Tumgik
#वापरत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
UPI Payment खूप वापरत असाल तर द्या लक्ष, एक चूक पडू शकते महागात
UPI Payment खूप वापरत असाल तर द्या लक्ष, एक चूक पडू शकते महागात
UPI Payment खूप वापरत असाल तर द्या लक्ष, एक चूक पडू शकते महागात UPI: आजकाल UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणत व्हायला लागला आहे. कमी वेळेत पेमेंट होत असल्याने अनेक जण या पेमेंट पद्धतीला प्राधान्य देतात. पण, UPI पेमेंट वापरताना सावध राहणे देखील महत्वाचे आहे. UPI: आजकाल UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणत व्हायला लागला आहे. कमी वेळेत पेमेंट होत असल्याने अनेक जण या पेमेंट पद्धतीला प्राधान्य देतात. पण,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हिरवं भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. री इन्व्हेस्ट २०२४ या जागतिक नवीकरणीय उर्जा गुंतवणुकदार संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज गुजरातच्या गांधीनगर इथं बोलत होते. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर झालेल्या पॅरिस कराराचं लक्ष्य भारतानं ठरलेल्या कालमर्यादेच्या आधी नऊ वर्ष पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात जगात सर्वात पुढे राहण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. या संमेलनात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांसह जगभरातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
****
देशभरात आज ईद - ए - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
देशातला सद्भाव आणि एकजूट नेहमी कायम रहावी आणि सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदावी, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही ईद निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला हा सण त्यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या  याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस पाळला जात आहे. पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायुच्या मुलायम कवचामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचं आणि तिच्यावरच्या सजीवसृष्टीचं रक्षण होतं. मानव वापरत असलेल्या अनेक रासायनिक पदार्थांमुळे ओझोन थराचं अत्यंत नुकसान होतं, असं मानलं जातं. माँट्रियल प्रोटोकॉल-वातावरण संरक्षणासाठी पुढे पडणारी पावलं, हा या वर्षीच्या या दिनाचा विषय आहे.
****
स्पर्धा परिक्षांना होणारा विलंब आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष यातून मार्ग काढणं अत्यावश्यक असल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितला आहे. एका पत्रातून पवार यांनी ही मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिल्याची माहिती पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरुन दिली आहे.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यां���ी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला.
लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
****
उद्या साजरा होणार्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रसारीत होणार आहे.
****
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
BSNL Recharge Plan: BSNL सध्या टेलिकॉम क्षेत्रात चर्चेत आहे, याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अलीकडच्या काळात, BSNL ने आपल्या यादीत काही दमदार प्लान्स जोडले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 70 दिवसांची Validity देतो.
हे पण पहा: 50MP कॅमेरा सह Motorola G45 भारतात होणार लॉन्च, फिचर्स झाली लीक
देशातील सरकारी टेलिकॉम एजन्सी BSNL कडे ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतरही BSNL अजूनही जुन्या किमतीत रिचार्ज प्लान देत आहे. या कारणास्तव, जुलै महिन्यापासून लाखो लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत. तुम्हीही BSNL सिम वापरत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या परवडणाऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
0 notes
shrikrishna-jug · 3 months
Text
पेन आणि वहीची आठवण आली
जेव्हा मी माझ्या वहित,पेन घेऊन,हा मसुदा लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा मला कळलं की मी दररोज वापरत असलेल्या संगणकाचा माझ्या लिहिण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे.शाईत लिहिणं कठीण झालं आहे.शाईमध्ये एक स्थायीता आहे ज्यामुळे मला ते पहिलं वाक्य लिहिण्यास सुरवात करायला नकोसं वाटलं.परंतु,संगणकावर लिहिण्यास तसं वाटत नाही.संगणकाच्या स्क्रीनवर माझ्या विचारांची प्रस्तुती, जरी अगदी तशीच…
0 notes
kawaiimoonpeace · 3 months
Text
#मीडिया_का_काम_अफवायें_फैलाना नहीं सच्चाई बताना है
भारतीय मीडिया चुल्लू भर पानी में डूब मरो !
=ZEENT NEWS -
WATCH
वैव स्टोरीज
ENTERTAINMENT
SPORTS
लाइव टीवी
राम मौदर
मनोरुहन
खेतः
वापरत स्कैन
सबरें काम की
बोठिमी
दैनिक भास्कर
आम पढ़ रहे हैं देश का सबसे विश्वसनीय और नंबर । अमा
रामपाल पर नहीं है दुष्कर्म के आरोप अजमेर आसाराम प्रकरण के दौरान 26 अप्रैल को भास्कर में प्रकाशित दुष्कर्म, सेक्स रैकेट और गलत काम के मामले में रामपाल का नाम भी प्रकाशित हुआ है। रामपाल के खिलाफ दुराचार और सेक्स रैकेट के आरोप नहीं है। भूलवश रामपाल क��� लेकर समाचार प्रकाशित हो गए। भास्कर का उद्देश्य कभी भी किसी अनुयायी की धार्मिक भावना को आहत करना नहीं रहा है।
संत रामपाल उत्तर भारत में एक जाना-पहचाना नाम है. वह पहले हरियाणा के सिंचाई विभाग विभाग में इंजीनियर था. फिर आध्यात्म की आड़ में उसने अपने गैर- कानूनी धंधे शुरू कर दिए थे. उस पर अवैध गर्भपात सेंटर खोलने, हत्या करने, हथियार रखने और सरकारी काम में बाधा डालने के आरोप लगे. 2014 में वह गिरफ्तार हुआ था.
संत रामपाल जी महाराज पर यौन शोषण का
कोई भी आरोप नहीं है।
भ्रष्ट मीडिया द्वारा फैलाए गए यह आरोप पूरी तरह से निराधार और गलत हैं। मीडिया की जिम्मेदारी होती है वह सच्ची और प्रमाणित जानकारी ही जनता तक पहुंचाए। झूठी खबरें फैलाकर किसी की जिंदगी और प्रतिष्ठा को नुकसान
Stop FakeNews On Sant RampalJi
Tumblr media
0 notes
vewavethathiri · 4 months
Text
Tumblr media
As the number of things we use increase, our physical health will deteriorate. As the number of assets we use increase, mental peace will be affected.
आपण वापरत असलेल्या गोष्टींची संख्या वाढली की आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. आपण वापरत असलेल्या मालमत्तेची संख्या वाढल्याने मानसिक शांततेवर परिणाम होईल
For more information contact Ph: +91 79044-02887 www.kundaliniyoga.edu.in #vewavethathiri #vewa #wavesofvethathiri #wcscaliyar #Vethathirimaharishikundaliniyoga #vethapearls #VethathiriMaharishi #vewainmultiplelanguage #Divinerealization #whoami #learnyogaonline #onlineyoga #onlinemeditation #worldpeace #individualpeace #familypeace #mounam #silence #innertravel #innerpeace #Learnasanasonline #Personalitydevelopment #geneticimprits #wisdom #benifitsofblessings
0 notes
adhiraj09 · 6 months
Video
youtube
डी मॅट खाते वापरत नसाल तर ते बंद करणेच हिताचे
0 notes
mahayojanaa · 11 months
Text
इनव्हर्टर टेक्नोलॉजी म्हणजे काय? | Inverter Technology In Marathi संपूर्ण माहिती
Inverter Technology All Details In Marathi | What Is Solar Inverter Technology | Home made Inverter | How To use Inverter | इनव्हर्टर टेक्नोलॉजी म्हणजे काय? संपूर्ण माहिती मराठी | Working of Inverter | इनव्हर्टरचे उपयोग मराठी | Essay on Inverter Technology | Usage of Inverter
पॉवर इनव्हर्टर, इनव्हर्टर किंवा इनव्हर्टर हे पॉवर इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा सर्किटरी आहे जे डायरेक्ट करंट (DC) ते अल्टरनेटिंग करंट (AC) मध्ये बदलते. आणि प्राप्त होणारी AC फ़्रिक़्वेन्सि नियोजित विशिष्ट उपकरणावर अवलंबून असते. इन्व्हर्टर, रेक्टिफायर्सच्या उलट करतात जे मूलतः मोठे इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरणे एसीमध्ये डीसी रूपांतरित करतात.
इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज आणि फ़्रिक़्वेन्सि आणि एकूण पॉवर हाताळणी विशिष्ट उपकरण किंवा सर्किटरीच्या डिझाइनवर अवलंबून असते. इन्व्हर्टर कोणतीही शक्ती निर्माण करत नाही, वीज DC स्त्रोताद्वारे प्रदान केली जाते. पॉवर इन्व्हर्टर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असू शकतो किंवा कदाचित यांत्रिक प्रभाव (जसे की रोटरी उपकरणे) आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटरीचे संयोजन असू शकते. स्थिर इन्व्हर्टर रूपांतरण प्रक्रियेत मुव्हेबल  भाग वापरत नाहीत.
Tumblr media
पॉवर इनव्हर्टर प्रामुख्याने विद्युत उर्जा अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात जेथे उच्च प्रवाह आणि व्होल्टेज असतात, इलेक्ट्रॉनिक सिग्नल्ससाठी समान कार्य करणारे सर्किट, ज्यामध्ये सामान्यतः खूप कमी प्रवाह आणि व्होल्टेज असतात, त्यांना ऑसिलेटर म्हणतात. सर्किट्स जे विरुद्ध कार्य करतात, एसीला डीसीमध्ये रूपांतरित करतात, त्यांना रेक्टिफायर्स म्हणतात. Read more
0 notes
nandedlive · 1 year
Text
अक्षय श्रावण भालेरावचा खून करणारे अनेक जण पोलिसांच्या ताब्यात
Tumblr media
नांदेड, (प्रतिनिधी)-बोंढार हवेली शिवारात काल रात्री झालेल्या खून प्रकरणात अनुसूचित जाती विषयक शिव्या देत आरडाओरड करून लग्नाच्या वरातीत लाठ्या, काठ्या, तलवारी घेऊन नाचणाऱ्यांनी एकाचा खून केला,बौद्ध वस्तीवर हल्ला केला आणि अनेकांना जखमी केले आहे.नांदेड ग्रामीण पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. आकाश श्रावण भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून रोजी नारायण विश्वनाथ तिडकेचे लग्न बामणी या गावात झाले. त्यानंतर ती वरात बोंढार हवेली गावात आली तेव्हा डीजेच्या तालावर नाचणारे लोक हातात खंजीर, लाठ्या, काठ्या, तलवारी घेऊन नाचत होते. त्यावेळी कामाजी तिडके यांच्या दुकानावर मी आणि माझा भाऊ अक्षय श्रावण भालेराव असे किराणा सामान खरेदी करण्यासाठी गेलो होतो. ही वेळ सायंकाळची 7.30 ची होती. आम्हा दोघा भावांना पाहून संतोष संजय तिडके हा मोठमोठ्याने ओरडून जातिवाचक शिवीगाळ करत, गावात भीम जयंती काढता का ?असे म्हणून आम्हाला जीवे मारले पाहिजे असे सांगत होता. त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी लाठ्या, काठ्या,लाथा,बुक्क्या वापरत माझ्या भावाला मारहाण केली. त्यानंतर या सर्वांनी माझ्या भावाचे हात पाय धरून ठेवले आणि म्हणाले संतोष,दत्ता खतम करून टाक, तेव्हा संतोष व दत्ताने त्यांच्या हातात असणाऱ्या खंजीरचा वापर करून माझ्या भावाच्या पोटात सपा सप ��ार केले माझा भाऊ ओरडत होता. मी वाचवण्यासाठी मध्ये पडलो असता तेथे असलेले महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके, बालाजी मुंगल यांनी मला सुद्धा मारहाण केली. मी पण जखमी झालो रक्त वाहू लागले त्यानंतर या सर्वांनी बौद्ध वस्तीवर जोरदार दगडफेक केली. माझी आई वंदना ही मारू नका माझ्या लेकरांना सोडा असे म्हणत असताना महादू गोविंद तिडके बापूराव सोनाजी तिडके यांनी आईला मारहाण केली. आम्हाला वाचवण्यासाठी आलेले निलेश सुरेश भालेराव, संदेश भालेराव, धम्मानंद चांगोजी भालेराव यांना पण मारहाण करण्यात आली परंतु त्यांनी सोडवा सोडवा करून घेतली यात माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी आकाश श्रावण भालेराव यांच्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 302,307, 143,147, 148,149,324,323,294,34 सोबत हत्यार कायद्याची कलमे आणि ॲट्रॉसिटी कायद्याची विविध कलमे जोडून गुन्हा क्रमांक 392/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला आहे.       काल घटनेची माहिती मिळतात रात्री दहा वाजेच्या सुमारास वास्तव न्यूज लाईव्हने या बातमीला प्रसिद्धी दिली होती. आज तक्रार प्राप्त झाल्यानंतर कालच्या बातमीमध्ये अक्षय श्रावण भालेराव न लिहिता फक्त श्रावण भालेराव असे लिहिले गेले होते हि चूक लक्षात आली. वास्तव न्यूज लाईव्ह कडून झालेल्या या चुकीमुळे भालेराव कुटुंबीयांना झालेल्या त्रासासाठी वास्तव न्यूज लाईव्ह दिलगिरी व्यक्त करत आहे.आम्ही कालच्या बातमीत सुवर्ण सुद्धा केली आहे. Read the full article
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
Turmeric farming in marathi: हळदीची लागवड कशी करावी ?, किती उत्पन्न मिळते, सर्व माहिती
TURMERIC FARMING IN MARATHI : हळद ही एक अशी वस्तू आहे जिची आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात गरज असते. हळदीचा वापर अनेक गोष्टींमध्ये होतो. उदाहरणार्थ, आपण स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या मसाल्यांमध्ये हळद वापरली जाते. हळदीचा वापर आज बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य उत्पादनांमध्ये आणि क्रीममध्येही केला जातो. इतकंच नाही तर मित्रही आपल्याला दुखापत झाल्यास प्रथमोपचार म्हणून हळदीचा वापर करतात.  या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
गोड चवीसाठी कृत्रिम साखर वापरत असाल तर हे नक्की वाचा..
https://bharatlive.news/?p=101582 गोड चवीसाठी कृत्रिम साखर वापरत असाल तर हे नक्की वाचा..
भारतात घरी ...
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू -काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकींत चार अतिरेकी ठार झाले. यात एका अतिरेकी कमांडरचा समावेश आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यात मोडरगाम परिसरात गुप्त माहितीद्वारे तपासणी अभियानादरम्यान, तर त्यानंतर फ्रिसल चिन्नीगाम गावात झालेल्या चकमकीत चार जण मारले गेले. तसंच दोन जवान हुतात्मा, तर अन्य एक पोलिस जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज प्रारंभ होत आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांच्या या रथयात्रेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होत आहेत.
दरम्यान, या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथंही आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ-इस्कॉनच्या मधुवन केंद्रातर्फे श्री जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी तीन वाजता पैठण गेट, गुलमंडी, समर्थनगर, अदालत रोड असा या रथाचा मार्ग आहे. संध्याकाळी सातनंतर केंद्रामध्ये महाआरती होणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं 'सहकार से समृद्धी' संमेलन घेण्यात आलं. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत असल्याचं शहा यांनी नमूद केलं.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून, ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल. तर बल्लारशा - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून, या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर त्या पदार्थांतली एकंदर साखर, मीठ आणि मैद्याच्या प्रमाणाची माहिती ठळक-मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावास भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं मान्यता दिली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. आपण वापरत असलेल्या उत्पादनाचं पौष्टिक मूल्य ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजावं, हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची, तर बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर बऱ्याच ठिकाणी कमी अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
0 notes
Text
या उन्हाळ्यात तुम्ही योग्य तेल वापरत आहात का ?
 या उन्हाळ्यात तुम्ही योग्य तेल वापरत आहात का ? हवामानातील बदल आणि इतर कारणांमुळे आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये तेल बदलण्याची गरज आहे का? तेच तेल १२ महिने स्वयंपाकासाठी वापरणे योग्य नाही, म्हणून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.तसेच, आम्ही लवकरच एका वेगळ्या ब्लॉगमध्ये परिष्कृत तेले(refined oils) आणि त्यांच्या हानिकारक बाजूंबद्दल अधिक बोलू, परंतु आत्तासाठी, एक मुद्दा सांगायचा झाला तर, परिष्कृत (refined)तेले,  परिष्कृत झाल्यामुळे त्यातली पोषक तत्व गमावतात आणि त्यांचा अधिक रित्या वापर देखील कर्करोगाच कारण बनू शकत.
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
गेट टुगेदरमध्ये तब्बल साठ मुले ' सेम टू सेम ', बापही एकच पण ..
सोशल मीडियावर कधी कुठली चर्चा सुरू होईल याचा काही नेम राहिलेला नाही असेच एक प्रकरण सध्या ऑस्ट्रेलियात समोर आलेले असून एका ठिकाणी तब्बल साठ मुलांचा एकच बाप असल्याचे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे जन्माला आलेली आपत्य ही सर्वजण एकसारखी दिसत असून त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, स्पर्म दान करणाऱ्या एका व्यक्तीने अनेक वेगवेगळी नावे वापरत हा प्रकार केलेला होता. ऑस्ट्रेलियातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
मासिक पाळी - (ती , तो आणि आपण)....
निसर्गाने महीलांना दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे मातृत्व, आणि या मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी तिला दर महिन्याला जावं लागतं त्या या ५ दिवसातून. त्या ५ दिवसातील वेदना त्यातून होणारा रक्तस्त्राव, पोटातील दुखणे यापेक्षा जास्त वेदना समाज देतो तिला प्रत्येक वेळी.
मासिक पाळी म्हणजे नक्की काय???
गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली ना��ी तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते त्याला आपण मासिक पाळी म्हणतो.
---------------------------------------
समाजाचा दृष्टिकोन
आता बराच काळ झालं आहे, स्त्रिया पॅड चा वापर करतात, यावर काही लोकांकडून मोकळेपणाने बोलले ही जाते, जनजागृती ही मोठ्या प्रमाणात केली जातेय. मध्यंतरी यावर पॅड मॅन सारखा चित्रपट ही येऊन गेला आणि त्याला चांगला प्रतिसाद ही मिळाला. पण तरीही सर्व सुरळीत अजून तरी झालेले नाही...
आजही दुकानात मेडिकल मधे मुली सॅनिटरी पॅड घ्यायला गेल्यावर हळूचपणे शरमेने काका whisper , stayfree द्या अस्स बोलतात . आणि जर तिचा आजूबाजूला कोणी पुरुष असेल किंवा एखादा समवयीन मुलगा असेल तर जरा घाबरतच घेते ,ती जणू काही तरी पापच करतेय या भावनेने. दुकानदारही काळया पिशवीत किंवा मग एका newspaper मधे तिला गुंडाळून देतो. इतकं केल्यानंतरही ती गुपचूप त्याला लगेच बॅगेत, तिचा जवळचा पिशवीत आत टाकते, का??? काय गरज या सगळ्यांची ??? का? ती बिनधास्तपणे बोलू शकत नाही की मला पॅड द्या, का? ती हातात कुठलही आवरण न लावता सगळ्यांना दाखवत घरी नेऊ शकत नाही? या सर्वांना जबाबदार कोण? पुरुष की मग महिला? ज्या स्वतः या परिस्थिती तून गेलेल्या असतात किंवा जात असतात...
मासिक पाळीत पुरुषांनी काय करावे यावर बोलण्याबरोबर बायकांनी बायकांसाठी काय करावे ? यावर ही बोलायला हवं!
प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा वेगळा असतो तसाच प्रत्येक स्त्रीचा तिचा पाळीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि अनुभव वेगळे असतात. उगीच होणारी चिडचिड त्यातून येणारे नैराश्य, कधी आनंद होणे, तर कधी दुःख अशा अनेक समस्यांना तिला तोंड द्यावे लागते . अशा वेळी तिचा सोबत असणाऱ्या स्त्रीने तिला समजून घेणे तितकेच महत्वाचे. आपण सहन केलं किंवा आपल्याला समजून घेणार कोणी नव्हतं तरी आपण सगळं सुरळीत केलं किंवा करतोय म्हणून तिचा वेदनांना दुर्लक्ष करणे मुळातच चुकीचं. तिची तुलना आपल्याशी न करता तिला स्नेहाने आणि आपुलकीने वागून समजून घेणे तितकेच महत्वाचे मग तुम्ही तिची आई, सासू,बहीण, मैत्रीण, काकू, मामी किंवा कुठल्याही नात्याचे असाल...
पुरुषांनी ही पाळी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला पाहिजे. तिला म्हणजे बहिणीला, मुलीला, बायकोला ,आईला ,मैत्रिणीला आपुलकी दाखवून तिच्याशी सहज या विषयावर बोलता यायला पाहिजे. तिला या काळात त्रास झाल्यावर दवाखान्यात जायची वेळ आल्यास तिचा सोबत निसंकोष पणे सोबत जाता येईल इतकं मोकळीक होता यावे... खरंतर पुरुषत्व सारख्या भिकार गोष्टी शिवाय आपल्याकडे त्यांना विशेष देण्यासारखं आहे तरी काय??? त्यामुळे तिचा हा त्रास संपायला हवा, किमान कमी तरी करता यावा...
पण मुळात असं काहीही होत नाही आणि झालं तरी अगदी मोजकेच उदाहरण सांगता येतील.
मुळात गडबड आहे ती इथल्या सडक्या मेंदूत.
आपण असे म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषांचा मागे एक स्त्री असते , आज तिचं गरज आहे एका आनंदी यशस्वी स्त्रीचा मागे पुरुषाने उभे राहण्याची. बाईला फक्त भोग वस्तू म्हणून वापरत असलेल्या मानसिकतेला बदलवण्याची.
-वैभव वैद्य....
0 notes
marathimajja · 2 years
Text
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
पिंपरी चिंचवड : विधानसभेमध्ये चूकीचे वक्तव्य केल्याचे कारण पुढं करत नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान काही कार्यकर्ते एकत्र येवून यास मोर्चाचे स्वरूप आले होते.    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष बाबत अयोग्य शब्द वापरत…
Tumblr media
View On WordPress
0 notes