उद्धव ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ?; वारकरी संप्रदायाकडून सुषमा अंधारेंबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ?; वारकरी संप्रदायाकडून सुषमा अंधारेंबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ?; वारकरी संप्रदायाकडून सुषमा अंधारेंबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई : शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडल्या आहेत. हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. तसेच ज्या पक्षात सुषमा अंधारे असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा मोठा निर्णय…
View On WordPress
0 notes
पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला शेतकऱ्याच्या ' प्रायव्हेट पार्ट ' चा चावा , झालं असं की..
देशात एक खळबळजनक असा प्रकार सध्या हरियाणा इथे समोर आलेला असून पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला असून त्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्याचा प्रायव्हेट पार्ट मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. हरियाणांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळण्याची चांगलीच क्रेझ असून एका व्यक्तीने पिटबुल जातीचा कुत्रा पाळलेला होता.
उपलब्ध माहितीनुसार, करणाल येथील ही घटना असून या कुत्र्याने एका तीस…
View On WordPress
0 notes
पिटबुल जातीच्या कुत्र्याने घेतला शेतकऱ्याच्या ' प्रायव्हेट पार्ट ' चा चावा , झालं असं की..
देशात एक खळबळजनक असा प्रकार सध्या हरियाणा इथे समोर आलेला असून पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला असून त्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्याचा प्रायव्हेट पार्ट मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. हरियाणांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळण्याची चांगलीच क्रेझ असून एका व्यक्तीने पिटबुल जातीचा कुत्रा पाळलेला होता.
उपलब्ध माहितीनुसार, करणाल येथील ही घटना असून या कुत्र्याने एका तीस…
View On WordPress
0 notes
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
This song always have chills down my spine. the passion, devotion and beauty is INSANE so couldn't help but share it.
तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी
Your children are remembering you. Oh! Lord Alankapuri, your devotees are all so excited. We are walking our way To seek your shelter, To feel your sweet embrace, here we come.. Chanting your name, oh Almighty Vitthal.
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागलीi
With the saffron flags raised up in the sky.. Devotees at Pandharpur are overwhelmed today. With your name on our lips, with your thoughts in our minds. Yearning for a glimpse of you, dear God.
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू, आम्हा लेकरांची विठू माऊली
You are the Lord of the universe -But for us.. ..your countless children you will always be our sweet mother God.
🌺 vitthal-vitthal rakhumai-rakhumai 🌺
29 notes
·
View notes
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी ��टस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या.
रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
Read the full article
2 notes
·
View notes
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्य��त येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल, सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून जालन्याकडे जाणारी बस आणि जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या देखील निर्माण होत आहेत,असं ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
Raghuram Rajan : राहुल गांधींना अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची साथ, भारत जोडो यात्रेत घेतला सहभाग
Raghuram Rajan : राहुल गांधींना अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची साथ, भारत जोडो यात्रेत घेतल�� सहभाग
Raghuram Rajan : राहुल गांधींना अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची साथ, भारत जोडो यात्रेत घेतला सहभाग
Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद…
View On WordPress
0 notes
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये घेतला गळफास, भावाला फोन केला अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर येथे समोर आली असून मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या अधिकार्याच्या पत्नीने सोलापूर येथे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापूर येथे आले होते मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता जाधव ( वय 45 ) यांनी विजापूर रोडवरील एका हॉटेलमधे गळफास घेतला.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
Maval : दीड महिना सुश्रुषा केल्यानंतर सापाच्या पाच पिलांचा जन्म
एमपीसी न्यूज – दीड महिना सापाच्या अंड्याची निगा राखली. त्याला उबदार वातावरण करून योग्य ( Maval) काळजी घेतली. त्यानंतर अंड्यातून पाच गोंडस सापाच्या पिलांनी जन्म घेतला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निनाद काकडे यांनी यासाठी प्रयत्न केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील दीड महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडे शहरात एक साप आणि त्याची पाच अंडी आढळली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद भास्कर माळी यांना…
0 notes
केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आढावा भेट संपन्न
भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी 28 व 29 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली.
या भेटीदरम्यान, डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मागील बारा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार, भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचा आढावा घेण्याची सार्वत्रिक मोहीम सुरू आहे, त्याच अंतर्गत ही भेट झाली.
डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या, जसे की उद्यमीता लर्निंग सेंटर, उत्कर्ष, उद्यानविद्या रोपवाटिका, रेशीम उद्योग, सेंद्रिय भाजीपाला युनिट, बीज तंत्रज्ञान युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, निंबोळी अर्क युनिट, पोल्ट्री युनिट, शेळी पालन युनिट, दुग्ध व्यवसाय युनिट, शेततळे, मत्स्य पालन इत्यादी. त्यांनी सर्व प्रक्षेत्रांची पाहणी करून शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार यांनी मागील तीन वर्षातील विविध विस्तार कार्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान याबद्दल आयोजित कार्यशाळेत डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कापसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
बेळकोणी येथील शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राची टीम व डॉ. फुके उपस्थित होते.डॉ फुके यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध कार्यप्रणालींचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते.
डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. #केंद्रीयकापूससंशोधनसंस्था
#कृषीविज्ञानकेंद्रसगरोळी #कापूससंशोधन #भारतीयकृषीअनुसंधानसंस्था #विस्तारकार्यक्रम
#शेतकरीउत्पादककंपनी #CottonResearch #दादालाडतंत्रज्ञान #शेतकरी
1 note
·
View note