टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर रिद्धिमान साहाच्या सांडलेल्या वेदना, द्रविड आणि गांगुलीसाठी हे बोलले
टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर रिद्धिमान साहाच्या सांडलेल्या वेदना, द्रविड आणि गांगुलीसाठी हे बोलले
विद्धिमान साहा: मार्चच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी वृद्धीमान साहाला टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही. आता त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले म्हणणे मांडले आहे. त्याने म्हटले आहे की, प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला आधीच निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता.
यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा म्हणाला, ‘संघ व्यवस्थापनाने फार पूर्वीच सांगितले होते की आता मला…
View On WordPress
0 notes
IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीला मुकला, जसप्रीत बुमराह प्रमुख संघ; 35 वर्षांनंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कमान हाती घेतली - IND vs ENG: रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीत खेळणार नाही, जसप्रीत बुमराह असेल कर्णधार; 35 वर्षांनंतर हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे
IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीला मुकला, जसप्रीत बुमराह प्रमुख संघ; 35 वर्षांनंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कमान हाती घेतली – IND vs ENG: रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीत खेळणार नाही, जसप्रीत बुमराह असेल कर्णधार; 35 वर्षांनंतर हा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे
रोहित शर्मा 1 जुलै 2022 पासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणार्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, जसप्रीत बुमराहला संघाच्या बैठकीत (कर्णधारपद) याबद्दल माहिती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या कसोटी संघाचे नेतृत्व म्हणजे 35 वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज टीम इंडियाची…
View On WordPress
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ जून २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते मुख्य चौकींना भेट देऊन तिथल्या जवानांशी संवाद साधणार आहेत.
****
राज्यात २०२१-२२ च्या साखर हंगामात एक कोटी ३७ लाख २८ हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या हंगामात एकूण १३ कोटी २० लाख ३१ हजार टन ऊसाचं गाळप झालं. सरासरी साखर उतारा १० पूर्णांक चार दशांश टक्के राहिला, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर - एफ आर पी नुसार दर न दिलेल्या चार कारखान्यांवर कारवाई केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
राज्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये संविधान सभागृह उभारण्यासाठी सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती वस्तीची पाचशेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी संविधान सभागृह उभारण्याचा शासन निर्णय आहे, त्यासंदर्भात काल आढावा बैठक झाली. संविधान सभागृहात स्वछता गृह, अभ्यासालय, ग्रंथालय, वाय फाय यांसह विविध सुविधा असाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
तुळजापूर उस्मानाबाद रस्त्यावर लमाणतांडा जवळ स्कूटी आणि कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन स्कूटीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टी ट्वेंटी क्रिकेटमधे आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या मानांकनात भारताचा सलामीचा फलंदाज ईशान किशन यानं ६८ स्थानांची झेप घेत, पहिल्या दहात स्थान मिळवलं आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार अकराव्या स्थानावर तर यजुर्वेद चहल २६ व्या क्रमाकांवर आहे. कसोटी क्रिकेटच्या मानांकनात रविचंद्रन अश्विन दुसऱ्या, तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूमधे रविंद्र जडेजा आणि आश्विन पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. फलंदाजीमधे कर्णधार रोहित शर्मा सातव्या तर विराट कोहली दहाव्या स्थानावर कायम आहे.
****
0 notes
Rohit Sharma Likely To Be Available For Home Series Against West Indies Limited Over Series | IND vs WI Series 2022: रोहित शर्माच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट; मैदानावर कधी परतणार जाणून घ्या
Rohit Sharma Likely To Be Available For Home Series Against West Indies Limited Over Series | IND vs WI Series 2022: रोहित शर्माच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट; मैदानावर कधी परतणार जाणून घ्या
बंगळुरू : भारताचा मर्यादित षटकांचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या (हॅमस्ट्रिंग) दुखापतीतून बरा होत आहे. यासाठी तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या सहा सामन्यांच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान तो मैदानावर परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी रोहितला कसोटी संघाचा उपकर्���धार…
View On WordPress
0 notes
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय
जोहान्सबर्गमध्ये पहिल्यांदाच भारताचा पराभव…
कर्णधार डीन एल्गर (९६ धावा) याच्या शानदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ गडी राखून पराभूत केले. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे चहापानानंतरच सुरू झाला. मात्र पहिल्या षटकापासूनच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व राखले आणि २४० धावांचे लक्ष्य सहज गाठले. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जोहान्सबर्गच्या…
View On WordPress
0 notes
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती
भारतीय संघाला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून देण्यास अपयशी ठरल्यानंतर आता विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर विराट पुढील मालिकेत खेळणार नाही असे वृत्त समोर आले होते. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. एका महिन्याच्या या मालिकेत भारत वनडे, टी-20 आणि कसोटी…
View On WordPress
0 notes
भारताचीही निराशाजनक सुरुवात
भारताचीही निराशाजनक सुरुवात, केपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची ३ बाद २८ अशी अवस्था केली. विजय (१), धवन (१६), विराट कोहली (५) असे स्टार फलंदाज फिलँडर, स्टेन, मॉर्कल आणि रबाडापुढे निष्प्रभ ठरले. फिलँडरने पाचव्या षटकात मुरली विजयला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्याच्याच पुढच्या षटकात डेल स्टेनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन धवनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या ५ धावा करून परतला. खेळ थांबला, तेव्हा पुजारा ५ धावांवर खेळत होता, तर रोहित शर्माने अद्याप खाते उघडले नव्हते. त्याआधी भुवनेश्वरकुमारच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावामध्ये २८६ डावांत रोखण्यात यश मिळवले. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एल्गरला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीकडून मिळणारी साथ आणि वाऱ्यामुळे चेंडू स्विंग होत असल्याचा पुरेपूर फायदा भुवनेश्वरने घेतला. त्याने मार्क्रम आणि हशिम अमला यांनाही झटपट माघारी पाठवले. पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद १२ अशी झाली होती. कर्णधार डुप्लेसिस आणि अनुभवी अब्राहम डिव्हिलियर्स यांनी आफ्रिकेच्या डावाची पडझड थांबवली. कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने दुसऱ्या सत्रात डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवून आपली पहिलीवहिली कसोटी विकेट मिळवली. डिव्हिलियर्सने ८४ चेंडूंमध्ये ६५ धावा करताना डुप्लेसिससह ११४ धावांची भागीदारी रचली. डुप्लेसिसही १०४ चेंडूंत ६२ धावा करून पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला.,,http://www.maharashtracitynews.com/india-sa-test/
0 notes
निवडकर्त्यांचा खेळाडूंना संदेश, 'रणजीमध्ये प्रथम धावा करा, विकेट घ्या मग देशासाठी खेळा'
निवडकर्त्यांचा खेळाडूंना संदेश, ‘रणजीमध्ये प्रथम धावा करा, विकेट घ्या मग देशासाठी खेळा’
टीम इंडियाचा कसोटी संघ: मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाची कमान रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि रिद्धिमान साहा या दिग्गजांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या चार खेळाडूंना आगामी कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्यासोबतच…
View On WordPress
0 notes
विराट कोहलीची कामगिरी 2020 2022 कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात झोंबली T20 मध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा - विराट कोहली सरासरी 2020-2022 धावा
विराट कोहलीची कामगिरी 2020 2022 कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात झोंबली T20 मध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा – विराट कोहली सरासरी 2020-2022 धावा
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. तेव्हापासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. अशा परिस्थितीत दिग्गज कपिल देव यांच्यासह इतर माजी खेळाडू आणि तज्ज्ञ सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्याला टी-20 क्रिकेटमधून वगळल्याचीही चर्चा आहे.
आधुनिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे रन मशीन, विराट…
View On WordPress
0 notes
विराट कोहलीचं कसोटी 'शतक'; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
विराट कोहलीचं कसोटी ‘शतक’; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
विराट कोहलीचं कसोटी ‘शतक’; बीसीसीआयकडून विशेष सत्कार
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा आज १०० वा कसोटी सामना खेळत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे कसोटी सामना सुरू आहे. विराटच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयकडून विराटचा विशेष सत्कार करण्यात आला.
१०० व्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीचा टेस्ट कॅप देत सन्मान करण्यात आला. यावेळी…
View On WordPress
0 notes
"किपिंग इट व्हेरी सिंपल": रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाचा मंत्र स्पष्ट केला | क्रिकेट बातम्या
“किपिंग इट व्हेरी सिंपल”: रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाचा मंत्र स्पष्ट केला | क्रिकेट बातम्या
रोहित शर्माचा फाइल फोटो.© ट्विटर
रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीग संघ मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाखाली भारताचा सर्व प्रकारचा कर्णधार होण्यापूर्वी पाच विजेतेपदांची विक्रमी कामगिरी केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्याकडे राष्ट्रीय संघाचे पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते, तर रोहितची फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच्या…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक ��ातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** ग्रामीण भागात सुमारे बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या भुखंडावरच्या बांधकामांना नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज नाही- ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची घोषणा
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे १६ नवे रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू
** समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी, मुख्य तक्रार अधिकारी आणि निवासी तक्रार अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करण्याचे सरकारचे आदेश
आणि
** तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा डाव १४५ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डावही गडगडला
****
राज्यातल्या ग्रामीण भागात सुमारे बत्तीसशे चौरस फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नसल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत केली. सुमारे सोळाशे चौरस फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाला मालकी कागदपत्र, तसंच अन्य संबंधित महत्त्वाची कागदपत्रं ग्रामपंचायतीला फक्त सादर करावी लागणार असून आवश्यक विकास शुल्क भरावं लागेल. ही पुर्तता केल्यानंतर ग्रामस्थाला थेट बांधकाम सुरु करता येईल. ग्रामपंचायत पातळीवर अडवणूक होऊ नये यासाठी या पातळीवरची प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे नगररचनाकाराच्या मंजुरीअभावी रखडलेल्या ग्रामीण भागातील बांधकामातील अडचणी दूर होणार असून त्यास चालना मिळेल. ग्रामस्थांना तळमजला अधिक दोन मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
****
मुंबईत बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची निर्मिती केली जात आहे, यातून मराठीरंगभूमीचा गौरवशाली इतिहास, वैशिष्ट्यं आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी, या पद्धतीनं या रंगमंच कला दालनाचं काम व्हावं, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी काल मराठी रंगमंच कला दालनाच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या संदर्भात स्थापन समितीमध्ये आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे आदींचा समावेश आहे. कला दालनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधीही दिला जाणार आहे.
****
देशात काल १६ हजार ७३८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख ४६ हजार ९१४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार ७०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ७९९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सात लाख ३८ हजार ५०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५१ हजार ७०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत एक कोटी २६ लाख ७१ हजार १६३ नागरीकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं आज १६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात सद्यस्थितीत १८४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचार घेत असुन त्यापैकी ६५ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी, मुख्य तक्रार अधिकारी आणि निवासी तक्रार अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करावी, असे दिशा निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारनं `ओटीटी`, `ऑनलाईन` माध्यमांसाठी नवीन नियमावली जारी केली असुन त्यानुसार या माध्यमांवर मजकूर प्रसारित करणाऱ्य़ांची माहिती देणं, माध्यमांच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक राहील. त्यामुळे समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाऱ्यांना धाक बसेल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला. यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर त्या थांबवून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी देणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी देवस्थानचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकोणविस जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये महंत कबिरदास यांच्या कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या तिथल्या दौऱ्यावेळी समर्थकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. त्यातून संसर्गाच्या संक्रमणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग असेल.
****
इंग्लंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज अहमदाबाद इथं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सहा बाद ५६ धावा केल्या आहेत. अक्षर पटेल यानं पुन्हा भेदक मारा करताना चार गडी बाद केले आहेत. तत्पूर्वी, तीन बाद ९९ धावांवरुन पुढं खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव १४५ धावांमध्ये बाद झाल्यानं संघाला ३३ धावांची आघाडी मिळाली. रोहित शर्मानं सर्वाधिक ६६ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं केवळ आठ धावांमध्ये पाच गडी बाद केले तर जॅक लीचनं ५४ धावांत चार गडी बाद केले.
****
औरंगाबादमध्ये सिडकोतल्या नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनासाठी प्रस्तावित प्रियदर्शिनी उद्यान सहा महिन्यानंतर शहराचं प्राणवायू उद्यान म्हणून ओळखलं जाईल, असं महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातल्या पर्यावरण प्रेमीं नागरिकांच्या हस्ते या उद्यानात आज साडे तिनशे झाडांची लागवड करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. प्रियदर्शिनी उद्यानात एकही झाड न कापता हे उद्यान विकसित करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासक पांडेय यांनी यावेळी दिली.
****
वस्तू आणि सेवा कर कायद्यातल्या कथित जाचक अटी आणि तरतुदी तसंच थेट परदेशी गुंतवणूक आणि औरंगाबाद महापालिकेच्या अस्थापना कराविरुद्ध जिल्हा व्यापारी महासंघानं उद्या बंदचा इशारा दिला आहे. औद्योगिक पुरवठादारांची संघटना, पेंट व्यावसायिकांच्या संघटनेनं एका निवेदनाद्वारे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं कळवलं आहे.
****
होंडा कार्स या कंपनीच्या गाडीमध्ये त्रुटी आढळल्यानं ग्राहकाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे ग्राहकाला जुनी गाडी परत घेत नवी गाडी देण्याचा आदेश लातुर जिल्ह्या ग्राहक मंचानं दिला आहे. गाडी प्रतिलिटर १९ किलोमीटर धावते या कंपनीच्या दाव्याविरोधात ग्राहकानं वितरकाकडे तक्रार केली होती. त्याला कुठलाही प्रतिलाद न मिळाल्यावर या ग्राहकानं लातूर जिल्हा ग्राहक मंचांकडे दाद मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेला लोकसेवक आनंद हंबर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. त्यांनं कंत्राटी सफाई कामगार म्हणुन कामावरून काढून न टाकण्यासाठी एकोणीसशे रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुधनाला विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावं आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरती पशू चिकित्सा वाहनं मिळाली असून त्यांचं लोकर्पण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्या केलं जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं दिवंगत बाळासाहेब दीक्षित व्यासपीठ नामकरण समारंभ आणि ज्ञानसाधना केंद्राची स्थापना विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते आज करण्यात आली.
//********//
0 notes
india playing xi in 3rd test: निर्णायक कसोटीत विराटने घेतला धाडसी निर्णय; संघात दोन महत्त्वाचे बदल - india playing xi in 3rd test against south africa
india playing xi in 3rd test: निर्णायक कसोटीत विराटने घेतला धाडसी निर्णय; संघात दोन महत्त्वाचे बदल – india playing xi in 3rd test against south africa
केपटाउन: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्याप्रमाणे टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत देखील नाणेफेक जिंकली. केपटाउन येथे तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असल्याने तिसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवाल…
View On WordPress
0 notes
भारताचा 304 धावांनी दणदणीत विजय गॉल : श्रीलंकेविरोधातला पहिला कसोटी सामना भारतानं 304 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताच्या फिरकी माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ टिकाव धरू शकला नाही. यजमान श्रीलंकेचा चौथ्या दिवशीच तब्बल 304 धावांनी दारूण पराभव झाला असून श्रीलंकेचा दुसरा डाव 76 षटकात 245 धावांत आटोपला. भारताकडून रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी 3-3बळी घेतले. तर उमेश यादव व मोहम्मद शमीने १-१ विकेट घेतली. कर्णधार रंगना हेराथ आणि अस्लेला गुणरत्ने जखमी असल्याने मैद���नात उतरू शकले नाहीत. दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या करुणरत्ने आणि डिकवेलाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने प्रतिकार करायचा प्रयत्न केला नाही. करुणरत्नेचं शतक ३ धावांनी हुकलं. करुणरत्ने आणि डिकवेला यांच्यात पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली. अखेर रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेची जमलेली ही जोडी फोडली आणि भारताला विजयाच्या जवळ नेवून ठेवले. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत विजय मिळवला.
0 notes
कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी
कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकसोटी मालिका म्हटले की वाद हे काही चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही. त्यामुळे सध्या या दोन संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये होत असलेले स्लेजिंग पहायला मिळत आहे.
या मालिकेतील पर्थ येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांमधेच शाब्दिक चकमक पहायला मिळाली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि…
View On WordPress
0 notes
भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराच्या प्रश्नावर गांगुलीने दिले उत्तर, पुजारा-रहाणेच्या भविष्यावर असे म्हटले
भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराच्या प्रश्नावर गांगुलीने दिले उत्तर, पुजारा-रहाणेच्या भविष्यावर असे म्हटले
टीम इंडियाच्या नवीन कसोटी कर्णधाराबद्दल सौरव गांगुली म्हणतो: दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले आहे. कोहलीनंतर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण होणार, हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्याने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कसोटी सामन्यांबाबतही चर्चा केली.
टीम इंडियाच्या…
View On WordPress
0 notes