#वेळ
Explore tagged Tumblr posts
Text
अहंकाराचा फुगा फुटला , विरोधी पक्षनेत्यांची नावे घेऊन मते मागायची मोदींवर वेळ
देशात आगामी काळात 2024 लोकसभा निवडणूक आणि त्याआधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये जर पराभव झाला तर 2024 ची लोकसभा निवडणुक भाजपला लढवणे अत्यंत अवघड होणार आहे सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे काहीही करून विधानसभा निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने आता भाजपच्या निवडणूक यंत्रणेकडून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fde3e10e24d3d3d3296528a412987a40/10d86a6fdff78dd5-57/s540x810/67d5ef85399aa708fd8eec11ebb720c05cff4d4c.jpg)
View On WordPress
0 notes
Text
माझ्या डावीकडे तू एका वहीत काहीतरी लिहत होतास पण रोमन अक्षरांतले ते शब्दं मी वाचले नाहीत सिनेमा हॉलमध्ये अंधार व्हायला अजून वेळ होता पण त्या गोष्टींच्या अंधारात तुझे शब्दं टिकणार नाहीत
जागेत बसून डोळे वळवले डावीकडे, तरी तुझं लेखन वाचायची हिंमत झाली नाही असती हिंमत तर निर्लज्जपणे तुझे शब्दं त्या कृत्रिम प्रकाशात वाचून काढले असते मग ते मला पटतात का, पटत नाहीत का, या सगळ्याचा विचार करून तुझी कवटी कोरली असती व त्यातले विचार चावून गिळले किंवा थुकले असते
पण नजरेला रोखून मी माझ्या फोनचा पडदा पाहत बसलो तेच ते डिस्कॉर्डवरचे संदेश, तेच ते टंब्लरवरचे पोस्ट पण मनात तुझ्या मांडीवरची ती वही, काळ्या पेनाची ती अक्षरं कोणतं कारण काढू, की ज्याने मला त्यांच्यातला अर्थ मिळेल?
तसाच विचार झाला, की तुझे ते हस्तलिखित शब्द जर का इंटरनेटवर कोणत्यातरी अमेरिकन सर्व्हरच्या कोपर्यात बसले असते तर ते मी मोकळ्या मनाने वाचू शकलो असतो, समजू शकलो असतो तशीच तू तुझी वही बंद करून पायाजवळच्या बॅगेत टाकलीस
#marathi#indian languages#कविता#happened to me yesterday#felt like turning it into a poem#first of many? we can only hope#काव्य
17 notes
·
View notes
Text
थंड झुळुके सोबत आज पाहा मिसळले ऊन,
आज जणू की मित्र जाहले हे विरोधी गुण...!
मग स्वारी ही उन्हाची गारद करती धुके,
आणि या दवबिंदूंचे घेती गोड मुके...!
चिमुकले हे दवबिंदूं ना झाला पाहा तो हर्ष,
किरणांच्या मिठीमध्ये यांचा पाहा ना तो उत्कर्ष!
होतो जेव्हा या किरणांचा दवब���ंदूंशी मेळ,
स्पर्श करण्यासाठीही नसतो येथे वेळ,
क्षणिक असते हे वत्सल्याचे दृष्य,
आणि मग पर्णाहून दव होतो अदृश्य...
-ऋshikesh
#poems#literature#poems and quotes#poetic#marathi poetry#books#कविता#marathi#maharashtra#spilled poetry#prose#strategies#elon musk
3 notes
·
View notes
Text
🙏सत्संग 🙏सत्संग 🙏सत्संग🙏
तारीख :-
22/12/2024 (रविवार)
⌚वेळ
सकाळी :-10:00 ते दुपारी 1:00 पर्यंत
पत्ता :-
कल्याण भवन शिवतीर्था जवळ, सैनिक लॉन्स समोर संतोषी माता चौक धुळे.
💫लोकेशन :-
https://maps.app.goo.gl/3bfp3NJopL3JxiW67
☎️ संपर्क :-
8208727652
8669029645
7775839320
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/98c8d910a35f38f8610c9cfd6feb3281/006644fd91ddefca-02/s540x810/f97a8a93b55afde6182edfa71fb01d9f33bfe867.jpg)
3 notes
·
View notes
Text
49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो (2.55). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चा��तो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही.
‘स्वत:बद्दल समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि बाह्य वर्तनावरून तिचे अनुमान किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू–वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते.
कृष्णाचे आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले. त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची वेळ आली तेव्हा त्याने ते केले, कुटुंब सांभाळले, चोरीचा खोटा आळ नष्ट करता यावा म्हणून समंतक मणी त्याने शोधून आणला आणि गीतेचे ज्ञान सांगायची वेळ आली तेव्हा ते ही केले. एका सामान्य माणसासारखा त्याचा मृत्यू झाला.
सर्व प्रथम, त्यांच्या जीवनाची रचना वर्तमानात जगण्याची आहे. दुसरे म्हणजे, कठीण परिस्थितीतही ते आनंदाचे आणि उत्सवाचे जीवन आहे, कारण त्याने अडचणींना अनित्य मानले. तिसरे, श्लोक 2.47 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यासाठी स्वतःवर समाधानी असणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तात्वाची भावना आणि कृतीच्या परिणामाची अपेक्षा सोडून कृती करणे असा होतो.
मूलत:, भूतकाळाचे ओझे मनावर न घेता आणि भविष्याकडून कोणतीही अपेक्षा न करता वर्तमान क्षणात जगायला हवे. या वर्तमान क्षणात शक्ती आहे आणि नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सगळे काही याच वर्तमान क्षणात घडत असते.
2 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांच��� घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8bcfc2c1da8ceba06d94f8ce37b79463/bfe60cde92e4ce53-f4/s1280x1920/1344b4c1f6c61bb1279a06ea3378b7ed69ce8945.jpg)
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी ��सेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bc551a649dff4211349914ffcb31a3de/bfe60cde92e4ce53-5d/s540x810/018d7ec37e2c279051bef3723fdab13baa85e55c.jpg)
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयत��). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत ���स्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/18df813d3e96113a4ccffd07c5582b5e/bfe60cde92e4ce53-8a/s540x810/b6330250b5247100aac53a8f12f3cedcf17307e5.jpg)
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes
·
View notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात महाराष्ट्रासोबत ३८० कोटी रुपयांचे सामंजस्य करार • बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन • सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात • दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू आणि • ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते उद्घाटन
दिल्लीत सुरू असलेल्या ��ारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात महाराष्ट्रासोबत ३८० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ही माहिती दिली. या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं सावकारे यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्याचा आज समारोप होत असून, त्यात १२० देशातून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे. ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल, आणि यासंदर्भातल्या तक्रारींवरील कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना कालपासून प्रारंभ झाला. देशातल्या सात हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. दहावीच्या परीक्षा १८ मार्च, तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी सीबीएसईने समुपदेशन सेवाही सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळात ही से��ा उपलब्ध असेल.
पर्यटकांना जगभर फिरवून आणणारे केसरी टुर्सचे संचालक केसरी पाटील यांचं काल सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केसरी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं नियोजित साखळी उपोषण पुढे ढकललं आहे. शासनाने आपल्या चार मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे, उर्वरित दोन मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ देत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत, त��ापि, काही निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेतले जातील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमाशी बोलत होते. नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात मनभेद असता कामा नये, असं मतही बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. फलाट क्रमांक १४ आणि १५ वर प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला जाणार्या रेल्वेसाठी अचानक गर्दी झाल्यानं, ही चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जखमींवर उपचार सुरु असून बचाव आणि मदकार्य सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मृत नागरीकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत असून, जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करत असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज इथं ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल संमेलनाध्यक्ष डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते झालं. ललित साहित्य निर्मितीमागे त्या त्या लेखाची अनुभवव्याप्ती असावी लागते, तरच ती साहित्यकृती वास्तववादी आणि वाचनीय ठरते, असं मत वाघचौरे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले… अधिकतर साहित्यकृतीच्या निर्मितीतून तिच्या पाठिमागून अपरिहार्यपणे, अस्पष्टपणे लेखक डोकावत असतो. कारण त्याशिवाय त्या-त्या साहित्यकृतीची निर्मिती ही प्रखर वास्तवाच्या अंगाने होत नाही. एकूणच ललित साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमागे त्या-त्या लेखकाचा अनुभव असावा लागतो, तरच ती साहित्यकृती वास्तववादी आणि वाचनीय ठरते. निदान माझी तरी अशी धारणा आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष विजय राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं. लाठी काठी फिरवण्याचं प्रात्यक्षिक तसंच भारूड आणि देशभक्तीपर गीतं सादर करून या कलाकारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. या संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, संमेलनाचा आज समारोप होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शिवाजीनगर भुयारी बोगद्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मंत्री अतुल सावे तसंच ��ासदार संदिपान भुमरे उपस्थित होते. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून या भागात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताची मालिकाही थांबेल, अशी अपेक्षा मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी व्यक्त केली.
आय सी सी च्या एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातला भारतीय क्रिकेट संघ काल दुबईला रवाना झाला. या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून, २० फेब्रुवारीला भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरोधात होणार आहे.
जालना इथं सुरू असलेल्या विभागीय महसूल आणि क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाने बीड संघाला हरवत विजेतेपद पटकावलं. परभणी पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या धानुरी इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात - उमेदच्या सहकार्यातून अंबिका महिला बचत गटाने गो- संवर्धनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. या बचतगटाने गोमूत्र आणि शेणांच्या गोवऱ्यापासून दंतमंजन करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याशिवाय पंचगव्यापासून अमृतधारा नावाचं गुणकारी तेल, पंचगव्य बाम, पंचगव्य साबण यासारखी उत्पादनं तयार केली आहेत. बचत गटाच्या महिलांनी याबाबत अधिक माहिती दिली.. नमस्कार. माझे नाव पुष्पावती लक्ष्मण बाबर. मी दंत्तमंजन घेतलेलं आहे. आणि सेंद्रीय खताची शेती केलेली आहे. गोमुत्र आम्ही फवारणीसाठी वापर करतो. म्हणून आमचं पीकपाणी, उत्पन्न वाढतंय. नमस्कार. माझे नाव वैशाली साळुंखे. मी धानोरीमध्ये २०२० पासून सी आर पी म्हणून काम करत आहे. यांना आम्ही प्रोत्साहन केले की त्यांच्याकडे देशी गाई आहेत. त्यांनी म्हणले प्रॉडक्ट आम्ही बनवू शकतो, पण प्रॉडक्ट बनवण्यासाठी पैसा नाही. मग आम्ही अंतर्गत कर्ज दिलं. बँकेचं कर्ज मिळवून दिलंय. ग्रामसंघातून, सी आय एफच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन केलं की तुम्ही प्रॉडक्ट तयार करा.
हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवकालीन आणि ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात देशविदेशातल्या नाणी, नोटांचं प्रदर्शन आणि त्यांचा इतिहास मांडण्यात आला असून, वैभव कोटकर या युवकाने दहा वर्षापासून या ��ाण्यांचं आणि नोटांचं संकलन केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं पोलिसांनी एमडी हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थाच्या ५९ पुड्यांसह एक वाहन आणि मोबाईल असा एकूण दहा लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संत सेवालाल महाराजांचा २८६ वा जन्मसोहळा काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं आठवडाभरापासून श्रीमद् भागवत सप्ताह, ग्रंथ लिलामृत कथा, कलश पालखी सोहळा, शोभायात्रा मिरवणुक, भजन, कीर्तन आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त हिंगोली इथं काल आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/b0196e2939034ff353a7f2b2d8e61506/8d4a8908e34c8b74-d8/s640x960/9300319ad17a96843e798e168027ad9be7212aea.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ad819bcbf71565ca6e3d06b572b2d853/8d4a8908e34c8b74-42/s640x960/8a76eaabe88c294f42f6f5dd1743c0f79eff14d5.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7f2688de6e81363aa994c2ca96ffcc09/8d4a8908e34c8b74-6b/s640x960/a177e281abc38d9a2084a0603a02c177d7fc8c34.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/524c5bc1eaed82c76c3e0f04ef57be8e/8d4a8908e34c8b74-4b/s640x960/4fab32f3217eb6b279b0d3b921afd08860fb2c79.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/3673b673a4adb9400b3ac4e6b8894a35/8d4a8908e34c8b74-dc/s540x810/34a39e97d0ffb767a49689043c5fa0c0ffa82b32.jpg)
आज मुलुंड येथे New India cooperative bank आरबीआयच्या निर्देशानुसार सील करण्यात आली. या अनपेक्षित घटनेमुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता आणि गोंधळ निर्माण झाला. विशेषतः, लॉकरधारकांच्या मौल्यवान वस्तू आणि ठेवींबाबत अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. माझ्याकडे काही महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फोन आले, आणि त्यांनी गर्दीमुळे होणाऱ्या अडचणींबाबत तातडीने मदतीची विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी त्वरित घटनास्थळी पोहोचले. बँकेच्या परिसरात मोठी गर्दी जमल्याने पोलीस, स्थानिक रहिवासी, आणि बँकेचे अधिकारी यांनी पुढाकार घेतला. विशेषतः महिलांना आणि वयोवृद्धांना त्रास होऊ नये यासाठी अजून 120 लोकांसाठी टोकन प्रणाली लागू करण्यात आली. यामुळे ग्राहकांना त्यांच्या लॉकरमधील साहित्य परत मिळव���्यासाठी निश्चित वेळ मिळणार आहे.
या कार्यात मदत करणाऱ्या पोलीस प्रशासन, बँकेचे कर्मचारी , तसेच स्थानिक रहिवाशांचे विशेष आभार! त्यांच्या सहकार्यामुळे ग्राहकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात टळली आणि ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित झाली.
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
#न्यूइंडिया_बँक_सील #बँकिंगसंकट #मुलुंड_बातमी #ग्राहकसुरक्षा #आरबीआय_निर्णय #आर्थिकसुरक्षा #लॉकरप्रवेश #जनतेचा_समर्थन #बँकिंगसमस्या #तातडीची_कार्यवाही
0 notes
Text
फेब्रुवारीतच एप्रिल-मे इतका उकाडा ; देशातून 'हा' ऋतू नामशेष होईल, तज्ज्ञांचा इशारा | Weather changes Why February feels like April Experts warn for climate patterns and its impact imd alert
Weather News : हवामान बदल आणि त्यांचे परिणाम…. या विषयी मागील काही वर्षांमध्ये बरंच लिहिलं, बोललं गेलं. आता मात्र त्यावर विचार करण्याची वेळ आही आहे कारण… — À lire sur zeenews.india.com/marathi/india/weather-changes-why-february-feels-like-april-experts-warn-for-climate-patterns-and-its-impact-imd-alert/883579/amp
0 notes
Text
कधी कधी तुमच्यासाठी महत्वाच्या "एका" नात्याला जपण्यासाठी तुमच्याशी निगडित इतर नात्यांवर तुमच्याकडून सहजपणे पण नकळत अन्याय होत जातो. पुढे गेल्यावर जेव्हा ही प्रभावित नाती "व्यक्त" होवू लागतात तेव्हा आपल्या वागण्याने त्यांच्या मनात वेळोवेळी रुतलेले काटे, त्याच्या जखमा प्रसंगी भळाभळा वाहू लागतात. तुम्ही स्तब्ध होता. "इतकी घुसमट" आपण सोबत असूनही कधीच का वाचू शकलो नाही ह्याची खंतही वाटते पण वेळ नावाची गोष्ट नेहमीप्रमाणे निघून गेलेली असते...
एखादं पुस्तक वाचताना आपल्याला आवडलेल्या पानावरच रेंगाळत इतर पानांवरील शब्द अर्थहीन समजून ते पुस्तक त्याच पानावर संपवावे असंच काहीसं घडतं....मनमानसी
0 notes
Text
ज्यांनी हे शहर बांधले, ते केव्हाच वारले पुढच्या जन्मी ते या शहरात भोकं पाडायला आले
तिचा चेंडू कधी इथल्या गटारात हरवलेला, आता या चौकात तिला थांबायला वेळ नाही या शहरात कुठेही जाण्यासाठी लढावं लागतं, तरीच पावलांचं संगीत ऐकायला वेळ नाही
आठवणी टाकल्या बाथरूमच्या फरशीवर, फुलांच्या साबणाने धुवून काढल्या, तरी पुढच्या दिवशी पुन्हा तीच गर्दी, तीच जागा, त्याच पावलांवर त्याच मृतांच्यांचे तेच आत्मे
तिची ती आवृत्ती गटारात बुडली, आणि तिची आणखीन एक आवृत्ती बुडली सिमेंटात एक आवृत्ती वाहून गेली साबणासह, एक गेली गाणी किंचाळत, आणि एक राहिली माझ्याकडे
#marathi#indian languages#कविता#poem#poetry#काव्य#अरे देवा यानं अजून कविता लिहिल्या आहेत#काय करायचं याचं
8 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8016e83b529545b483a9803d20e62ff3/e0fba9e1a62fad92-46/s540x810/3e447c93890015968243022c97f048f4593b3463.jpg)
मौनी अमावस्या, जो 2025 में आएगी, हिंदू कैलेंडर में एक महत्वपूर्ण दिन है, जो आध्यात्मिक जागरण और चिंतन के लिए समर्पित है। यह दिन लाखों भक्तों द्वारा मनाया जाता है, जो इसे मौन और प्रार्थना के क्षण के रूप में मानते हैं। इस दिन से जुड़े अनुष्ठान व्यक्ति को दिव्य से गहरे संबंध स्थापित करने में मदद करते हैं, जो शांति और जागरूकता लाते हैं। यदि आप मौनी अमावस्या 2025 की सही तारीख और इस आध्यात्मिक आयोजन के महत्व के बारे में जानना चाहते हैं, तो इस दिन की तैयारी करना महत्वपूर्ण है।
मौनी अमावस्या 2025 का महत्व
2025 में मौनी अमावस्या एक विशेष दिन होगी, जब लाखों लोग उपवास, ध्यान और मौन प्रार्थनाओं के अनुष्ठानों में भाग लेंगे। भक्तों का विश्वास है कि इस दिन मौन रहना आध्यात्मिक लाभ देता है और मन को शुद्ध करता है। यह दिन दान के लिए भी एक महत्वपूर्ण अवसर है, जब लोग दूसरों की भलाई के लिए योगदान देते हैं और आनेवाले साल में समृद्धि की कामना करते हैं।
वेळ आमवशा 2025 के बारे में अधिक जानकारी, जैसे समय और धार्मिक अनुष्ठान, के लिए आप आधिकारिक वेबसाइट पर जा सकते हैं: मौनी अमावस्या 2025।
मौनी अमावस्या 2025 का पालन कैसे करें
मौनी अमावस्या 2025 का पालन एक गहरे आध्यात्मिक अनुभव का अवसर होता है। लोग अक्सर मंदिरों में जाते हैं, पवित्र नदियों में स्नान करते हैं और दिन को शांतिपूर्वक चिंतन में बिताते हैं। इस दिन लोग दान भी करते हैं, जिससे समाज में बदलाव आता है। नारायण सेवा संस्थान इस दिन पर कई कार्यक्रमों का आयोजन करता है, और आपकी दान राशि से एक बड़ा बदलाव आ सकता है। उनके प्रयासों के बारे में अधिक जानने के लिए आप यहां क्लिक करें: मौनी अमावस्या 2025।
मौनी अमावस्या और महा कुम्भ 2025
मौनी अमावस्या के आयोजन के साथ-साथ, 2025 में महा कुम्भ का भव्य आयोजन भी होगा, जो दुनिया के सबसे बड़े आध्यात्मिक सम्मेलनों में से एक है। यदि आप दोनों आयोजनों में भाग लेने की योजना बना रहे हैं, तो यह जानना आवश्यक है कि ये दोनों एक साथ आध्यात्मिक नवीकरण की यात्रा में कैसे मेल खाते हैं। अधिक जानकारी के लिए यहां क्लिक करें: महा कुम्भ 2025।
आपका योगदान मायने रखता है
इस आध्यात्मिक अवसर पर यह न केवल आत्मिक शांति पाने का समय है, बल्कि दूसरों की मदद करने का भी समय है। आप नारायण सेवा संस्थान के दान अभियानों में सहयोग करके एक बड़ा बदलाव ला सकते हैं। इस मौनी अमावस्या पर, आप एक महान कारण के लिए दान करें और इसका सकारात्मक प्रभाव बनाएं। यहां क्लिक करें और योगदान दें: दान करें।
निष्कर्ष
मौनी अमावस्या 2025 एक शक्तिशाली अवसर है, जो आध्यात्मिक विकास, आत्म-चिंतन और दान के लिए है। इस दिन से जुड़े रीति-रिवाजों का पालन करके और दान देने के माध्यम से, आप अपनी आध्यात्मिक यात्रा को और अधिक प्रगति कर सकते हैं और दूसरों के जीवन में सकारात्मक बदलाव ला सकते हैं। नारायण सेवा संस्थान के साथ इस पवित्र अवसर को श्रद्धा और दया के साथ मनाने में शामिल हों।
#MauniAmavasya2025#MauniAmavasyaSnan#MouniAmavasya#MaghiAmavasya#AmavasyaRituals#MauniAmavasyaSignificance#SpiritualPurification#HolyDip#MauniAmavasyaCharity#MauniAmavasyaTime#MauniAmavasyaImportance#MauniAmavasyaMeaning#CharityOnMauniAmavasya
0 notes
Text
पे अँड पार्किंगवरून खून पडायची वाट पाहताय का ?, शुक्रवार सकाळचा ‘ तो ‘ व्हिडिओ किरण काळे यांनी केला शेअर
पे अँड पार्किंगवरून खून पडायची वाट पाहताय का ?, शुक्रवार सकाळचा ‘ तो ‘ व्हिडिओ किरण काळे यांनी केला शेअर
शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे अँड पार्किंगची रक्कम वसुली करणाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पेटला. गाड्या पार्क करायच्या असतील तर पैसे द्या. नाहीतर तुमच्या गाड्या इथून हलवा. इथे गाड्या लावायच्या नाहीत, असे मनपाचे असल्याचे सांगत काही महिला नागरिकांना म्हणू लागल्या. हा वाद काही वेळाने चांगलाच हमरी तुमरीवर आला. नागरिकांनी या वसुलीला जोरदार विरोध करत…
0 notes
Text
64. सर्वोत्तम काम करा
श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).
मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.
श्रीकृष्ण विहित कृती करण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.
भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे बीज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्या सूचनांप्रमाणेच आपल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते केवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.
आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण काय करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ�� घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.
1 note
·
View note
Text
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
Pradip बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..
0 notes