Tumgik
#एअरबॅग
Text
कानपूरमध्ये आनंद महिंद्रासह 13 जणांविरुद्ध FIR: अपघातात स्कॉर्पिओची एअरबॅग उघडली नाही
https://bharatlive.news/?p=148777 कानपूरमध्ये आनंद महिंद्रासह 13 जणांविरुद्ध FIR: अपघातात स्कॉर्पिओची एअरबॅग ...
0 notes
darshaknews · 2 years
Text
मारुती सुझुकी अल्टो आणि वॅगन आर सारख्या छोट्या गाड्या बंद करू शकतात, जाणून घ्या काय आहे कारण?
मारुती सुझुकी अल्टो आणि वॅगन आर सारख्या छोट्या गाड्या बंद करू शकतात, जाणून घ्या काय आहे कारण?
नवी दिल्ली. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारीमध्ये भारतातील वाहन उत्पादकांना त्यांच्या सर्व नवीन प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यासाठी मसुदा तयार केला होता. वाढलेल्या सुरक्षेमुळे सरकारचा हा निर्णय कार खरेदीदारांना खूप आवडला. पण, काही कार निर्मात्यांना हा निर्णय आवडला नाही. प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्याने वाहनांच्या किमती वाढतील आणि त्याचा थेट…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 30 September 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मराठवाड्यातल्या नांदेड वगळता सर्व जिल्ह्यांचा समावेश
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर आता वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त दोन सिलेंडर्स मिळणार
अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट
भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ
राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नांदेडला अभिजित राऊत तर उस्मानाबादला सचिन ओंबासे नवे जिल्हाधिकारी
केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद आणि बीडमधील कार्यालयांना टाळं
आणि
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा
सविस्तर बातम्या
अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून जवळपास ७५५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. निकषात बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं यापूर्वीच मदत घोषित केली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे साडे चार हजार कोटी रुपयांच्या निधीचं शासनानं वाटप केलं आहे. या निर्णयाचा मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना, तसंच यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना लाभ होईल. राज्य आपत्ती निवारण दलाच्या निकषाप्रमाणे जर मदतीचं वाटप केलं असतं, तर केवळ दीड हजार कोटी रुपयांची मदत वाटप झाली असती. मात्र निकषाच्या पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नु��सानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना, वर्षभरात अमर्यादित सिलेंडर्स मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस जोडणी धारकांना वर्षभरात फक्त १२ सिलेंडर्स मिळणार असून, त्याहून अधिक सिलेंडर्सची गरज भासल्यास जास्तीचे सिलेंडर्स विनाअनुदानित दरानं घेता येईल. सिलेंडर संदर्भातल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून, याची तातडीनं अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी करण्यासंदर्भातील अनेक तक्रारी येत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
****
अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र असून, त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणं असंवैधानिक असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भधारणेच्या २० ते २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मिळेल, असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं सांगितलं. बलात्कारानंतर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याच्या तरतुदीअंतर्गत वैवाहिक संबंधांतून झालेल्या बलात्काराचाही समावेश करता येईल. मात्र त्यासाठी बलात्कार झाल्याचं सिद्ध व्हावं लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. समाजातल्या संकुचित पितृ सत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
चारचाकी वाहनामध्ये सहा `एअरबॅग` अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची पुढील वर्षी एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक पुरवठा साखळीच्या संकटानंतर वाहन उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात, भारतीय टपाल खात्याच्या तिसऱ्या तिमाहीसाठी, बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान विकास पत्रावरील व्याज दरामध्ये सहा पूर्णांक नऊ टक्क्यांवरुन सात टक्के वाढ करण्यात आली असून, त्याचा कालावधी १२३ महिने इतका करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदर सात पूर्णांक सहा टक्के तर, मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर सहा पूर्णांक सात टक्के करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक सात टक्के तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक आठ टक्के इतका व्याजदर देण्यात येणार आहे. मात्र एक वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात, तसंच पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बचत पत्रांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
****
गावांमध्ये कायम स्वच्छता आणि ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असं आवाहन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. स्वच्छता के लिए एकजुट भारत मोहिमेअंतर्गत, ऑनलाईन सरपंच संवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. गावातल्या कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा घ्याव्यात, पाणवठ्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, इत्यादी विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असं आवाहन पाटील यांनी केलं.
****
राज्य सरकारनं काल ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विकास मीना यांची, तर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून सचिन ओंबासे, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी अभिजित राऊत, तर नांदेड महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. भगवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. लातूर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल आणि किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांची देखील बदली झाली आहे.
****
औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यात भगरीच्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्यात भगर विक्री करणाऱ्या सर्व उत्पादक आणि विक्रेत्यांकडील प्रति जिल्हा दहा नमुने तपासणी करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. अन्न, औषध तसंच सौदर्य प्रसाधनांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
२०१४ साली एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं असेल तर त्यात तथ्य असणं स्वाभाविक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २० हजार ९५४ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३३८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ६०४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६९ हजार ३४० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २१, औरंगाबाद ११, लातूर दहा, जालना चार, नांदेड दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया- पीएफआय या संघटनेच्या औरंगाबाद शहरातल्या जिन्सी भागातल्या कार्यालयाला पोलिसांनी काल टाळं ठोकलं. पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं ही टाळेबंदी करण्यात आली. या संदर्भात कार्यालयाला नोटीस देण्यात आली असून, केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय स्थानिक पोलिसही पीएफआयव��रुद्ध कारवाई करत आहेत. कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा -एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकानं औरंगाबादच्या अनेक भागात छापे टाकून पीएफआयच्या १३ सदस्यांना अटक केली आहे.
बीड इथल्या पीआयएफच्या जिल्हा कार्यालयाला देखील टाळं ठोकण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानं पालक गमावलेली बालकं शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांचे चारशे पंचवीस अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. जालना इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते काल बोलत होते. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागल असून, मुख्यमंत्र्यांची अपेक्षापूर्ती होईल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी यासारख्या विषयांवर गीतरचना करुन लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची दोन ते पाच मिनिटांची ध्वनि चित्रफीत ३१ ऑक्टोबर पर्यंत पाठवावी. विजेत्यांना रोख बक्षिसं, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. प्रवेश अर्ज तसंच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या संकेत स्थळावर संपर्क करण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
किन्नरांचा आदर करून त्यांनाही आपल्या प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी म्हटलं आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनं निर्मिती करण्यात आलेल्या, “मिशन गौरी”, या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर, ते काल बोलत होते. या विद्यापिठाअंतर्गत उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा किंन्नरांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासनही भोसले यांनी यावेळी दिलं.
****
बीड जिल्ह्यात सेवा पंधरवडा अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीनं तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्रासाठीची कार्यपद्धती सांगितली. तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं. यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.
****
जालना जिल्हा परिषदेतच्या सभागृहात काल जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा घेण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींनी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत गावात प्लॉस्टिक वापरावर बंदीचा ठराव घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांनी यावेळी केलं. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत गावात स्वच्छता, प्लॉस्टिक वापरावर बंदी यासह कचरा संकलन, वृक्ष लागवड आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितलं. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला उद्यापासून सुरुवात होत आहे. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशी यातली प्रमुख मागणी आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
सायरसच्या कारची एअरबॅग का उघडली नाही? मर्सिडीजकडून विचारलेल्या अशा 6 प्रश्नांची उत्तरे
सायरसच्या कारची एअरबॅग का उघडली नाही? मर्सिडीजकडून विचारलेल्या अशा 6 प्रश्नांची उत्तरे
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज रस्त्याच्या दुभाजकाला धडकली, ज्यात त्यांचा आणि त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला. आता तांत्रिक आणि अभियांत्रिकी टीम कारचे विश्लेषण करत आहे. सायरस मिस्त्री यांची कार अपघाताची कशी बळी ठरली प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री मर्सिडीज अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी तांत्रिक आणि अभियांत्रिकी पथकाने कारचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
adhiraj09 · 6 years
Video
youtube
​​असं काम करतात एअरबॅग
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
या कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे
या कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे
या कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे एअरबॅग आता प्रत्येक कारमधील स्टँडर्ड फीचर झाले आहे. कोणत्याही कारमध्ये ड्रायव्हर साइड एअरबॅग असणे गरजेचे आहे. भारतात लाँच होणाऱ्या बहुतांश … या कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे आणखी वाचा The post या कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे appeared first on Majha Paper. एअरबॅग आता प्रत्येक कारमधील स्टँडर्ड फीचर झाले आहे. कोणत्याही कारमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
प्रवाशांच्या सुरक्षेबाबत SC कडक, खराब एअरबॅगसाठी कार कंपन्या जबाबदार असतील
प्रवाशांच्या सुरक्षेबाबत SC कडक, खराब एअरबॅगसाठी कार कंपन्या जबाबदार असतील
नवी दिल्ली. कारच्या धडकेच्या वेळी एअरबॅग न उघडणे हे दंडात्मक भरपाईचे कारण असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामध्ये कंपनीला ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. गुरुवारी ह्युंदाई क्रेटा प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की कार निर्मात्याने एअरबॅग सिस्टम प्रदान करण्यात अपयशी ठरल्यास दंडात्मक नुकसानीची शिक्षा द्यावी जेणेकरून…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
सरकारच्या या नियमामुळे गाड्या महागणार! या वाहनांच्या विक्रीवर अधिक परिणाम होणार आहे
सरकारच्या या नियमामुळे गाड्या महागणार! या वाहनांच्या विक्रीवर अधिक परिणाम होणार आहे
नवी दिल्ली. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, प्रवासी कारमध्ये अनिवार्य 6 एअरबॅग्जमुळे त्या अधिक महाग होतील. याचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवर होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे आधीच वाहनांच्या किमतीत अडचणीत सापडलेल्या कंपन्यांवर या कारवाईमुळे अधिक दबाव येईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये एक ऑक्टोबरपासून उत्पादित…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
अखेर ‘एअरबॅग’च्या नियमामुळे कार कंपन्यांची चिंता कशी वाढली? पुढे काय होणार?
अखेर ‘एअरबॅग’च्या नियमामुळे कार कंपन्यांची चिंता कशी वाढली? पुढे काय होणार?
नवी दिल्ली. भारतात कारसाठी 6 एअरबॅग्ज लागल्यानंतर अनेक कार निर्मात्यांची चिंता वाढली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी सरकारला या नियमावर पुनर्विचार करण्यास सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या नियमामुळे परवडणाऱ्या कारच्या किमतीत लक्षणीय वाढ होईल, ज्याचा थेट परिणाम कारच्या विक्रीवर होईल, अशी भीती कंपन्यांना वाटत आहे. भारतातील वाहन क्षेत्र गेल्या काही…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
आता कारमध्ये हे सेफ्टी फीचर्स देणे आवश्यक, सरकार बनवत आहे नवा नियम, पाहा तपशील
आता कारमध्ये हे सेफ्टी फीचर्स देणे आवश्यक, सरकार बनवत आहे नवा नियम, पाहा तपशील
नवी दिल्ली. कार अपघातांचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकार नवा नियम बनवणार आहे. आता कार उत्पादकांना कोणत्याही कारमध्ये सहा एअरबॅग द्याव्या लागतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, सरकार सर्व वाहनांसाठी सहा एअरबॅग अनिवार्य करत आहे. राज्यसभेत गडकरी काँग्रेस संसद सदस्य केटीएस तुलसी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. “इकॉनॉमिक मॉडेलसाठीही सहा…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
या लक्झरी एसयूव्हीमध्ये एअरबॅगची समस्या असल्याने कंपनीने 2 लाख वाहने परत मागवली आहेत
या लक्झरी एसयूव्हीमध्ये एअरबॅगची समस्या असल्याने कंपनीने 2 लाख वाहने परत मागवली आहेत
नवी दिल्ली. जर्मन ऑटोमेकर फोक्सवॅगनने आपल्या Atlas SUV च्या 2 लाखांहून अधिक युनिट्स परत मागवल्या आहेत. एसयूव्हीमध्ये एअरबॅगशी संबंधित एक मोठा दोष आढळून आला आहे, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) नुसार, सुमारे 222,892 युनिट्स परत बोलावण्यात आल्या आहेत. एनएचटीएसए दस्तऐवज दर्शविते की एसयूव्हीमध्ये स्थापित साइड एअरबॅगमध्ये दोष आढळला आहे.…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
BMW ने जगभरात 1 दशलक्षाहून अधिक कार परत बोलावल्या, इंजिनला आग लागण्याचा धोका होता
BMW ने जगभरात 1 दशलक्षाहून अधिक कार परत बोलावल्या, इंजिनला आग लागण्याचा धोका होता
नवी दिल्ली. जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने जगभरात विकल्या गेलेल्या दहा लाखांहून अधिक कार परत मागवल्या आहेत. या गाड्यांच्या इंजिन व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये मोठी त्रुटी असल्याने गाडीला आग लागण्याचा धोका होता. बीएमडब्ल्यूच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएसमधून सुमारे 9.17 लाख सेडान आणि एसयूव्ही परत मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय कॅनडातून 98 हजार आणि दक्षिण कोरियातून 18 हजार कार परत मागवण्यात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
भारत एका नव्या आत्मविश्वासानं जागतिक क्षितीजावर उदयास येत आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर जोडणीवर आता वर्षभरात १५ सिलेंडर देण्यात येणार.
सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट.
आणि
‘पीएफआय’च्या औरंगाबाद कार्यालयाला पोलिसांनी टाळे ठोकले.
****
भारत एका नव्या आत्मविश्वासानं जागतिक क्षितीजावर उदयास येत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या गटानं आज त्यांची राष्ट्रपती भवनामध्ये भेट घेतली, त्यावेळी मुर्मू बोलत होत्या. अशा या काळात हे अधिकारी परराष्ट्र सेवेतील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात करत असल्यानं हे अधिक उल्हासदायक ठरणार आहे. जगही भारताकडे नव्या कौतुकानं पाहत आहे, असं त्या म्हणाल्या. भारताच्या मजबूत स्थितीसाठी इतर घटकांसह आर्थिक कामगिरी देखील महत्वपूर्ण आहे. भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान विकास दर असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. जागतिक पटलावर भारताला हे स्थान मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे इथली नीतिमूल्यं असल्याचं त्यांनी नमूद केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात, अनेक संधी आणि धोक्यांमुळं भारतीय परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे, असं त्या म्हणाल्या. हे अधिकारी प्रशिक्षणार्थी देशवासीयांच्या हितासाठी भविष्यातील आव्हानांना शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने उत्तर देतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
****
घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर जोडणीवर आता वर्षभरात १५ सिलेंडर देण्यात येणार तसंच एका महिन्यात एका जोडणीवर दोन सिलेंडर देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं ग्राहक एका जोडणीवर एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना वर्षभरात अमर्यादित सिलेंडर मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दरानं वर्षभरात फक्त १२ सिलेंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेलं सिलेंडर घ्यावं लागेल. याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं थेट नागरिकांच्या जेवणावर तसंच मुलभूत हक्कांवरच बंधनं घातली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 
****
देशातल्या सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अविवाहित महिलांनाही वैद्यकीय गर्भपात कायद्यांतर्गत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं आज यासंदर्भातच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. यापूर्वी, २० आठवड्यांपेक्षा जास्त आणि २४ आठवड्यांपेक्षा कमी गर्भधारणेचा गर्भपात करण्याचा अधिकार आतापर्यंत फक्त विवाहित महिलांनाच होता. आता हा अधिकार अविवाहित महिलांनाही देण्यात आला आहे. समाजातल्या संकुचित पितृसत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव शासनानं १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुढं ढकलला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. जागतिक पुरवठा साखळीच्या संकटानंतर वाहन उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
****
सध्या ‘पोषण माह’ सुरू असून, महिला आणि बालविकास मंत्रालयानं जलशक्ती मंत्रालयासह विविध स्तरांवर, जल व्यवस्थापन उपक्रमांवर अधिक भर दिला आहे. या मोहिमेत पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘जल व्यवस्थापन’शी संबंधित झालेल्या दहा लाखांहून अधिक उपक्रमांची नोंद झाली आहे. पाण्याचा पुरेसा वापर, दूषितमुक्त वातावरण मानवी शरीराला चांगलं कार्य करण्यास मदत करतं. यामुळं खाल्लेल्या अन्नाचं पौष्टिक मूल्य टिकून राहतं. महिला आणि बालविकास मंत्रालयानं यासाठी सर्व राज्यं - केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांच्या परिसरात हवामानाचा विचार करुन पावसाचं पाणी साठवावं अशी विनंती केली आहे. याशिवाय महिलांच्या, जल संधारण आणि व्यवस्थापनातील भूमिकेला विशेषतः ग्राम आरोग्य पोषण आणि स्वच्छता समित्यांच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे. यात पोषण पंचायत आणि माता समुहांचाही समावेश आहे.
****
नंदुरबार तालुक्यात धानोरा ते ईसाईनगर गावा दरम्यानचा रंका नदीवरचा पूल आज सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान कोसळला. धानोरा गावामार्गे गुजरात राज्याला जोडणाऱ्या या राज्यमार्ग क्रमांक सहावरील पुलावर मोठी वर्दळ असते. सकाळच्या टप्प्यातली वाहनं गेल्यानंतर हा पूल कोसळल्यानं या दूर्घटनेतली जीवितहानी टळली.
****
पोलिसांनी आज औरंगाबाद इथं जिन्सी भागामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑ��� इंडिया- ‘पीएफआय’च्या कार्यालयाला टाळं ठोकलं. ‘पीएफआयच्या’ कार्यालयाला टाळं लावण्यात येण्याची राज्यातली ही पहिलीच कारवाई आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं ही टाळेबंदी करण्यात आली आहे. या संदर्भात कार्यालयाला नोटीस देण्यात आली असून केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय स्थानिक पोलिसही ‘पीएफआय’विरुद्ध कारवाई करत आहेत. कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा – ‘एनआयए’ आणि दहशतवाद विरोधी पथकानं औरंगाबादच्या अनेक भागात छापे टाकून ‘पीएफआय’ च्या १३ सदस्यांना अटक केली होती. औरंगाबादमध्ये ‘पीएफआय’चं मोठं जाळं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं ‘पीएफआय’शी संबंधित लोकांची वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
****
महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटना – ‘एनटीईपी’ तर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून दोन दिवस औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशी यातली प्रमुख मागणी आहे. येत्या तीन ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
****
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघानं आज दिल्लीवर दोन - शून्य असा सहज विजय मिळवला. वैष्णवी आडकरनं पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर ऋतुजा भोसलेनंही दुसरा सामना जिंकून महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. अन्य सामन्यांत महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसेनं १० मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित केला. दूरदर्शन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे.
****
पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना शासनानं पदावरून दूर केलं आहे. गुरव यांनी केवळ तोंडी आदेशाद्वारे श्री विठ्ठल मंदिरातल्या भजन-कीर्तनावर बंदी घातली होती. त्यामुळे हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायानं या संदर्भात केलेल्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maruti Car: मारुतीची 'ही' कार वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
Maruti Car: मारुतीची ‘ही’ कार वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
Maruti Car: मारुतीची ‘ही’ कार वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची Maruti Suzuki Car Technical Fault : मारुतीने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. कंपनीने आपली १६६ डिझायर टूर एस परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या १६६ कारमध्ये एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये समस्या आहे. Maruti Suzuki Car Technical Fault : मारुतीने आपल्या ग्राहकांसाठी…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
भारतात विदेशी गाड्यांची खराब सुरक्षा रेटिंग ही मोठी समस्या, काय कारण आहे?
भारतात विदेशी गाड्यांची खराब सुरक्��ा रेटिंग ही मोठी समस्या, काय कारण आहे?
नवी दिल्ली. नुकत्याच झालेल्या ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली भारतनिर्मित Kia Carens ही नवीन कार होती. कोरियन कार निर्मात्या कंपनीला सुरक्षिततेच्या बाबतीत मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये याला केवळ 3-स्टार रेटिंग मिळाले आहे. या मॉडेलला प्रौढ आणि लहान प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 3-स्टार मिळाले आहेत. Kia Carens मध्ये 6 एअरबॅग व्यतिरिक्त सर्व…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
एअरबॅग मोटरसायकल 2022 होंडा गोल्ड विंग टूर लाँच, किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
एअरबॅग मोटरसायकल 2022 होंडा गोल्ड विंग टूर लाँच, किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
गोल्डविंग टूर बाईकमध्ये तुम्हाला चार रायडर मोड मिळतील. यामध्ये टूर, स्पोर्ट, इकॉन आणि रेन रायडर मोडचा समावेश आहे. बाईकमध्ये हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) तंत्रज्ञान, ड्युअल कम्बाइंड ब्रेक सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम-ABS, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि एअरबॅग्ज यांसारख्या अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आल्या आहेत. ,
View On WordPress
0 notes