Tumgik
#डाव
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही!
Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही!
Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही! संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिलं उत्तर Go to Source
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year
Link
#कळमनुरी #दरोडा #टाकण्याच्या #बेतातील #दरोडेखोरांचा #डाव #उधळला #crime #news #marmikmaharashtra
0 notes
airnews-arngbad · 11 minutes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ - बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.
भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री-केदार-कार्तिक स्वामी यात्रा १० रात्री आणि ९ दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल.
भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री - केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी २ वाजता सुटून सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल.
****
मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आहे.
****
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रसरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु न्यायालयात यासंदर्भातले दस्ताऐवज सादर केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. 
या अभियानात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्‍यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या १५ तारखेपर्यंत यापैकी ५ हजार ५८७ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उर्वरित आणखी ५ हजार ३८२ घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया
३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.  केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद २७१ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताकडं ४९८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकुच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात नवव्या टप्प्यात भारत आणि उजबेकिस्तानदरम्यानचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत १७ गुणांसह अव्वलस्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत २-२ अश्या बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारतीय महिला संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
खुल्या प्रवर्गात,  डी. गुकेश, आर. प्रग्यानानंद, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराती सह सर्व चार भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत खेळले. दूसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत २ गुणांनी पुढे आहे. 
****
0 notes
Text
डाव
कशाला कुणाच्या पडतो मधात ।उगाच घोर का लावतो मनात ।येयील सारेच त्याचे ध्यानात ।आपलेच उलटतील डाव क्षणात ।देतील घाव ते तुझ्याच उरात ।उरेल काय मग तुझ्याच घरात ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
जय भवानी मार्ग येथे एका एटीएम मध्ये चोराचा डाव..
0 notes
adhiraj09 · 2 months
Video
youtube
Maruti ची मोठी खेळी, Innova Crysta चा डाव उलटणार Ertiga आली नव्या रुपात.
0 notes
changophotopoetry · 3 months
Text
Tumblr media
मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तु जिंकलीस असं होत नाही,
डाव तुझ्या हाती दिला ,
तरी जिंकता तुला येत नाही.
~ चंद्रशेखर गोखले
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
nirannjan17 · 7 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/criminals-in-preparation-for-robbery-grinned-five-accused-were-taken-into-custody/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. Go to Source
View On WordPress
0 notes
bokadu · 7 months
Link
chimani Pakhar #part 2#dhokha#
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
‘नीट-यूजी’ परीक्षेच्या निकालाची केंद्रनिहाय यादी जाहीर, पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून आणखी तीन जणांना अटक
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात
आणि
विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. या अधिवेशनाच्या माध्यमातून भारताचा अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर येईल, असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री राजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जागतिक वारसा समितीवर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली आहे, अजिंठा वेरुळच्या लेण्यांसह देशातल्या एकूण ४२ वारसा स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे.
****
राष्ट्रीय परीक्षा परिषद- एनटीएने, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेच्या निकालाची केंद्रनिहाय यादी काल आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. सर्वोच्च न्यायालयानं एनटीएला दिलेल्या निर्देशानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान, नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सी.बी.आय.नं आता आणखी तीन जणांना अटक केली आहे. यात पेपरफुटीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार शशिकांत पासवानसह राजस्थानमधल्या भरतपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या  कुमार मंगलम आणि दीपेंद्र शर्मा या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, येत्या मंगळवारी २३ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे.
****
मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल बोलातांना, धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, तसंच नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काल धारावी पुनर्वसन मुद्यावरून सरकारवर टीका केली. या प्रकल्पाबद्दल काँग्रेस पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली असून, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली असल्याचं, पटोले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक न उभारता, छत्रपती शिवाजी महाराजांची सांगून नकली वाघनखं आणल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
****
महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असून, आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह यापुढे पक्षासाठी सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील, मात्र हा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय फक्त राज्यापुरता लागू असून, लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी देखील हाच निर्णय लागू करायला हवा, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, आदी मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. सरकारनं आपल्या मागण्या मान्य न केल्यानं पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचं जरांगे म्हणाले. सरकारच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांवरही त्यांनी टीका केली. सध्या शेत कामांचे दिवस असल्यानं कुणीही आंतरवालीकडे येऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, सरकारने परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याच्या निर्णयाचं जरांगे यांनी स्वागत केलं आहे.
****
गुरूपौर्णिमेचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. आध्यात्मिक तसंच कला क्षेत्रातल्या गुरुशिष्य परंपरेत या दिवसाचं मोठं महत्त्व मानलं जातं. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाला काल प्रारंभ झाला. काल उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साईसमाधी मंदिर काल रात्रभर दर्शनासाठी उघडं ठेवण्यात आलं होतं.
****
विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातले अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. नागभीड तालुक्यात बोथली इथले दोन जण नाल्याच्या पुरात वाहून गेले, यापैकी एकाचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्याचा तपास सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, २७ मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली तालुक्यात पोटेगाव नजीकच्या कुंभी नाल्याच्या काठावर अडकलेल्या काही शेतकऱ्यांची, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने बोटीच्या सहाय्याने सुटका केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यात काल सकाळी २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. दरम्यान, नागपूर रायपूर महामार्गावर दरड कोसळल्याने तासभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी २७ दरवाजे उघडण्यात आले असून, तीन हजार ३३ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
चंद्रपूर इथं गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अकोला इथं पहाटेनंतर रिमझीम पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणीपातळीही वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबईतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुक खोळंबली होती. अंधेरी भुयारी मार्ग पाणी साचल्यानं बंद ठेवण्यात आला. आज मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, येत्या १२ तासांत जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.
****
विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यात २१ ते २३ जुलै दरम्यान विभागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान केंद्राने वर्तवली आहे.
****
परभणी जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतपिकांची चांगली वाढ झाली आहे. रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रीलंकेत आयोजित महिला आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना संयुक्त अरब अमिरात-यु.ए.ई.सोबत होणार आहे. दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा पोलिसांनी अवैधरित्या, पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या तरुणास अटक केली आहे. मयूर भरेकर असं या तरुणाचं नाव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. काल तो जळगाव इथून छत्रपती संभाजीनगरकडे खाजगी वाहनाने येत असतांना, अजिंठा पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं परवा एका तरुणाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी काल चार जणांना अटक केली.
****
नांदेड जिल्ह्यात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमांतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात २६१ इंग्रजी शाळांमध्ये २ हजार ६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी ३५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात १ लाख ४३ हजार २५१ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांपैकी ५९ हजार ९९४ अर्जांना ग्रामीण भागातील तालुका समितीने मान्यता दिली आहे.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 4 months
Text
गाव
राहिले दूर आताहोते जिथे ते गाव ।वेळच नाही आताघेऊ कुठे मी धाव । शहराचा रंगच न्याराचढलेले इथे भाव ।नका बघू मनाततिथे तर घावच घाव । ओळखतो कोण इथेसांगितले कितीही नाव ।शिकलो मीही आतासगळेच इथले डाव ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 7 months
Text
परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?
मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी या निमित्तानं भाजपनं करुन पाहिली. भाजपनं तिसरा उमेदवार देत निवडणूक चुरशीची केली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेगवार संजय पवारांचा पराभव झाला होता. गेल्या दीड वर्षांत परिस्थिती बरीच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
देवेंद्र फडणवीसांचा डाव, मराठ्यांनी सावध राहा जरांगे..
0 notes