Tumgik
#लेखकाच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर रोखता येणार नाही!”, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांची प्रतिक्रिया
“पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर रोखता येणार नाही!”, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांची प्रतिक्रिया
“पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर रोखता येणार नाही!”, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांची प्रतिक्रिया नाशिक : एखाद्या पुस्तकावर बंदी घालणं तुलनेनं सोपं असतं.पण त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीवर आणि त्याच्या लेखणीवर कुणी बंदी घालू शकत नाही. कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहलं आहे, त्यांचा विचार काय आहे? हे कुणी वाचलं आहे का? ज्यांनी पुरस्कार नाकारला त्यांनी पुस्तक वाचले असेल. त्यात सरकार लक्ष…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 year
Text
वाचन ही एक कलाकृती आहे.
मला वाचन करायला आवडतं. एक कादंबरी वाचल्यावर तुम्हाला प्रवासात गेल्यासारखं वाटतं.वाचनात आलेले शब्द तुम्हाला दूर घेऊन जातात, तुम्हाला प्रेरणा देतात आणि तुमच्या कल्पनेला गती देतात.कादंबरी ही केवळ लेखकाच्या मेहनतीतून आणि कल्पनेतून निर्माण केलेली उत्कृष्ट नमुना नसून ती शिक्षणाची एक पद्धत आहे. एखादी कादंबरी जर तुम्ही पुरेशा बारकाईने वाचली तर तुम्हाला वाटतं, त्यापेक्षा जास्त तुम्हाला वाचनाबद्दल आवड…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
वार केल्यानंतर सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, हल्लेखोर ओळखला: 10 तथ्ये
वार केल्यानंतर सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, हल्लेखोर ओळखला: 10 तथ्ये
सलमान रश्दी यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले होते जिथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नवी दिल्ली: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी एका साहित्यिक कार्यक्रमात लेखक सलमान रश्दी यांच्या मानेवर आणि पोटात वार करण्यात आले. 75 वर्षीय लेखक व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांचा डोळा गमावू शकतो. पोलिसांनी त्याच्या हल्लेखोराची ओळख पटवली आहे. लेखकाच्या एजंटने सांगितले की, सलमान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 December 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओमायक्रान हा नवा प्रकार आढळून आल्याचं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      पिपंरी चिंचवड मध्ये सहा आणि पुण्यात एका व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग, राज्यात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या आठ
·      राज्यात ७०७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू, तर ४१ बाधित
·      नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप, विज्ञानवादी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध होणं, ही चांगली बाब नसल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं मत
·      ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणार
·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडला भेट देणार
·      महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन
·      राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
आणि
·      न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर
****
पिपंरी चिंचवड मध्ये सहा आणि पुण्यात एका व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळल्यामुळे राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता आठ झाली आहे. देशात गेल्या चार दिवसात पाच राज्यांमध्ये एकूण २१ रुग्ण आढळले.
नायजेरिया देशातून एक महिला आणि तिच्या दोन मुली, पिंपरी चिंचवड इथं राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी दाखल झाल्या. या तिघींसह महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन मुली, असे सहा जण बाधित झाले आहेत. त्यांना सौम्य तापाव्यतिरिक्त इतर लक्षणं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यात आढळलेला रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबरदरम्यान फिनलंड इथं गेला होता.
विषाणूमध्ये बदल होणं, ही नैर्सगिक प्रक्रिया असून याबाबत जनतेनं भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाच अंगीकार करावा, लसीकरण पूर्ण करुन घ्यावं, तसंच गेल्या महिनाभरात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आलेल्या व्यक्तींनी स्थानिक आरोग्य यंत्रणेला आपल्या बाबत माहिती द्यावी, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
राज्यात काल ७०७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३८ हजार ७७८ झाली आहे. काल ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार १७० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ६७७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८६ हजार ७८२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात १७ नवे रुग्ण आढळले. लातूर सात, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी पाच, नांदेड अणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. हिंगोलीत काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
विज्ञानवादी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध होणं, ही चांगली बाब नसल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसमरासह साहित्य तसंच समाज सुधारणेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा, त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कवीवर्य कुसुमाग्रज, क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या कार्याचंही पवार यांनी आपल्या भाषणातून स्मरण केलं. साहित्य संमेलन म्हटलं की वाद झालाच पाहिजे का असा प्रश्नही पवार यांनी विचारला. 
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन दरबारी आवश्यक ते प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तसंच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती चपळगांवकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात, लेखकाच्या लेखन स्वातंत्र्याचा आदर करणारा समाज निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. लेखकाला स्वातंत्र्य हवंच, असा मुद्दा मांडताना चपळगांवकर म्हणाले...
[$A554182E-22CE-427C-A9E4-8730EC427412$(null) - Chapalgaonkar 06122021 - ]
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा, यासह विविध तेरा ठराव यावेळी संमत करण्यात आले.
मराठी भाषिक शाळा बंद होत असल्याप्रकरणी राज्य सरकारनं उदासीनता झटकून सकारात्मक प्रतिसाद देत शाळा सुरू कराव्यात, नैसर्गिक आपत्ती मुळे गंभीर परिस्थितीत असलेल्या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने सर्वतोपरी मदत करावी, साहित्यिकही मदत करणार, राज्यातल्या ६० बोली भाषांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने कृती कार्यक्रम आखावा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसंच सार्वजनिक वाचनालयांनी दर्जा राखावा, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याला प्रकाशित करणारे औरंगाबाद इथल्या साकेत प्रकाशनचे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या अभिनंदनाच्या ठरावाचा यात समावेश आहे.
९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी म्हणजे येत्या चार महिन्यातच उदगीर इथं होईल, अशी घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यावेळी केली.
****
दरम्यान, या संमेलनात काल ज्येष्ठ पत्रकार तथा गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दोन जणांना याप्रकरणी घटनास्थळाहून ताब्यात घेतलं आहे, हे दोघं संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं समजतं. कुबेर यांनी वादग्रस्त केलेलं लिखाण सहन केलं जाणार नाही, असं या दोघांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या घटनेचा राजकारण तसंच साहित्यासह सर्वच क्षेत्रातून निषेध होत आहे.
****
आर्थिक उदारीकरणाच्या वेळी शेतीप्रश्न ऐरणीवर घ्यायला हवा होता; पण तसं झालं नाही, अशी खंत शेतकरी आंदोलनातील नेते आणि लेखक शेषराव मोहिते यांनी व्यक्त केली. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शेतीसंदर्भात झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निशिकांत भालेराव, यांच्यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले.
 ‘साहित्य निर्मिती कार्यशाळा - गरज की थोतांड’ या विषयावर मराठी भाषातज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, परभणीचे प्राध्यापक भगवान काळे, नागपूरच्या स्तंभलेखक तथा अनुवाद वृषाली देशपांडे यांनी आपली मतं मांडली.
 ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली, ‘नाटक: एक पाऊल पुढे दोन पाऊल मागे’ या विषयावर झालेल्या परिसंवादात, नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, नाशिकचे नाटककार प्राजक्त देशमुख, बीडचे नाट्यसमीक्षक डॉ. सतीश साळुंके यांनी सहभाग घेत आपली मतं मांडली.
 वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण हा परिसंवाद ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यात प्राध्यापक जयदेव डोळे, विश्वंभर चौथरी, अपर्णा वेलणकर आणि डॉ. हरी नरके सहभागी झाले.
****
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुंबईच्या दादर इथल्या चैत्यभूमीवर आज होत असलेल्या शासकीय मानवंदना आणि पुष्पवृष्टीचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे. ओमायक्रॉन तसंच कोविड संसर्गाचा धोका पाहता, अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता, आपपल्या घरून तसंच स्थानिक पातळीवर बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज राष्ट्रपती किल्ले रायगडावर जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करणार आहेत.
****
राज्यात जल जीवन अभियानाची अधिक गतीनं अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारनं, एक हजार ६६६ कोटी रूपये मंजूर केले आहेत. राज्याला चालू वित्त वर्षात या अभियानासाठी सात हजार कोटी रूपयाहून अधिक रक्कम मंजूर केली असल्याचं जलशक्ती मंत्रालयानं म्हटल आहे. राज्याच्या ग्रामीण भागात एक कोटी ४२ लाख ३६ हजार कुटुंबांपैकी, ९६ लाख कुटुंबामध्ये नळानं पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असून, २०२१ -२२ मध्ये राज्यातल्या २७ लाखांहून अधिक घरांमध्ये नळानं पाणी देण्याचं उद्दिष्ट आहे.
****
जालना शहरातल्या प्रभाग क्रमांक एक आणि सातमधल्या सात कोटी ११ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काल झालं. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असून, येणाऱ्या दहा वर्षात जालना आणि औरंगाबाद ही शहरं एकत्र होणार असल्याचं दानवे म्हणाले. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि आपला पक्ष वेगवेगळा असला तरी विकास कामांसाठी आम्ही एकमेकांना कायम सहकार्य करतो असंही दानवे म्हणाले.
****
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण यांचं मध्यरात्री औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ४८ वर्षांचे होते. काल मित्रांच्या भेटीसाठी ते मालेगावला गेले होते. रात्री 11 वाजेदरम्यान घरी पोहचले, त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.
****
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून लोकसहभागातून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याचं उद्दीष्ट निश्चित करण्यात आलं असून, जागतिक मृदा दिनाचं औचित्य साधत, काल एकाच दिवशी सर्वत्र वनराई बंधारे तयार करण्यास सुरूवात झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी, तालुक्यातल्या पेडगाव इथं वनराई बंधारा तयार करत श्रमदान केलं. तर कळमनुरी तालुक्यातल्या येहळेगाव गवळी शिवारातील ओढ्यावर, महसूल विभागातले सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी श्रमदान करून वनराई बंधारा तयार केला.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल झिरो फाटा इथल्या तपासणी नाक्यावर अचानक भेट देऊन जिल्ह्यात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारक नागरिकांचे लसीकरण आणि आररटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. यावेळी ९८ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, तर १०५ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
****
मराठवाड्यातल्या सर्व तालुकास्तरावरील रुग्णालयात येत्या काही महिन्यात रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. परभणी इथल्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या शुभांरभ प्रसंगी ते काल बोलत होते. परभणी जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील, आणि येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्याला प्राधान्य देवून सर्व सुविधा देण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. सामान्य माणसाला शुन्य शुल्कात अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं सांगून, मराठवाड्यातल्या डॉक्टरांची सर्व पदं भरण्यात आल्याचं टोपे म्हणाले.
****
परभणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीनं मौजे पोखर्णी नृसिंह इथल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य, ऑनलाईन महाडिबीटी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.
****
पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे काल एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
उस्मानाबाद इथं काल उस्मानाबादी शेळी महोत्सव आणि शेळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. उस्मानाबादी शेळीचं महत्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या चळवळीला लोकचळवळीचं स्वरूप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या महोत्सवाचे आयोजक डॉक्टर वसंत मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचं आव्हान ठेवलं आहे. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात, पाच बाद १४० धावा झाल्या होत्या.
****
0 notes
nashikfast · 3 years
Text
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर!
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर!
लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल; पालकमंत्री भुजबळ नाशिक : लोकहितवादी मंडळ अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उदघाटन कार्यक्रम पार पडला. मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन
दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे, लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल – स्वागताध्यक्ष छगन भुजबळ  नाशिक, दिनांक 3 डिसेंबर, 2021(जिमाका वृत्तसेवा) : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन
दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे, लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल – स्वागताध्यक्ष छगन भुजबळ  नाशिक, दिनांक 3 डिसेंबर, 2021(जिमाका वृत्तसेवा) : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
भयंकराच्या दारात...!
भयंकराच्या दारात…!
[ad_1]
Tumblr media
आधारित कलाकृतीची निर्मितीप्रेरणा नक्की कोणत्या घटकावर अवलंबून असू शकते, हा विचार करण्यासारखा विषय आहे. जेव्हा या कलाकृती कशावर तरी आधारित आहेत, असं म्हटलं जातं, तेव्हा हा आधार नक्की कसला असतो? एखाद्या लेखकाच्या साहित्यावर आधारित म्हणजे नक्की कशावर आधारित? कथानकावर, कथासूत्रावर, आशयावर, प्रमुख व्यक्तिरेखांवर, स्थळाकाळाच्या जाणिवेवर वा अन्य कशावर? उदाहरणार्थ, २०१८ मधे नेटफ्लिक्सवर आलेली…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Veer Savarkar: सावरकर, बुलबुल अन् अंदमान वादावर लेखकाच्या पत्नीचे स्पष्टीकरण
Veer Savarkar: सावरकर, बुलबुल अन् अंदमान वादावर लेखकाच्या पत्नीचे स्पष्टीकरण
Veer Savarkar: सावरकर, बुलबुल अन् अंदमान वादावर लेखकाच्या पत्नीचे स्पष्टीकरण Veer Savarkar: व्हायरल होत असलेल्या धड्यातील या दोन ओळींमुळे लेखकावर खूप टीका केली गेली. तसंच कर्नाटक सरकारची खिल्लीही उडवण्यात आली. Veer Savarkar: व्हायरल होत असलेल्या धड्यातील या दोन ओळींमुळे लेखकावर खूप टीका केली गेली. तसंच कर्नाटक सरकारची खिल्लीही उडवण्यात आली. Go to Source
View On WordPress
0 notes
momsprincesspari · 6 years
Text
हॉटेल रोडसाईड Free on Pratilipi, Hotel Roadside Horror
हॉटेल रोडसाईड
हेमदिवा देव
©हेमदिवा देव ही कथा काल्पनिक आहे. या कथेचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तिशी संबंध नाही. तसे आढळ्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या कथेचा कोणताही भाग लेखकाच्या लिखीत परवांगीशिवाय कुठेही प्रकाशीत करू नये. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत. ©२०१९ हेमदिवा देव
“होटेल रोडसाईड”, इशिता ने पाटी वाचली. “आपण इकडे थांबणार आहोत?”, ती अविशवासाने म्हणाली.
निर्मला गाडीतुन सामान काडत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सलमान रश्दीवर हल्ला: लेखकांनी ट्विटरवर काय लिहिले
सलमान रश्दीवर हल्ला: लेखकांनी ट्विटरवर काय लिहिले
सलमान रश्दी यांची प्रकृती लगेच कळू शकली नाही. (फाइल) नवी दिल्ली: ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांच्यावर आज न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर हल्ला करण्यात आला. लेखकाच्या वादग्रस्त लिखाणामुळे त्याला एका फतव्याचे लक्ष्य बनवले गेले ज्याने त्याला अज्ञातवासात जाण्यास भाग पाडले. या कार्यक्रमातील व्हिडिओ फुटेजमध्ये चौटौक्वा काउंटीमधील कार्यक्रमात सलमान रश्दीला भोसकल्यानंतर लोक त्याच्या मदतीसाठी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** उद्योग आणि तरूणांना केंद्रस्थानी ठेऊन सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आकांक्षी भारत, सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि समाज संरक्षणाचं उद्दिष्ट ** वैयक्तिक कर रचना वैकल्पिक; कोणतीही सवलत आणि कपात नसलेल्या कर रचनेत मोठी घट ** शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी १६ सूत्री कार्यक्रम ** प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया तर गंभीर आव्हांनाकडे दुर्लक्ष करणार अर्थसंकल्प असल्याचा विरोधी पक्षाचा दावा ** गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे राज्य सरकारचे आदेश आणि ** भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज अंतिम टी- ट्वेंटी क्रिकेट सामना **** केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२० - २१ साठीचा अर्थसंकल्प काल सादर केला. उद्योग क्षेत्र आणि युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. आकांक्षी भारत, म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रावर भर, सगळ्यांचा आर्थिक विकास आणि समाजाचं संरक्षण हे या अर्थसंकल्पाचे तीन प्रमुख भाग असल्याचं त्या म्हणाल्या. वैयक्तिक करदात्यांसाठीच्या कर रचनेत मोठ्या कपातीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आता पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल, पाच लाख ते साडे सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी १० टक्के कर भरावा लागेल, साडे सात ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी १५ टक्के, दहा ते साडे बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी २० टक्के, साडे बारा ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी २५ टक्के आणि १५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर प्रस्तावित आहे. मात्र आयकराचे दर कमी करताना अर्थमंत्र्यांनी करसवलती आणि कर कपातींच्या सर्व सवलती काढून घेतल्या आहेत. त्याचबरोबर नवी आयकर व्यवस्था करदात्यांसाठी ऐच्छिक केली आहे. यापूर्वीची जुनी आयकर व्यवस्थाही कायम ठेवली असून त्यामध्ये गुंतवणुकीच्या आधारे करात सूट देणाऱ्या कररचनेद्वारेही करदात्यांना करनिर्धारण करून विवरणपत्र दाखल करता येईल. मात्र १०० हून अधिक करसवलती आणि कर कपातींपैकी ७० सवलती कमी करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग जगतासाठी लाभांश वितरण कर हटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली. आता कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही. मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल. औद्योगिक कर २२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. देशांतर्गत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाही १५ टक्के कर लागू होईल असं त्यांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटी रुपये, कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटी रुपये, मागासवर्गीय विकासासाठी ८५ हजार कोटी, अनुसूचित जातीसाठी ८५ हजार कोटी, अनुसूचित जमातीसाठी ५३ हजार कोटी, महिलांकरता विशिष्ट कार्यक्रमांसाठी २८ हजार ६०० कोटी तर पोषण कार्यक्रमासाठी ३५ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेटचं जाळ पसरवण्यासाठी सहा हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. युवकांच्या स्टार्ट अप्सना प्राधान्य देण्यात येईल. अभियांत्रिकी, व्यवस्थापन क्षेत्रातल्या पदवीधर युवकांना या प्रकल्पांमध्ये संधी मिळणार असून मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांच्या संधी मिळतील, पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असून, आरोग्य, शिक्षण, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, सिंचन, महामार्ग अशा विविध क्षेत्रांमध्ये मिळून येत्या पाच वर्षांमध्ये १०० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या अर्थसंकल्पात प्रस्तावित १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक, जैविक शेती- शून्य खर्चाची शेती या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. २०२० पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचादेखील अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात पुनरूच्चार केला. शेतकऱ्यांसाठीच्या पीक कर्जाचं उद्दिष्टही १५ लाख कोटी रूपयांपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय २० लाख शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे वीज पंप उभारण्यास आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पडिक आणि नापिक जमिनीवरही सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ग्रीड्सला वीज पुरवठा करण्यास परवानगी दिली जाणार आहे. देशभरात ५०० मत्स्य उत्पादक शेतकरी संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालय सार्वजनिक खाजगी भागीदारीतून किसान रेलची स्थापना करेल. देशातल्या १०० सर्वाधिक अवर्षणग्रस्त जिल्ह्यांसाठी व्यापक योजनांही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. देशभरात नऊ हजार किलोमीटरची आर्थिक मार्गिका, दोन हजार किलोमीटरचे सागरी महामार्ग, दोन हजार किलोमीटरचे धोरणात्मक महामार्ग प्रस्तावित असून दिल्ली- मुंबई मार्गिका २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं त्या म्हणाल्या औषधं स्वस्तात उपलब्ध करुन देण्यासाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये जनऔषधी केंद्राचा विस्तार करणं, मिशन इंद्रधनुष मध्ये १२ नवीन आजारांचा समावेश, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची स्थापना करणं, टीबी हारेगा, देश जितेगा अभियानाअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ६९ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. **** हा अर्थसंकल्प प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पातल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळून तिचा पाया भक्कम होईल, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. माजी केंद्रीय अर्थम���त्री पी चिदंबरम यांनी मात्र, अर्थव्यवस्थेसमोरच्या गंभीर आव्हानांकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प, अशी टीका केली आहे. मागणीत होणारी घट आणि गुंतवणुकीचा अभाव या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष दिलेलं नाही, आगामी वर्षात विकासाला बळ देणारी एकही बाब या अर्थसंकल्पात नसल्याचं चिदंबरम म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचं भान हरपून देशातले तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आय. डी. बी. आय आणि एलआयसीमधली भागीदारी विकणं, रेल्वेचं खाजगीकरण, यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचं दर्शन घडवतात, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या मुद्यावर टीका करत, ग्रामीण भारताला पुन्हा निराश करणारा अर्थ संकल्प असल्याचं म्हटलं आहे. उद्योग जगताकडून या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, सी आय आय - अर्थात भारतीय उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी, सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठीची अधिक तरतुदीची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले... स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस साठी फक्त एक हजार कोटी रुपयांची डेपची प्रोविजन केलेली आहे. सिडबी च्या Through भारताचा विचार करता अत्यंत छोटी रक्कम आहे त्याच्यामुळे M.S.E.B चा प्रॉब्लेम सुटेल असं वाटत नाही मिल्क प्रोसेसिंग कॅपॅसिटी डबल करण्यासाठी या बजेटमध्ये प्रोविजन दिलेले आहेत स्टार्टअप करता २५ कोटी रुपये हे शंभर कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि सात वर्षाचे लिमिट हे दहा वर्ष करण्यात आलेला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यातल्या गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागानं कडक कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. गृह विभागानं काल यासंदर्भातला शासनादेश जारी केला असून, किल्ल्यांवर मद्यपान तसंच गैरवर्तन रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. **** औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे दिला जाणारा तिसरा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार नऊ फेब्रुवारीला चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे. **** मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही युवा पिढीवर असून, युवकांनी साहित्य निर्मितीच्या संदर्भात सजक राहण्याची आवश्यकता साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केली आहे. जालना इथं काल अठराव्या प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. साहित्याची श्रेष्ठता आणि महत्त्व हे लेखकाच्या अनुभूतीवर आधारित असतं, त्यामुळे युवा साहित्यिकांनी आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक असलं पाहिजे, असं ते म्हणाले. **** क्रिकेट - भारत आणि न्यूझीलँड दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा पाचवा सामना आज होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. **** देशातल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या येत्या नऊ तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मनसेनं लातूर इथं भरवलेल्या कृषी प्रदर्शनाचा काल राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. **** परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी गुलमीर खान यांची काल बिनविरोध निवड झाली. तसंच अन्य विषय समितींच्या सभापतींचीही बिनविरोध निवड झाली. **** परभणी इथं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक असलेल्या सय्यद हजर शाह तुराबूल हक्क साहेब यांच्या ऊर्स यात्रेस काल जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या उपस्थितीत मानाच्या संदल मिरवणुकीनं सुरुवात झाली. **** उस्मानाबाद तालुक्यात तेर इथं उत्तरेश्वर मंदिरातल्या सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी काल रथसप्तमीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. सहाव्या शतकातल्या या मंदिरात काल रथसप्तमीनिमीत्त सूर्यनारायणाच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. **** बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला दोन दिवसीय संपात काल औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रीयकृत बॅंकांमधले अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. ****
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
'मंटो' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी.....
‘मंटो’ या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी…..
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीही पुन्हा एकदा भारत- पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचललं गेल्याचं कळत आहे.
फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या सआदत हसन मंटो या महान आणि तितक्याच वादग्रस्त लेखकाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती.
याविषयीच नंदिता दासने ट्विटरच्या…
View On WordPress
0 notes
blogkatta · 6 years
Text
अण्णाभाऊ साठे (१ ऑगस्ट जयंतीविशेष )
नवीन लेख- आजवर आपण भरपूर कादंबऱ्या वाचल्या असतील. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या?  कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे  सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. त्यावेळी मातंग समाजातील मुलगा म्हणून मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी काही विद्यापीठांच्या M. A.च्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज,  कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या  काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले.       अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, क्रुष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा नाटकं आण्णाभाउंनी प्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीत मृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमी मावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली.  अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर,  कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही मुंबई मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.      सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्त साहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो, उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात.   - गणेश बाळकृष्ण आटकळे.पंढरपूर http://feedproxy.google.com/~r/GaneshAtkale/~3/yY77PgVTdXA/blog-post.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गणेश अत्कले
0 notes
sitaramthakare · 7 years
Photo
Tumblr media
2/2 ज्ञानयोगात स्वामी विवेकानंदांनी "उत्पत्ती,स्थिती,लय" व "देश काल निमित्त(Space,Time, Matter)" या सहित प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या संकल्पनांचा तर्कशुद्ध पद्धतीने उहापोह केला आहे ,त्यामुळे मला व्यक्तीगत Astrophysics, Atronomy, Genetics, Neurology , Quantum Theory,Big Bang या सारख्या गोष्टी अभ्यासत असताना बऱ्याच संकल्पना एकमेकांना पुरक असणाऱ्या गोष्टी जाणवल्या. माझा एक गोष्टीवर तर्कशुद्ध गोष्टी,चिंतन ,मनन, साधना यांच्या आधारावर विश्वास बसला आहे की " देश काल ,निमित्त" च्या संदर्भातील स्वामी विवेकानंद आणि प्राचीन तत्वज्ञानात असणारे विवेचन आधुनिक विज्ञानातील संशोधनात मोठी भूमिका बजावेल हा आत्मविश्वास दृढ झाला. मधल्या काळात बरेच बरे वाईट प्रसंग आयुष्यात घडले त्यातून बाहेर पडण्याचे बळ याच गोष्टीतून मिळाले ,पत्नी भौतिकशास्त्राची प्राध्यापिका असल्यामुळे तिचीही या साधनेच्या प्रवासात संकल्पना समजून घेताना मदत झाली . दोन दिवसांपूर्वी माझे मित्र डॉ उमेश काळे आणि इंजि.कृष्णा पवार यांची भेट झाली असता आध्यात्मिक चर्चा झाली आणि कृष्णा पवारांनी स्वानुभवातून साकार झालेले नुकतेच प्रकाशित "ओढ शाश्वत अनुभुतीची " पुस्तक भेट म्हणून दिले आणि अभिप्राय देण्यास सांगितले ,सदर पुस्तकाची वाचनवारी करत असताना लेखकाच्या आध्यात्मिक व वैज्ञानिक बैठकीची कल्पना येते . परत एकदा शांततेत वाचन करून अभिप्राय देण्याचे ठरवले कारण आध्यात्मिक पुस्तकाला घाई घाईत अभिप्राय देने सहेतुक होणार नाही ,माझ्या आतापर्यंतच्या वाचन ,साधना यामुळे सदर पुस्तक वाचताना काही गोष्टी स्पष्टपणे जाणवल्या त्या म्हणजे "Astrophysics, Astronomy, Genetics,मनोविज्ञान सह आधुनिक विज्ञानात होणाऱ्या संशोधनात "देश काल निमित्त" च्या परिभाषेतील सर्व भारतीय तत्वज्ञानाची महत्वाची भूमिका असेल. त्यासाठी लेखक इंजि.कृष्णा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच व "ओढ शाश्वत अनुभूतीची" हे ज्ञानयोग,उठा ,जागे व्हा..!,आकाशाशी जडले नाते,एका दिशेचा शोध, Brief History of Time , Theory of Relativity या आवडत्या पुस्तकांच्या पंक्तीत दाखल झाले. #ज्ञानयोग #स्वामी_विवेकानंद #swamivivekanand #अध्यात्म #साधना 2/2
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
‘गहराइयां’मध्ये सातत्यानं का झाला ‘F- वर्ड’चा वापर? लेखकाच्या वडिलांनी दिलं उत्तर
‘गहराइयां’मध्ये सातत्यानं का झाला ‘F- वर्ड’चा वापर? लेखकाच्या वडिलांनी दिलं उत्तर
‘गहराइयां’मध्ये सातत्यानं का झाला ‘F- वर्ड’चा वापर? लेखकाच्या वडिलांनी दिलं उत्तर दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गहराइयां’ ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे. अभिनेत्री दीपिकापासून ते दिग्दर्शक शकुन बत्रापर्यंत सर्वांनीच…
View On WordPress
0 notes