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी मनमाड ते पूर्णा अशी धावणार आहे.  
****
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरासरीच्या १०९ टक्के पाऊस या काळात देशात होऊ शकतो. त्याचवेळी महाराष्ट्रासह काही भागात तपमान सरासरीपेक्षा जास्त असेल.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यातील विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही मोठे प्रकल्प तुडूंब भरले आहेत. तर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे  इतर लघु आणि मध्यम प्रकल्पातही चांगला जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५६ पूर्णांक १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३६ पूर्णांक ८० मिलीमीटर पाऊस किनवट तालुक्यात तर सर्वात कमी ६६ पूर्णांक ५० मिलीमीटर पाऊस भोकर नोंदवण्यात आला आहे.
****
0 notes