Tumgik
#पराभवासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल”
“भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल”
“भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल” भुवनेश्‍वर – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस पर्यायांबाबत बोलतात. पण, भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे. कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही, असा संदेश मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटच्या सहकाऱ्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आशिया चषक 2022, IND vs AFG: भारताचा सामना अवघड अफगाणिस्तान | क्रिकेट बातम्या
आशिया चषक 2022, IND vs AFG: भारताचा सामना अवघड अफगाणिस्तान | क्रिकेट बातम्या
शिखर चकमकीचा अंदाज न घेता, गुरूवारी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सुपर 4 लढतीत केळीची साल ठरू शकणाऱ्या धाडसी अफगाणिस्तान संघाचा सामना करण्यापूर्वी निराश भारताला आपले घर व्यवस्थित करायचे आहे. भारतीय संघाने सुपर 4 टप्प्यात पूर्ण क्षमतेने कामगिरी केली नाही आणि संसाधनांचा अभाव आणि खराब संघ निवड यालाही पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवासाठी पुन्हा एकदा निराश केले जाऊ शकते. सध्याच्या भारतीय संघाला…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले रोहित शर्माने सहकाऱ्यांना प्रोत्साहन ���िले
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले रोहित शर्माने सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले
इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. संघाने सलग तीनपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे खेळाडूंची चांगलीच निराशा झाली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याला प्रोत्साहन दिले आहे. त्याने आपल्या सहकारी खेळाडूंना सांगितले की, पराभवासाठी कोणालाही दोष देता येणार नाही. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबईने आतापर्यंत कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) पाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने दिले भावनिक विधान, म्हणाला- फक्त विजयाची वाट पाहत आहे
चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने दिले भावनिक विधान, म्हणाला- फक्त विजयाची वाट पाहत आहे
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार रवींद्र जडेजाने रविवारी ब्रेबॉर्नमध्ये पंजाब किंग्जकडून 54 धावांनी झालेल्या पराभवासाठी पहिल्या चेंडूपासून “वेग न मिळाल्याने” दोष दिला आहे. जडेजा पुढे म्हणाला की, संघ फक्त एका विजयाची वाट पाहत आहे, जे त्याला आयपीएल संपेपर्यंत लागेल. लियाम लिव्हिंगस्टोनच्या अवघ्या 32 चेंडूत 60 धावांनी पंजाब किंग्जला 20 षटकांत 180 धावांपर्यंत नेले, त्यानंतर संघाच्या गोलंदाजांनी,…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र?
मुंबई : शिवसेनेची पाळेमुळे मुंबईत घट्ट रोवलेली असली प्रतिष्ठेच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला तो स्वबळावर हरवू शकेल का हा प्रश्न आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी शिवसेना आणि काँग्रेस एक समान रणनीतीवर काम करू शकतील, असे सूत्रांकडून समजते. शिवसेना आणि काँग्रेस आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आले आहेत, तरी भाजपचा राज्यात विधान परिषद आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rwarlekar · 4 years
Photo
Tumblr media
कोरोनाच्या पराभवासाठी खासगी डॉक्टर्सनी सेवा द्यावी
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती ** महापरीक्षा पोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत राज्य सरकारची सर्व परीक्षांना स्थगिती ** कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा नामविस्तार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आणि ** १६ डिसेंबर पासून ऑनलाईन बँकींग व्यवहार २४ तास करता येणार **** महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी या खटल्यातल्या सर्व वकिलांची बैठक घेण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल मुंबईत मंत्रालयात सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्री स्वत: यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** महापरीक्षा पोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने प्राप्त निवदनं आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल माहिती-तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातल्या पशुसंवर्धन पर्यवेक्षक, आणि परिचर पदांसाठीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी आणि समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभरात बैठक घेतलीं जाईल आणि त्या अनुषंगान सर्व उपाययोजना करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरक्षा प्रणालीच्या केंद्राचं उद्धाटन झालं. राज्य शासनाच्या डाटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळावरचा डाटा ठेवलेला असतो हा डाटा तसंच क्लाऊडवरील शासनाचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य तसंच सायबर हल्ल्यापासून ही माहिती वाचवण्यासाठी हे सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. **** कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह��� महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांचं कर्तृत्व फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतियांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे महाराजांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे. **** राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आपल्याकडे सत्ता स्थापनेचा दावा घेऊन आले होते, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तीन पक्षांचं एकत्रित सरकार टिकू शकणार नाही आणि पक्षातल्या काही आमदारांना काँग्रेससोबत जायचं नसून ते भाजपसोबत येण्यास तयार आहेत, आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यांशी बोललो आहोत, असं अजित पवारांनी आपल्याला सांगितल्याचं फडणवीस म्हणाले. या दरम्यान, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांशीही बोलल्याचं ते म्हणाले. त्यानंतरच आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र नंतर काय झाले हे अजित पवारच सांगू शकतील, असं ते म्हणाले. दरम्यान, आमचा तो प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं. **** पुण्यात आयोजित पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. आंतरिक सुरक्षेसंदर्भात विविध मुद्यांवर काल दिवसभर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या परिषदेला उपस्थित आहेत. या तीन दिवसीय परिषदेचा आज समारोप होत आहे. दरम्यान, राज्य सैनिक कल्याण विभागाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते काल पुण्यात राजभवन इथं शुभारंभ करण्यात आला. मुंबईतही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन, हे एक मोठं देशकार्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद इथं सशस्त्र सेना ध्वज दिन २०१९ निधी संकलनाचा काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी वीरपत्नी, वीरमाता, शौर्य पदकधारक आणि दिव्यांग सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सैनिक कल्याण विभागाचे विशेष गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. **** भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या पराभवासाठी जबाबदार नेत्यांचे पुरावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले असल्याचं म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं भाजपच्या उत्तर महाराष्ट्र गाभा समितीच्या बैठकीत बोलत होते. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून पराभव झाला आहे. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी, पराभवास जबाबदारांची नावं उघड करण्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर हे पुरावे आपण जनतेसमोर मांडू असंही नमूद केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** येत्या १६ डिसेंबर पासून ऑनलाईन बँकींग व्यवहार २४ तास करता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन बँकींग व्यवहारांची ही सुविधा आता वर्षाचे ३६५ दिवस, सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु राहील, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. **** परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातल्या दोन आणि पूर्णा इथल्या एका रेल्वे उड्डाण पुलांच्या कामाचा शुभारंभ काल खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सेलू, परभणी, पूर्णा इथल्या उड्डाणपुलांचं काम लवकरच सुरु करण्यात येईल, असं खासदार जाधव यांनी यावेळी सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिंगोली इथं सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नविन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. शिंगोली या गावची मोजणी झाली असून चार गावची मोजणी बाकी असल्याचं रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. उर्वरीत काम २३ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना खासदार निंबाळकर यांनी दिल्या. **** लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी काल मतदारसंघातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवावा आणि शासनाच्या योजना तसंच सुविधा समाजघटकांपर्यंत पोहचवाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आगामी काळात मुलींच्या शिक्षणांतील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करू, असेही आमदार देशमुख यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथं आज सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय कविता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिध्द कवयित्री आणि लेखिका नीरजा या महोत्सवाच्या अध्यक्ष असून कवी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना.गो. नांदापूरकर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता सुरूवात होणाऱ्या या महोत्सवात परिसंवाद, प्रकट मुलाखत आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. **** नांदेड जिल्ह्य़ाच्या लोहा तालुक्यातल्या लिंबोटी धरणातून यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दि २५ डिसेंबर ते २६ एप्रिल, या कालावधीत सहा पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत. आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल ही माहिती दिली. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल लिंबोटी कालवा समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. **** बीड जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत काल चित्र रंगवा उपक्रम घेण्यात आला. क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, तसंच कामगारांनी या उपक्रमात सहभागी होत, क्रीडा संकुलाच्या भिंतीवर विविध चित्रं रंगवली. क्रीडा संकुलाच्या परिपूर्ण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केल्याचं जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी सांगितलं. **** औरंगाबाद इथं नवजीवन सोसायटी या मानसिक दृष्ट्या अकार्यक्षम मुलांच्या क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीनं ‘दिव्यांग शक्ती दौड’ घेण्यात येत आहे. शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावरून ही साडे तीन किलोमीटर अंतराची दौड आज सकाळी सुरू झाली. **** नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दल प्रशिक्षण महाविद्यालयानं मुदखेड इथं स्वच्छता अभियान राबवलं. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस जवानांनी मुदखेड शहर आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या घायगावच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकती, सूचना ११ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील, असं जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवलं आहे. **** भारत वेस्ट इंडिज टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना आज तिरूवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे. ****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट IND vs BAN : भारतीय संघ दुसरा वनडे सामना जिंकेल, असे वाटत होते. कारण जखमी असूनही रोहित शर्मा फलंदाजीला आला होता आणि त्याने फटकेबाजी करत विजयाची आशा दाखवली होती. पण भारत विजयाच्या मार्गावर असताना नेमकी माशी शिंकली तरी कुठे, या सामंन्यात भारताच्या पराभवासाठी टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी कोणता, जाणून घ्या… IND vs…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या संधी दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम लीग मॅच पॉइंट्स टेबल - महिला विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यावर अवलंबून आहेत मिताली ब्रिगेड फक्त दोन प्रकारे पात्र ठरू शकेल
टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या संधी दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम लीग मॅच पॉइंट्स टेबल – महिला विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यावर अवलंबून आहेत मिताली ब्रिगेड फक्त दोन प्रकारे पात्र ठरू शकेल
ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी अंतिम-4मध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे ९ गुण आहेत आणि त्यांना २७ मार्च रोजी भारताविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज आता या सामन्यात भारताच्या पराभवासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
भारताच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्या या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला आयसीसीने 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार दिला
भारताच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्या या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार दिला
कीगन पीटरसन हीदर नाइट जानेवारी २०२२ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज कीगन पीटरसन याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंडर-19 विश्वचषकातील स्टार आणि बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनला मागे टाकून जानेवारी महिन्याचा पुरूष खेळाडूचा किताब जिंकला. पीटरसनने भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
2019 लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे - राहुल गांधी
2019 लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे – राहुल गांधी
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या जवळपास दोन महिन्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे.
या आधीही त्यांनी अनेकदा राजीनामा देण्याची शिफारस केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने त्याला नकार दिला होता. आज मात्र राहुल गांधीनी राजीनामा देत राजीनाम्याचं पत्र ट्विटरवर टाकलं आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1146359704815194112
आपल्या राजीनाम्यात राहुल गांधी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट IND vs BAN : भारतीय संघ दुसरा वनडे सामना जिंकेल, असे वाटत होते. कारण जखमी असूनही रोहित शर्मा फलंदाजीला आला होता आणि त्याने फटकेबाजी करत विजयाची आशा दाखवली होती. पण भारत विजयाच्या मार्गावर असताना नेमकी माशी शिंकली तरी कुठे, या सामंन्यात भारताच्या पराभवासाठी टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी कोणता, जाणून घ्या… IND vs…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Lok Sabha election 2024 : कॉंग्रेसशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही – के. सी. त्यागी
Lok Sabha election 2024 : कॉंग्रेसशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही – के. सी. त्यागी
Lok Sabha election 2024 : कॉंग्रेसशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही – के. सी. त्यागी भुवनेश्‍वर – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस पर्यायांबाबत बोलतात. पण, भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे. कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही, असा संदेश मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रोहितने स्पष्ट शब्दात सांगितले भारताच्या पराभवाचे कारण, पाहा कोणाच्या डोक्यावर फोडले खापर
रोहितने स्पष्ट शब्दात सांगितले भारताच्या पराभवाचे कारण, पाहा कोणाच्या डोक्यावर फोडले खापर
रोहितने स्पष्ट शब्दात सांगितले भारताच्या पराभवाचे कारण, पाहा कोणाच्या डोक्यावर फोडले खापर India vs Bangladesh 1st ODI – भारत विरुद्ध बांगलादेशमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला १ विकेटने हार पत्करावी लागली आहे. या सामन्यात भारताचे फलंदाज फ्लॉप ठरले होते. सामन्यानंतर रोहित शर्माने पराभवासाठी कोणाला जबाबदार ठरवले आहे, वाचूया. India vs Bangladesh 1st ODI – भारत विरुद्ध बांगलादेशमधील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘मी पुरुष असते तर…’, चीनच्या १९ वर्षीय टेनिस खेळाडूने पराभवासाठी मासिक पाळीला दिला दोष
‘मी पुरुष असते तर…’, चीनच्या १९ वर्षीय टेनिस खेळाडूने पराभवासाठी मासिक पाळीला दिला दोष
‘मी पुरुष असते तर…’, चीनच्या १९ वर्षीय टेनिस खेळाडूने पराभवासाठी मासिक पाळीला दिला दोष सध्या फ्रान्समध्ये ‘फ्रेंच ओपन २०२२’ या टेनिस स्पर्धेचा थरार सुरू आहे. काल झालेल्या महिलांच्या सामन्यात चीनची युवा टेनिसपटू चिनवेन झांग हिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्वेयतेकविरुद्धच्या सामन्यात ५-७(५), ६-०, ६-२ असा पराभव पत्करावा लागला. १९ वर्षीय चिनवेन झांगने आपल्या पराभवासाठी मासिक पाळीला…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘मी पुरुष असते तर…’, चीनच्या १९ वर्षीय टेनिस खेळाडूने पराभवासाठी मासिक पाळीला दिला दोष
‘मी पुरुष असते तर…’, चीनच्या १९ वर्षीय टेनिस खेळाडूने पराभवासाठी मासिक पाळीला दिला दोष
‘मी पुरुष असते तर…’, चीनच्या १९ वर्षीय टेनिस खेळाडूने पराभवासाठी मासिक पाळीला दिला दोष सध्या फ्रान्समध्ये ‘फ्रेंच ओपन २०२२’ या टेनिस स्पर्धेचा थरार सुरू आहे. काल झालेल्या महिलांच्या सामन्यात चीनची युवा टेनिसपटू चिनवेन झांग हिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्वेयतेकविरुद्धच्या सामन्यात ५-७(५), ६-०, ६-२ असा पराभव पत्करावा लागला. १९ वर्षीय चिनवेन झांगने आपल्या पराभवासाठी मासिक पाळीला…
View On WordPress
0 notes