#घेतला
Explore tagged Tumblr posts
Text
पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला शेतकऱ्याच्या ' प्रायव्हेट पार्ट ' चा चावा , झालं असं की..
देशात एक खळबळजनक असा प्रकार सध्या हरियाणा इथे समोर आलेला असून पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला असून त्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्याचा प्रायव्हेट पार्ट मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. हरियाणांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळण्याची चांगलीच क्रेझ असून एका व्यक्तीने पिटबुल जातीचा कुत्रा पाळलेला होता. उपलब्ध माहितीनुसार, करणाल येथील ही घटना असून या कुत्र्याने एका तीस…
View On WordPress
0 notes
Text
पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला शेतकऱ्याच्या ' प्रायव्हेट पार्ट ' चा चावा , झालं असं की..
देशात एक खळबळजनक असा प्रकार सध्या हरियाणा इथे समोर आलेला असून पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला असून त्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्याचा प्रायव्हेट पार्ट मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. हरियाणांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळण्याची चांगलीच क्रेझ असून एका व्यक्तीने पिटबुल जातीचा कुत्रा पाळलेला होता. उपलब्ध माहितीनुसार, करणाल येथील ही घटना असून या कुत्र्याने एका तीस…
View On WordPress
0 notes
Text
माळरानावरील गोंधळ ऐकून कान्हा धावतच पुढे गेला. दादा त्याला हाका मारत त्याच्या मागे जात होता, पण गोंधळाच्या आवाजामुळे त्याला बहुतेक काही ऐकू येत नसावं, म्हणून अजून मोठ्या आवाजात बालरामाने त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला. खरंतर कान्हाला दादाचा आवाज ऐकू येत होता. पण त्याला त्या गोंधळाच्या दिशेने एक आवाज जणू ओढून आणत होता. मोहन त्या भयानक प्राण्याच्या तावडीत सापडला होता, आणि ते दोघे एकमेकांविरुद्व आपली सगळी शक्ती वापरून लढत होते. पण त्याच्या मित्रानी आपली सर्व शक्ती काय, आपले प्राण पणाला लावले, तरी त्या भयानक प्राण्याच्या शक्ती त्याच्यापेक्षा कायम जास्तच असणार होती!
"मोहन!" तो किंचाळला. "मोहना, हे काय करतोयस तू , सोड त्याला! मी येतोय!"
कान्हा पुढे पळेल तेवढ्यात त्याच्या दंडावर कोणीतरी हात घट्ट धरला होता. पण मोहनला मृत्यूच्या जबड्यात आकडकलेलं त्याला बघवत नव्हतं.
"सोड मला!"
"कान्हा, थांब" जरा दातओठ खातच स्नेह म्हणाला. "घाई करू नकोस!"
"स्नेह, सोड!"
स्नेहल बोचकारून त्यानी स्वतःचा हात सोडवून घेतला, आणि पळत सुटला.
नखं मारून, लाथा मारत, बोचकारतंच तो मोहनापर्यंत पोचू शकला. धेनुकासुराच्या सापळ्यात सापडलेल्या मोहनमध्ये मदत मागण्याइतका, ओरडण्याइतका पण त्राण राहिला नव्हता. गाढवाच्या रुपातला तो राक्षस जवळजवळ दोन पायांवर उभा राहिला होता, पण घामानी चिंब भिजलेला मोहन त्याच्या लाथा घालणाऱ्या पुढच्या दोन पायांना घट्ट धरून त्याला थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याचे स्नायू ताणलेले स्पष्ट दिसत होते, आणि त्या झटापटीत मोहनची शक्ती कमी पडतीये हेही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
10 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समाव���श आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएस��ी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटान��तर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहिर करतील.
देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्ष अखेरीपर्यंत एक लाख ५७ हजाराच्या वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्या��्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशातल्या क्रीडा संस्थांमधली एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं.
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 या पोर्टलचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी सुरू करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह, शाळांमधली स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, ��चिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, असंही शिंदे यांनी सूचित केलं.
गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचंही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश, ��पमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं साडे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आगामी तीन महिन्यात देशभरात तरुणांसाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. आयोगातर्फे काल पुण्यात हम तुम या विवाहपूर्व समुपदेशन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर बोलत होत्या.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन या योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
Text
करमाड येथील श्री.नवनाथ पोफळे सरांचे आय.टी.कम्प्युटर्स & सुपर अबॅकस इन्स्टिट्यूट 47 राष्ट्रीय अवॉर्ड मिळवून देशात पहिले
करमाड:दिनांक १९ जानेवारी रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय सुपर अबॅकस स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमधे देशभरातून विविध राज्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील सुपर अबॅकस चे एम.डी.आ.मनीष महाजन सर व विदर्भ विभाग प्रमुख आ.राजेश परदेशी सर व जळगाव विभाग प्रमुख आ.प्रवीण जाधव सर तसेच छत्रपती संभाजी नगर विभाग प्रमुख…
View On WordPress
0 notes
Text
पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला पाहिजे , संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी हे..
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.…
0 notes
Text
61. अनिश्चित मनासाठी निश्चितता
गीतेतील तिसरा अध्याय हा कर्मयोगाचा आहे जो श्लोक 2.71 चा विस्तार आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की 'निर्मम' आणि 'निरहंकार' हे शाश्वत स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत.
अर्जुनाने शंका उपस्थित केली की, जर तू बुद्धिमत्ता श्रेष्ठ मानतोस, तर मला युद्धाच्या भयंकर कार्यात का गुंतवतेस (3.1). मला गोंधळात टाकणारे भाषण न करता माझ्या कल्याणासाठी काय चांगले आहे ते तुम्ह��� मला निश्चितपणे सांगा (3.2).
विभागणी नेहमीच तर्कहीन आणि आवेगपूर्ण निर्णय घेते कारण ते सत्यावर आधारित नसते. म्हणून श्रीकृष्ण ने विभागणी सोडण्याचा सल्ला दिला (2.50). अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला युद्धात आपल्या नातेवाईकांना मारण्यात काही फायदा दिसत नाही (1.31). पुढे, तो त्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक औचित्य सादर करतो. वर्तमानाचा प्रश्नही चांगल्या आकलनाच्या शोधापेक्षा त्याच न्याय्यतेचा भाग वाटतो.
आमची परिस्थिती अर्जुनपेक्षा वेगळी नाही कारण आम्ही भानावर येण्याआधीच धर्म, जात, कौटुंबिक स्थिती, राष्ट्रीयत्व, लिंग इत्यादींच्या आधारावर आमची ओळख निर्माण झाली होती आणि आयुष्यभर आम्ही ते सार्थ ठरवण्यासाठी धडपडत राहतो.
दुसरे म्हणजे, अर्जुन श्रीकृष्णाकडून निश्चिततेची अपेक्षा करतो. जरी नश्वरता हा या भौतिक जगाचा मार्ग असला तरी आपण सर्वजण निश्चिततेची वाट पाहत आहोत कारण ते आपल्याला सांत्वन देते. तर्कशुद्ध निर्णयासाठी पुरावे गोळा करणे आवश्यक आहे, ज्यासाठी प्रतीक्षा आणि संयम आवश्यक आहे. या कारणास्तव आम्ही त्वरीत वर्गीकरणाकडे जातो.
परंतु निश्चितता स्वतःच्या जीवनातील अनुभवातून येते आणि ती कष्टाने मिळवावी लागते. या मार्गावर आपण सर्वांनीच चालावे कारण हा अनुभव पुस्तकातून किंवा इतरांकडून घेता येत नाही. हे कार किंवा सायकल चालवण्यासारखे आहे, ज्याचा प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे.
0 notes
Text
राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि.4 : राज्य��ंतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प…
View On WordPress
0 notes
Text
मालवण येथे सागरी जलतरण स्पर्धा, फ्लिपर्स स्विम क्लब बार्शीच्या विद्यार्थ्यांचा शानदार सहभाग
21 डिसेंबर व 22 डिसेंबर रोजी मालवण येथे आयोजित सागरी जलतरण स्पर्धेत फ्लिपर्स स्विम क्लब बार्शीच्या 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत 500 मीटर आणि सर्वात लांब 10 किलोमीटर अशा विविध इव्हेंट्समध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विविध वयोगटांनुसार हे इव्हेंट्स आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेतील प्रमुख यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे: शिवराज बारबोले (500 मीटर स्पेशल ग्रुप –…
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे त��म्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्हां दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे साफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसू�� सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली पेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भाव��ंना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्याच्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनोरमा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले होते. त्यांची ती विमनस्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तुम्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सोसूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणा�� नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे हात जोडले आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृहस्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
Text
दुःखद... तबलावादक झाकीर हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या समस्येमुळे निधन झाले आहे.
1 note
·
View note
Text
गाव केदार वडगावात येथे Water Budgeting या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश:
- पाणी दुष्काळ कमी करण्यासाठी पाणी नियोजनाचे महत्त्व समजावणे.
- टिकाऊ पद्धती वापरून कृषी उत्पादकता वाढवणे.
- शेतकरी व स्थानिक समुदायाला पाणी व्यवस्थापनात प्रशिक्षित करणे.
सत्रांचे मुख्य मुद्द
1. पाणी नियोजनाचे समज
- पाणी नियोजन म्हणजे प्रवाह व बाहेर प्रवाह यांचा अभ्यास व मोजमाप.
- पाणी अंकेक्षण व कागदपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले.
2. मूल्यांकन तंत्रे
- पाऊस पाणी साठवण, भूजल पुनर्भरण तंत्रे समजावली.
- स्थानिक भूगोल व पावसाच्या नमुन्यांचा पाणी नियोजनावर होणारा परिणाम चर्चिला.
3. व्यावहारिक उपाय
- कार्यक्षम सिंचन पद्धती जसे की ड्रिप व स्प्रिंकलर सिस्टीमवर चर्चा.
4. समुदाय सहभाग
- स्थानिक समुदायांच्या सहभागाचे महत्त्व.
- यशस्वी प्रकल्पांच्या उदाहरणांद्वारे प्रेरणा देण्यात आली.
- सहभागींना Water Budgeting ची तत्त्वे व त्याचा प्रत्यक्ष उपयोग समजला.
- 45 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
मार्गदर्शक : विषय तज्ञ:डॉ. प्रियंका राजकुमार खोले
उपस्थित मान्यवर: माजी सरपंच श्री. गोविंदराव पाटील. - प्राचार्य श्री. माणिक पानपट्टे. जय शिवराय पाणलोट विकास समितीचे सचिव श्री. मोहन पवार. - शेतकरी उत्स्फूर्त सहभाग.
कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती संवर्धन मंडळाच्या कार्यकर्ते श्री. गंगाधर कानगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. गंगामणी आंबे, श्री. किशन जाधव, श्री. रामदास बस्वदे यांच्या सहकार्याने करण्यात आले. #agriculture #ClimateSmartFarming #ClimateSmartAgriculture #climatechange #water #budgeting #budgetingtips #BudgetingMadeEasy
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन करणार नाही - केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत स्पष्टोक्ती • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर - विविध कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण • धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी, आपल्या कार्यकाळातले सर्व निर्णय नियमानुसारच झाल्याचा मुंडे यांचा दावा आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १६ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकासित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. देशभरातून २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘आदरणीय राष्ट्रपतीजी का ये उद्बोधन विकसित भारत के संकल्प को मजब���ती देनेवाला है। नया विश्वास पैदा करनेवाला है। और जनसामान्य को प्रेरीत करनेवाला है। सारे अध्यन बार बार ये कह चुके है, की गत दस वर्षों में देश की जनता ने हमें सेवा करने का मौका दिया है। पांच पांच दसक तक गरीबी हटाओ के नारे सुने है। और अब पच्चीस करोड गरीब गरीबी को परास्त करके बाहर निकले है। योजनाबद्ध तरीके से समर्पित भाव से अपनेपन की पुरी संवेदनशीलता के साथ जब गरीबों के लिये जीवन खपाते है तब ये होता है।’’
सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या १० कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं हटवून, खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ दिल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. शासकीय खरेदीतही जेम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार केले जात असून, यामुळे एक लाख १५ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची, तसंच शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता मोहिमेतून भंगार विक्रीतून दोन हजार ३०० कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या या उत्तरानंतर सदनानं हा प्रस्ताव संमत केला. राज्यसभेत कालही धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू राहिली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
देशात गेल्या दशकभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात तीनशेहून अधिक कंपन्या कार्यरत झाल्या असून, १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली. ही बाब देशाच्या आत्मनिर्भरतेला पोषक असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
कृषीविषयक योजनांमधे कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाईचं आश्वासन, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं, खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत सांगितलं. याबाबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते. महाराष्ट्र सरकारनं पिकविमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत, याकडे कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल ��रण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले… ‘‘शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या मंत्र्यावर, आणि या राज्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.’’
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. आपल्या कार्यकाळातले सर्व निर्णय हे नियमानुसारच घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काहीही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं, आपण या विषयावर बोलणं, योग्य नसल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.
शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी, भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस, एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक तसंच औद्योगिक प्रयोजनासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल.
कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी तज्ज्ञांकडून कर्करोग आजारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी दहा दिवसांच्या आत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कारही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
राज्य सरकारने ‘��ागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त शंभर दिवसांत दीड लाख पंप बसवण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं होतं, हे उद्दीष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. सहा डिसेंबरपर्यंत राज्यात ९७ हजार २९५ सौर कृषी पंप बसवण्यात आले होते. चार फेब्रुवारीपर्यंत महावितरणने आणखी ५३ हजार नऊ सौर कृषी पंप बसवले. त्यामुळे या योजनेत बसलेल्या सौर पंपांची संख्या एक लाख ५० हजार ३०४ झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ४९४ पंप बसवण्यात आले असून, बीड जिल्ह्यात त्या खालोखाल १७ हजार ९४४, अहिल्यानगर १३ हजार ३६६, परभणी ११ हजार ७५५, छत्रपती संभाजीनगर नऊ हजार ३२९, हिंगोली आठ हजार ५३८, आणि धाराशीव जिल्ह्यात सहा हजार ७६५ सौर पंप बसवण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७६ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २७ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून, पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.
राज्य शासनानं काल विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईतले सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचाल��� राहुल कर्डिले यांची, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची, छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेले मिलिंदकुमार साळवे यांची, छत्रपती संभाजीनगर इथंच अल्पसंख्याक विकास सहआयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांची, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.
जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहे���.
0 notes