कुणी काम देतं का? 'मन उडू उडू झालं' फेम इंद्राने सोशल मीडियावरच मागितली नोकरी
कुणी काम देतं का? ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राने सोशल मीडियावरच मागितली नोकरी
कुणी काम देतं का? ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राने सोशल मीडियावरच मागितली नोकरी
Ajinkya Raut Instagram Post: अभिनेता अजिंक्य राऊत सोशल मीडियावर विशेष चर्चेत असतो. सध्या त्याची एक इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे, त्याने चक्क सोशल मीडियाद्वारे कामाची मागणी केली आहे.
Ajinkya Raut Instagram Post: अभिनेता अजिंक्य राऊत सोशल मीडियावर विशेष चर्चेत असतो. सध्या त्याची एक इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे,…
View On WordPress
0 notes
मास्तर - Pradip , तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?
Pradip - तशी बऱ्यापैकी आहे..
मास्तर - मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?
Pradip - मेलेला पक्षी...
😀😀😀😅😅😅🥺🥺🥺😝😝😝
0 notes
मास्तर - Bandya, तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?
Bandya - तशी बऱ्यापैकी आहे..
मास्तर - मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?
Bandya - मेलेला पक्षी...
😀😀😀😅😅😅🥺🥺🥺😝😝😝
0 notes
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जातीय संघर्षादरम्यान चाकूहल्ला केल्याप्रकरणी ४ जणांना अटक
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जातीय संघर्षादरम्यान चाकूहल्ला केल्याप्रकरणी ४ जणांना अटक
कोणताही भडका उडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात असल्याचे पोलिसांनी सांगितले
बेंगळुरू:
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा असलेल्या बॅनरवरून झालेल्या जातीय तणावादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान एका आरोपीच्या पायात गोळी लागली. त्या व्यक्तीने पोलिसांवर हल्ला करण्याचा…
View On WordPress
0 notes
गरुड एकमेकांचे पाय हवेत खेचताना दिसतात, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल - हे आहेत खरे कलाबाज
गरुड एकमेकांचे पाय हवेत खेचताना दिसतात, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल – हे आहेत खरे कलाबाज
जगातील सर्वात धोकादायक शिकारींमध्ये गरुडाची गणना केली जाते. हे भक्षक असे प्राणी आहेत जे हवेतून आपली शिकार पाहतात आणि आपली शिकार जमिनीवरून उचलून पुन्हा हवेत घेतात. पण सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे तो जरा वेगळा आहे कारण यात एक गरुड दुसऱ्या गरुडाचा पाय ओढताना दिसत आहे. जे पाहणे खूपच रोमांचक दिसते.
गरुडाचा धक्कादायक व्हिडिओ
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
गरुड हा एक असा पक्षी आहे जो ढगांवरून उडू…
View On WordPress
0 notes
'मन उडू उडू झालं' मालिका संपवून टीव्ही विश्वातून घेतला ब्रेक, हृताने सांगितलं कारण
‘मन उडू उडू झालं’ मालिका संपवून टीव्ही विश्वातून घेतला ब्रेक, हृताने सांगितलं कारण
‘मन उडू उडू झालं’ मालिका संपवून टीव्ही विश्वातून घेतला ब्रेक, हृताने सांगितलं कारण
Hruta Durgule: मालिकांमधून लोकप्रिय झालेला चेहरा अशी अभिनेत्री हृता दुर्गुळेची ओळख आहे. असं असलं तरी सलग प्रदर्शित झालेल्या ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ या दोन चित्रपटांमुळे अभिनेत्री म्हणून तिचा मोठ्या पडद्यावरचा सुखद वावर आणि अभिनयक्षमता चाहत्यांसमोर आली. तिच्या या प्रवासाबद्दल ��ालेल्या गप्पा.
Hruta Durgule:…
View On WordPress
0 notes
गुरुजी : मुलांनो, तुम्हाला पक्ष्यांबद्दल सर्व माहीत आहे का?
विद्यार्थी : होsssss (सगळे एका सुरात)
गुरुजी : बरं मग सांगा, कोणता पक्षी उडू शकत नाही?
Pradip : मेलेला पक्षी
😃😃😃😛😛😛🤣🤣🤣🥳🥳🥳🤗🤗🤗
0 notes
गुरुजी : मुलांनो, तुम्हाला पक्ष्यांबद्दल सर्व माहीत आहे का?
विद्यार्थी : होsssss (सगळे एका सुरात)
गुरुजी : बरं मग सांगा, कोणता पक्षी उडू शकत नाही?
Bandya : मेलेला पक्षी
😃😃😃😛😛😛🤣🤣🤣🥳🥳🥳🤗🤗🤗
0 notes
Asa Asata ka Prem? - A story by Aaradhana Kulkarni
Asa Asata ka Prem? - A story by Aaradhana Kulkarni असं असतं का प्र��म? रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते.श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या.पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते.फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची 'गर्लफ्रेंड' सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते. 'इमेज' आणि प्रेम दोन्ही जपण्यासाठी तो पैसे देत गेला.आतापर्यंत मैत्रिणीला त्याने ५५००० रु.दिले आहेत.परत मात्र एकही रुपया आलेला नाही.आता त्याचा प्रेमावरचा विश्वास उडू लागला आहे. हे सगळं सांगून त्याने ,'आता मी 'काय करु? ' असे विचारले.यावर गुरुरुपी निवेदकाने खरंच खूप चांगला सल्ला दिला. तो म्हणाला की स्वतः मदत करणे व स्वतःचा वापर करु देणे यात फरक आहे. तुझा वापर होत आहे, त्यामुळे आता मदत करणे थांबव व त्यानंतर तिचे प्रेम टिकते का बघ. मग एक गाणे वाजले. पुढची समस्या अशी होती की एका मुलीचा 'बॉयफ्रेंड' नुसतेच लग्नाचे वचन देत झुलवत ठेवत़ आहे. तर आता तिने काय करावे?
त्यावर नकार देऊन त्याला सोडून दे व सरळ मोकळी हो असा तिला सल्ला मिळाला. मग आणखी एक गाणे वाजले. पुढची समस्या तर आणखी गंभीर होती. 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप' मध्ये असणारी एक मुलगी विचारत होती की दूर राहणाऱ्या त्या मुलाच्या प्रेमावर किती 'ट्रस्ट' करावा ? प्रेमाची साक्ष स्वतःच्या मनाला पटावी लागते. तिने तिच्या प्रेमावर विश्वास ठेवावा की नाही हे दुसरा कसं सांगणार? या विचाराने त्याचा सल्ला न ऐकता मी स्टेशन बदलले.
प्रेम ही अत्यंत सुखद, उदात्त व जीवनव्यापी भावना आहे. वरचे तिन्ही प्रश्न प्रेमाच्याच संदर्भात आहेत.तिन्ही महत्त्वाचेच आहेत. आजच्या युवा पिढीच्या विचारांची झलक यातून दिसते. सध्या कोण कोणाला कसं वापरेल याचा काही नेम नाही. तरुण पिढीसमोर आकर्षणे खूप आहेत. ती पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते. कधी रुपाचे तर कधी रुपयांचे आमिष दाखवून संबंध ठेवले जातात. त्याला प्रेम हे नाव दिले जाते. पण ते इतके शारीरिक पातळीवर उतरते की त्यातली उदात्तता हरवून जाते. हे वास्तव कुणी नाकारु शकत नाही. मी स्टेशन बदलले खरे, पण तिकडेही असाच संवादरूपी कार्यक्रम सुरू होता. प्रेमाच्या उदात्त भावनेला छेद देणारे आणखी एक उदाहरण त्या दुसऱ्या स्टेशनवर ऐकायला मिळाले. एक तरुणी फोनवर सांगत होती की सध्याच्या 'बॉयफ्रेंड' पेक्षा त्याचा भाऊ तिला जास्त आवडू लागला आहे. त्यावर निवेदिकेने विचारले की हे तिने बॉयफ्रेंडला सांगितले आहे का? त्यावर ती म्हणाली की, "मला असं वाटतं की भावानेच त्याला सांगावे आणि त्याला असं वाटतं की तो माझा बॉयफ्रेंड असल्यामुळे मीच त्याला सांगायला हवं त्यामुळे अजून त्याला हे कोणीच सांगितलं नाही."
बॉयफ्रेंडचा भाऊ अत्यंत 'हँडसम' असल्यामुळे त्याच्या रूपाचे, त्यांच्या भेटीचे वर्णन तिने अतिशय रसभरीत शब्दात केले आणि या संवादात ती तरुणी व निवेदिका दोघीही त्या रोमांचकारी विषयाची मजा घेत बोलत होत्या. हे रेडिओ कार्यक्रम मनोरंजनासाठी असल्यामुळे काल्पनिक संहिता असेल तर चांगलेच म्हणावे लागेल.पण हे अनुभव खरे असतील तर कुठे चालली आहे आजची तरुणाई हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रेमाची आजची व्याख्याच बदलली आहे काय? सतत पैसे मागत राहणे, दिलेले पैसे परत मिळण्याची अपेक्षा करणे, लग्नाची वचने देऊन तीष्ठत ठेवणे, दूरस्थ प्रेमीवर विश्वास ठेवावा की नाही याची शंका येणे आणि अगदी सहजतेने प्रेमातली व्यक्तीच बदलणे…. हे असं असतं का प्रेम?
ही तर सगळी प्रेम नसण्याचीच लक्षणे आहेत. हे प्रेम नव्हेच, यात केवळ आर्थिक लोभ आणि शारीरिक आकर्षणच आहे यात काही शंका नाही. दुसरे असे की जाहिररित्या रेडिओ कार्यक्रमात इतके व्यक्तिगत प्रश्न का जाहीर केले जातात? हे सांगणे म्हणजे स्वतःचा अपमान जगजाहीर करणे नाही का? अस्वस्थ होऊन मी रेडिओ बंद केला आणि झोपेची आराधना करू लागले, पण ती पार गायबच झाली.
खूप वर्षांपूर्वी कधीतरी वाचलेल्या ओळी आठवत राहिल्या Love is not love which alters when it alteration finds; love alters not with brief hours and weeks, but bears it out even to the edge of doom.---William Shakespeare
Read the full article
1 note
·
View note
पुण्यात बायकांवरून मैत्रीत कुस्करी , पहाटे दोन वाजताच मित्राच्या सोसायटीत राडा
पुण्यात बायकांवरून मैत्रीत कुस्करी , पहाटे दोन वाजताच मित्राच्या सोसायटीत राडा
महाराष्ट्रात पुणे येथे एक वेगळीच घटना समोर आलेली असून दोन जीवलग मित्रांमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीमधील होणाऱ्या या वादामुळे खटके उडू लागले. त्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या चेहर्यावर चक्क कटर मारून त्याला जखमी केले आणि त्याच्या कारचे नुकसान केले. लुल्लानगर येथे ही घटना घडलेली आहे .
सदर प्रकरणी सागर सुभाष काबरा ( वय 43 राहणार मंमदवाडी रोड कोंढवा ) यांनी फिर्याद दिली…
View On WordPress
0 notes
पुण्यात बायकांवरून मैत्रीत कुस्करी , पहाटे दोन वाजताच मित्राच्या सोसायटीत राडा
पुण्यात बायकांवरून मैत्रीत कुस्करी , पहाटे दोन वाजताच मित्राच्या सोसायटीत राडा
महाराष्ट्रात पुणे येथे एक वेगळीच घटना समोर आलेली असून दोन जीवलग मित्रांमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीमधील होणाऱ्या या वादामुळे खटके उडू लागले. त्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या चेहर्यावर चक्क कटर मारून त्याला जखमी केले आणि त्याच्या कारचे नुकसान केले. लुल्लानगर येथे ही घटना घडलेली आहे .
सदर प्रकरणी सागर सुभाष काबरा ( वय 43 राहणार मंमदवाडी रोड कोंढवा ) यांनी फिर्याद दिली…
View On WordPress
0 notes
महिला पुरुष नातेवाईकाशिवाय उडू शकत नाहीत: अधिकारी तालिबान आदेशाचा दावा करतात
महिला पुरुष नातेवाईकाशिवाय उडू शकत नाहीत: अधिकारी तालिबान आदेशाचा दावा करतात
तालिबानने विमान कंपन्यांना आदेश दिले होते की, जर महिला एकट्याने प्रवास करत असतील तर त्यांना बोर्डिंग बंद करावे.
काबुल, अफगाणिस्तान:
तालिबानने अफगाणिस्तानमधील विमान कंपन्यांना पुरुष नातेवाईकासोबत असल्याशिवाय महिलांना विमानात बसण्यापासून रोखण्याचे आदेश दिले आहेत, असे विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितले.
ऑगस्टमध्ये कट्टर इस्लामवाद्यांनी सत्ता काबीज केल्यापासून त्यांना प्रथमच पुन्हा उघडण्याची…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
युरोप आणि पूर्व आशियामधल्या काही देशांमध्ये कोविडचं प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात अधिक सावधानता बाळगण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. रुग्णसंख्या वाढण्याबाबत सतर्कता बाळगणं, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणं आणि जास्तीत जास्त जीनोम सिक्वेंसिंग करणं, या तीन गोष्टींवर लक्ष देण्यास मांडविया यांनी सांगितलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. १२ ते १४ वयोगटातल्या तीन लाख ४०५ मुलांनी काल पहिल्या दिवशी लस घेतली. लसींबाबत गोंधळ उडू नये यासाठी या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरु करावी आणि लस देणाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. या वयोगटातली मुलं आणि त्यांच्या पालकांचा लसीकरणाला उस्फूर्त प्रतसाद मिळाल्याचं राष्ट्रीय रोग प्रतिबंधक गटातल्या कोविड-19 कृती दलाचे प्रमुख डॉ.एन के अरोरा यांनी सांगितलं.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ५३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ६० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार हजार ४९१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३० हजार ७९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उत्तराखंडमध्ये मसुरी इथं लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या ९६ व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. नव्या क्रीडा परिसराचं उद्घाटन तसंच पुनर्निर्मित हॅपी व्हॅली परिसराचं देखील लोकार्पण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
****
होळीचा सण आज साजरा होत आहे. कोविड नियमांचं पालन करुन होळी आणि उद्याचा धुलिवंदनाचा सण साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.
औरंगाबाद शहरातल्या गुलमंडी इथं सामाजिक उपक्रमाद्वारे आज होलीका दहनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अनाथ बालकांसमवेत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दुपारी चार ते दहा यावेळेत मान्यवरांच्या हस्ते होलिका दहन करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं उद्या धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८७वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना मांडण्याचं तसंच या कार्यक्रमात सामील होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत माय गव्ह तसंच नमो ॲपवर सूचना मांडता येणार आहेत. १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा १८०० - ११- ७८०० या टोल फ्री क्रमांकावर सूचना ध्वनिमुद्रीत करता येतील.
****
औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे सकाळच्या सत्रातल्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता सकाळी आठ ते एक अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा १६ मार्च पासून सकाळ सत्रात भरण्यासाठी सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत वेळ निर्धारित करण्यात आली होती. ही वेळ विद्यार्थ्यांसह पालकांसाठी सर्वार्थानं गैरसोयीची असल्यानं, शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख मधुकरराव वालतुरे, जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांच्या शिष्टमंडळानं, काल जिल्हा परिषद प्रशासनाला केली होती.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुका जिनींग आणि प्रेसिंग सहकारी संस्थेंतर्गत शासकीय नाफेड केंद्रामार्फत हरभरा खरेदीचा शुभारंभ जिंतूर नाफेड केंद्राचे संचालक समीर दुधगांवकर यांच्या हस्ते काल करण्यात आला. यावेळी जिंतूर जिनिंग सोसायटीचे उपाध्यक्ष बबनराव घुगे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कार्यकाळ येत्या रविवारी २० मार्चला संपत असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे प्रशासक म्हणून सोमवारपासून काम पाहणार आहेत. राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास मंत्रालयानं यासंबंधी आदेश जारी केले.
****
राज्यात सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला आहे. विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आज तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. कालही विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशाच्या वर होतं. तर मराठवाड्यात काल परभणी इथं ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असून, या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतली उष्णतेची लाट ओसरली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
0 notes
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची इन्स्टाग्रामवरुन एक्झिट, कारण आले समोर
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची इन्स्टाग्रामवरुन एक्झिट, कारण आले समोर
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची इन्स्टाग्रामवरुन एक्झिट, कारण आले समोर
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखा अनेकांच्या आवडीच्या बनल्या आहेत. या मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावते आहे. या मालिकेत इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे.…
View On WordPress
0 notes