#वरात
Explore tagged Tumblr posts
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/de079771d0bab344e11b5194dea503b2/c8f6da95f10d2387-25/s540x810/52ea3da986323487dc3e695355a42b71a4edeb72.jpg)
. 🍁 *ज्ञान गंगा* 🍁 .
➖ *विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग :-* ➖
विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे, ह्या व्यर्थ परंपरा आहेत. ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरु आहेत. माता-पित्यांसाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परम्परानी मुलीला शत्रू बनविले आहे. श्री देवीपुराणाच्या तीसर्याे स्कंदात याचे प्रमाण आहे कीह्या ब्रह्माण्डाच्या प्रारम्भी तिन्ही देवतांचा (म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णुजी आणि श्री शिवजी) यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावळ सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगाणी होती किंवा बँडबाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्मदेवाला म्हटले की हे ब्रह्मा! ही सावित्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. त्याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णु यांना लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी देऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. ह्यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नी बरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला.
*शंका समाधान* :- काही व्यक्ति असे म्हणतात की पार्वतीजीचा मृत्यु झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षाच्या घरात झाला होता. यौवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी (पार्वती) नारदाने सांगितल्यानंतर श्री शंकरांना पति म्हणून स्वीकारण्याचा दृढ़ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की हे शंकरजी माझे जावई बनण्यायोग्य नाहीत कारण ते नागडे राहतात. एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात. सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घेणार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्कया होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्रीशंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले मी आपल्याशी विवाह करू इच्छीत आहे. राजा दक्षाने पार्वतीजीचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या सँख्येतील भूत-प्रेत, भैरव आणि आपल्या गणां सह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकारांची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ति असे म्हणतात की बघा! श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतीशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता तर प्रेम प्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक इचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परम्परा श्री देवी महापुराणाच्या तीसर्यार स्कंदात आहे व ती वर सांगितल�� आहे. मुले आणि मुलींनी आपल्या माता-पित्याच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे भगवान शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टींवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजीशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केली. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच बनले आहे.त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या. त्या दिवशी राजा दक्ष यांनी एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतिला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिति उत्पन्न निर्माण केली की दक्ष पुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षाच्या विशाल हवनकुण्डात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहिती झाल्यावर ते आपली सेना घेऊन तिथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकर्याऊचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेम विवाहाने कसे घमासान केले. श्री शंकरांच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे. आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे.
जे विवाह सुप्रथेनुसार झाले, ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णुजी.
*विवाह करण्याचा उद्देश* :- संततीची उत्पाती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पति-पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात. त्यांचा विवाह करून देतात. मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतिचे बीज पेरत आहेत. समाज बिघडवणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.
0 notes
Text
गात जावे मिलनाचे ढंगदार लाडके गाणे
स्मृतींची वरात निघाली रमत मनपटलाद्वारेस्वप्नांची सनई गतकाळ गायी मनपटलाद्वारेगात जावे मिलनाचे ढंगदार लाडके गाणे बदलाव न यावा अमुच्या जनसमुहामध्येताटातूट न व्हावी अमुच्या जीवनामध्येअखेरीस माझाच होऊनी तू जाणार कुठे स्मृतींची वरात निघाली रमत मनपटलाद्वारेस्वप्नांची सनई गतकाळ गायी मनपटलाद्वारेगात जावे मिलनाचे ढंगदार लाडके गाणे कर्म असेल त्याचे, येणाऱ्या भविष्यामध्येहा सुखाचा दिवस, मनवू आपण…
View On WordPress
0 notes
Text
अक्षय श्रावण भालेरावचा खून करणारे अनेक जण पोलिसांच्या ताब्यात
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/1b6463d54acee2f49f92a06e0520301a/f324442b4728edd9-d5/s540x810/e9ee42047957bf80aedef1065a4bec23c42474e2.jpg)
नांदेड, (प्रतिनिधी)-बोंढार हवेली शिवारात काल रात्री झालेल्या खून प्रकरणात अनुसूचित जाती विषयक शिव्या देत आरडाओरड करून लग्नाच्या वरातीत लाठ्या, काठ्या, तलवारी घेऊन नाचणाऱ्यांनी एकाचा खून केला,बौद्ध वस्तीवर हल्ला केला आणि अनेकांना जखमी केले आहे.नांदेड ग्रामीण पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. आकाश श्रावण भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून रोजी नारायण विश्वनाथ तिडकेचे लग्न बामणी या गावात झाले. त्यानंतर ती वरात बोंढार हवेली गावात आली तेव्हा डीजेच्या तालावर नाचणारे लोक हातात खंजीर, लाठ्या, काठ्या, तलवारी घेऊन नाचत होते. त्यावेळी कामाजी तिडके यांच्या दुकानावर मी आणि माझा भाऊ अक्षय श्रावण भालेराव असे किराणा सामान खरेदी करण्यासाठी गेलो होतो. ही वेळ सायंकाळची 7.30 ची होती. आम्हा दोघा भावांना पाहून संतोष संजय तिडके हा मोठमोठ्याने ओरडून जातिवाचक शिवीगाळ करत, गावात भीम जयंती काढता का ?असे म्हणून आम्हाला जीवे मारले पाहिजे असे सांगत होता. त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी लाठ्या, काठ्या,लाथा,बुक्क्या वापरत माझ्या भावाला मारहाण केली. त्यानंतर या सर्वांनी माझ्या भावाचे हात पाय धरून ठेवले आणि म्हणाले संतोष,दत्ता खतम करून टाक, तेव्हा संतोष व दत्ताने त्यांच्या हातात असणाऱ्या खंजीरचा वापर करून माझ्या भावाच्या पोटात सपा सप वार केले माझा भाऊ ओरडत होता. मी वाचवण्यासाठी मध्ये पडलो असता तेथे असलेले महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके, बालाजी मुंगल यांनी मला सुद्धा मारहाण केली. मी पण जखमी झालो रक्त वा��ू लागले त्यानंतर या सर्वांनी बौद्ध वस्तीवर जोरदार दगडफेक केली. माझी आई वंदना ही मारू नका माझ्या लेकरांना सोडा असे म्हणत असताना महादू गोविंद तिडके बापूराव सोनाजी तिडके यांनी आईला मारहाण केली. आम्हाला वाचवण्यासाठी आलेले निलेश सुरेश भालेराव, संदेश भालेराव, धम्मानंद चांगोजी भालेराव यांना पण मारहाण करण्यात आली परंतु त्यांनी सोडवा सोडवा करून घेतली यात माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी आकाश श्रावण भालेराव यांच्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 302,307, 143,147, 148,149,324,323,294,34 सोबत हत्यार कायद्याची कलमे आणि ॲट्रॉसिटी कायद्याची विविध कलमे जोडून गुन्हा क्रमांक 392/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला आहे. काल घटनेची माहिती मिळतात रात्री दहा वाजेच्या सुमारास वास्तव न्यूज लाईव्हने या बातमीला प्रसिद्धी दिली होती. आज तक्रार प्राप्त झाल्यानंतर कालच्या बातमीमध्ये अक्षय श्रावण भालेराव न लिहिता फक्त श्रावण भालेराव असे लिहिले गेले होते हि चूक लक्षात आली. वास्तव न्यूज लाईव्ह कडून झालेल्या या चुकीमुळे भालेराव कुटुंबीयांना झालेल्या त्रासासाठी वास्तव न्यूज लाईव्ह दिलगिरी व्यक्त करत आहे.आम्ही कालच्या बातमीत सुवर्ण सुद्धा केली आहे. Read the full article
0 notes
Text
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार 'वरात' मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी
https://bharatlive.news/?p=86625 शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार 'वरात' मोर्चा; ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत.
भामरागड तालुक्यात तैनात पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी साजरी.
खगोलप्रेमींनी अनुभवलं या वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण.
आणि
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मुख्यालयी राहणं सक्तीचं करणाऱ्या निर्णयाविरोधातल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाची राज्यशासनाला नोटीस.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीतच या पहिला टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याचं वृत्त होतं. मात्र, आता पुढच्या महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते हे लोकार्पण होणार असल्याची शक्यता याबाबतच्या बातमीतून वर्तवण्यात येत आहे.
****
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात धोडराज तपासणी नाक्यावर तैनात पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यापासून इथल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे, मुख्यमंत्री झाल्यावरही त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचं, शिंदे यांनी सांगितलं. जिल्ह्यातला नक्षलवाद आता हळूहळू संपत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दिवाळी सारख्या सणाच्या दिवसातही घरापासून दूर राहून, स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणं ही समाधानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी जगभरातल्या एक अब्जाहून जास्त हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वर्षी पहिल्यांदाच अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभाचं यजमानपद, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचंही बायडन यांनी यावेळी सांगितलं. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभात सहभागी झाले.
****
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. जागतिक समस्या आणि वर्ष २०३० पर्यंतच्या आराखड्याची अंमलबजावणी, यासंदर्भात एकत्र काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यानचा दुवा असणाऱ्या ब्रिटनमधल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही पंतप्रधानांनी या ट्विट संदेशातून दिल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू असून, मंदिर उभारणीचं काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे. २०२४ च्या मकर संक्रांतीपासून भाविक गाभाऱ्यापर्यंत जाऊन रामललांचं दर्शन घेऊ शकतील, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्र यांनी म्हटलं आहे. या मंदिर निर्माण कामाची माहिती देण्यासाठी आज विश्वस्तमंडळानं पत्रकारपरिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहा तासात अडीच लाख भाविक दर्शन घेऊ शकतील अशा पद्धतीची सोय करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह इतरही राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या, सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथं, सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे. येत्या पाच नोव्हेंबरला हा विवाह सोहळा होणार असून देवदिवाळीला, म्हणजे चोवीस नोव्हेंबरला सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांची रथयात्रेतून वरात काढल्य��नंतर या सोहळ्याची सांगता होईल.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ५६ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २१ कोटी ८८ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
राज्यात आज सकाळपासून सुमारे ५६३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७४ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९३ लाख २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
सध्या संवादाचं महत्त्वाचं माध्यम असलेली व्हॉटसअपची सेवा आज दोन तासांपेक्षा जास्त वेळ बंद राहिली. दुपारी बाराच्या सुमाराला जगभरात बंद झालेली ही सेवा दोन वाजेच्या सुमारास पूर्ववत झाली.
****
या वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण आज झालं. सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी चंद्राची छाया पृथ्वीवर पडून ग्रहणाला प्रारंभ झाला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ग्रहणमध्य अनुभवता आला. त्यानंतर सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणावस्थेतच सूर्यास्त झाल्याचं पहायला मिळालं. या ग्रहणात चंद्रामुळे ३६ टक्के सूर्यबिंब झाकोळलं गेल्याची माहिती औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली. औरंगाबाद इथं शहरातल्या गणेश टेकडीवर खगोलप्रेमीसांठी सामुहिक ग्रहण निरीक्षण करण्यात आलं, त्यावेळी औंधकर मार्गदर्शन करत होते. तब्बल ७० वर्षानंतर सूर्यास्तावेळी ग्रहण आल्याचं औंधकर यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहणं सक्तीचं करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शासनाला नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरच्या आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राज्याचा वित्त विभाग तसंच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना ही नोटीस बजावली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दुर्गम ग्रामीण भाग, वस्ती, तांडा अशा ठिकाणी असून शिक्षकांना त्यांच्या कुटुंबांच्या गरजांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणी राहणं अशक्य आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्याच्या शिक्षण विभागामार्फत विविध श्रेणीतल्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता या योजनांसाठी येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. यामध्ये, राष्ट्रीय आर्थिक ��ुर्बल घटक शिष्यवृत्ती, दिव्यांग तसंच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक ��ूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठीची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, या योजनांचा समावेश आहे.
****
सोलापूर इथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं आज गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर मालक यांना हार घालून त्यांच्या पाया पडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये आणि अंतिम दर प्रतिक्विंटल एकतीसशे रुपये मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक करू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली. हे पैसे मिळायच्या आधी वाहतूक सुरू केली तर तीव्र परिणाम होतील, असा इशाराही या समितीनं यावेळी ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर मालक यांना दिला.
दरम्यान, पंढरपूर इथे झालेल्या ऊस परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलेली अडीच हजार रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेला अजिबात मान्य नसून, पहिली उचल तीन हजार रुपये असावी अशी आमची मागणी आहे, असं जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी म्हटलं आहे. ही मागणी मान्य न केल्यास सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
****
नदीचं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या तुरची या गावाच्या ग्रामपंचायतीनं एक अभिनव ठराव केला आहे. गावालगतच्या येरळा नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी या नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा ठराव या ग्रामपंचायतीनं केला आहे.
****
0 notes
Text
व्हायरल व्हिडिओ वराने जयमाला वधूवर ठेवले बाराती वेडे व्हा भारतीय लग्नाची मजा पहा
व्हायरल व्हिडिओ वराने जयमाला वधूवर ठेवले बाराती वेडे व्हा भारतीय लग्नाची मजा पहा
व्हायरल व्हिडिओ: स्वतंत्र लग्न म्हणजे सरप्राचा धमाका असतो, कधी याचा अंदाज लावणे समाजाचे काम असते. लग्नाचा प्रत्येक निर्णय फार विचार करून मार्गदर्शिका. मग ते लग्न ठिकाण नाचू असो किंवा वरात कोणत्या ठिकाणी इथपर्यंत प्रत्येक गोष्टीत अगदी बारकाईचा सामना करावा. अगदी शेवटच्या क्षणाच्या जागी “हे त्याच्या बदली असंभावित तर” अशी द्विधा पण ती व्यवस्थाच असेल तर व्यवस्थाच असली तरी ठीक आहे. सध्या व्हायरल…
View On WordPress
#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#चर्चेतील विषय#जगभरातील ट्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम ट्रेंड#नवीनतम ट्रेंडिंग बातम्या#भारतातील आजचे ट्रेंड#भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ#भारतीय लग्न नृत्य#मजेदार व्हायरल व्हिडिओ#मराठी ट्रेंडिंग व्हिडिओ#महाराष्ट्रातील ट्रेंडिंग व्हिडिओ#वधू नृत्य#वर्तमान ट्रेंडिंग बातम्या
0 notes
Text
लग्नासाठी 'वाट्टेल ते' | नवरदेवाचा नदीतून तब्बल सात किमीचा प्रवास
लग्नासाठी ‘वाट्टेल ते’ | नवरदेवाचा नदीतून तब्बल सात किमीचा प्रवास
यवतमाळ : ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशी मराठीत म्हण आहे. लग्नासाठी काहीजण वाट्टेल ते करतात. याचाच प्रत्यय मराठवाड्यातील करोडी येथे पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावात आहे. लग्नासाठी नवदेवाने चक्क पुराच्या पाण्यातून ७ किमीचा प्रवास थर्माकोलच्या होडीवर बसून गुरुवार, दि. १४ जुलै रोजी केला आहे. नवरदेवाची नदीतून जाणारी ही अनोखी वरात गावकर्यांनी काढून दिली खरी पण या वरातीचे पुरातील धाडस पाहून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e13e73da8a60ee4d282b35a51629d06c/37ab8eee440b5528-55/s540x810/a635012b2917ca81b90866ada552abc0d5d9d08d.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Maharashtra: नदीला पूर, नवरीचं गाव ओलांडून; थर्माकोलच्या होड्या करून निघाल्या सगळ्या मिरवणुका, आज माणसाचं लग्न!
Maharashtra: नदीला पूर, नवरीचं गाव ओलांडून; थर्माकोलच्या होड्या करून निघाल्या सगळ्या मिरवणुका, आज माणसाचं लग्न!
लग्नाच्या मिरवणुकीत थर्माकोल गेला, आज मित्राचं लग्न प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील करोरी ते चिंचोली असा सात किलोमीटरचा प्रवास पुराच्या पाण्यात थर्माकोलवर बसून मिरवणुकीने पार करून एक आदर्श घालून दिला. लग्नासाठी पुरुष काय करत नाही. एक वरात इतका वेडा निघाला की थर्माकोलमध्ये त्याची मिरवणूक निघाली. जीवावर खेळून जीवनसाथी भेटण्याची तळमळ काय असते, असा प्रश्न…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/cecaf53a134bf3c553e65a8e52ea72ff/6faf913f896a26ec-ca/s400x600/b996899d1030e25a449c250a44a588f3df69ba8e.jpg)
View On WordPress
0 notes
Text
' तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ', कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली होती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे. प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/639c1cda86b0af11f2a85b15d8f1d8ba/6065f61d0472df20-99/s540x810/e9bbd9ebbea011e5e8772cd8213b7008f3b9ef33.jpg)
View On WordPress
0 notes
Text
' तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ', कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार ���्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली होती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे. प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/639c1cda86b0af11f2a85b15d8f1d8ba/a11a80b00d10ee3d-09/s540x810/2f41056e5e735598b9c3505ca08aa150229ae7e3.jpg)
View On WordPress
0 notes
Text
' तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ', कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली होती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे. प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/639c1cda86b0af11f2a85b15d8f1d8ba/68f8c22071002282-cf/s540x810/b1fb92669c3a97aeb8bfa8e83120e90faf813e2b.jpg)
View On WordPress
0 notes
Text
' तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ', कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली ��ोती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे. प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/639c1cda86b0af11f2a85b15d8f1d8ba/2a5e6e1b81784ea1-3c/s540x810/8266ec359ac064cac478e621babf6f4b5ae56562.jpg)
View On WordPress
0 notes
Text
' तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ', कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली होती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे. प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/639c1cda86b0af11f2a85b15d8f1d8ba/e1cf762c0ef86c44-cb/s540x810/bede65713ca6774ed9b5872d06c446429cb2ca9c.jpg)
View On WordPress
0 notes
Text
' तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ', कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
‘ तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही ‘, कोल्हापूरच्या जोडीची सोशल मीडियावर धूम
काहीतरी हटके करायचं अशी कोल्हापूरकरांची नेहमीपासूनची स्टाईल आहे असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून गुरुवारी खासबाग येथील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील प्रिन्स क्लब नावाच्या एका सामाजिक संघटनेने एका नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टॅंकरवरून वरात काढली होती. सदर प्रकाराची कोल्हापूर येथे जोरदार चर्चा सुरू आहे. प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते असलेले विशाल कोळेकर आणि अपर्णा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/639c1cda86b0af11f2a85b15d8f1d8ba/8ccc55231ab138bf-7e/s540x810/2be8258f34baa6f3ba4a47a684eed3b93a1486ff.jpg)
View On WordPress
0 notes
Text
लग्न लावलं, वाजत-गाजत वरात आणली, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधूचं भयंकर सत्य समजलं
https://bharatlive.news/?p=83311 लग्न लावलं, वाजत-गाजत वरात आणली, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधूचं ...
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०१ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
औरंगाबाद जिल्ह्यातली कोविड रुग्ण संख्या कमी झाली असली तरी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर आज ते बोलत होते. जिल्ह्यात कोविड लसीकरण पहिला डोस ८३% नागरिकांनी तर दुसरा डोस ६१ पूर्णांक ८०% नागरिकांनी घेतला आहे.
****
उस्मानाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनाच्या माहितीच्या दालनाचं उद्घाटन करून या योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी निर्मित माहिती रथाला हिरवा झेंडा दाखवून रथ मार्गस्थ करण्यात आला. तसंच उस्मानाबाद जिल्ह्याची नव्याने माहिती व्हावी यासाठीच्या पर्यटन पुस्तिकेचं प्रकाशनही आज जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सभेसाठी राज ठाकरे काल पुण्याहून औरंगाबाद इथं दाखल झाले.
****
राज्यात अक्षय तृतीया, तुळशी विवाहसारख्या मुहूर्तावर बालविवाह लावण्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात यंत्रणेकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलं आहे. असे बालविवाह आढळून आल्यास त्या पालकांचं समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगावेत अशा सूचना जिल्हाधिकारी इटनकर यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेला दिल्या आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. धुमधडाका, पागलपन, अर्जुन देवा, कुंक़ू झाले वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं. अनेक मराठी मालिकांमधून ही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
****
0 notes