#दरावर
Explore tagged Tumblr posts
rightnewshindi · 3 months ago
Text
10 साल की हिन्दू बच्ची को अगवा कर 50 साल के मुस्लिम से करवाई शादी, जबरन करवाया धर्मांतरण
Pakistan News: पाकिस्तान के सिंध प्रांत में 10 वर्षीय एक हिंदू लड़की को अगवा करके जबरन उसकी शादी एक मुस्लिम व्यक्ति से कराने का मामला सामने आया है। हालांकि, अधिकारियों ने उसे बचा लिया है। सिंध प्रांत के ग्रामीण क्षेत्रों में हिंदू समुदाय के लिए नाबालिग और किशोर हिंदू लड़कियों का अपहरण, जबरन धर्मांतरण और विवाह एक बड़ी समस्या बनी हुई है। पाकिस्तान दरावर इत्तेहाद (अल्पसंख्यकों के अधिकारों के लिए…
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष
https://bharatlive.news/?p=175416 कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष
लासलगाव : पुढारी वृत्तसेवा ; रिझर्व्ह ...
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
सर्व सामान्यांचं शासकीय कार्यालयांतलं खेटे मारणं बंद व्हावं यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
विधानसभा अध्यक्षांची शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी.
भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खुलासा.
आणि
विकासकामांमुळंही काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही अंशत: रद्द.
****
सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयांमध्ये खेटे मारणं बंद व्हावं, यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गडचिरोली इथं हा उपक्रम झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आल्यानं शासनाची शक्ती आणखी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
डबल इंजिनला अजून एक इंजिन जोडलेलं आहे. त्यामुळे हे ट्रीपल इंजिन या राज्याचा विकास करेल. सर्वसामान्य माणसाला न्याय देईल. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा सर्वसामान्यांच्या दारी जावून काम करणाऱ्यांसोबत आपण जायला पाहिजे, विकासाला साथ दिली पाहिजे, हे ही दादांना पटलं. आणि म्हणून दादा सोबत आले.
मंत्र्यांबरोबरच सचिवांनीही जिल्ह्याचे दौरे केले पाहिजे, असं सांगून विकासकामं गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून, शेतकऱ्यांना यामुळं पूर्णवेळ पाणी मिळेल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या अंतर्गत अपात्रते विरोधातली कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याचंही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा झाल्या असल्या तरी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्य दौऱ्याचा प्रारंभ आज नाशिक दौऱ्यानं केला, त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्ष कमकुवत करत असल्याची टीका त्यांनी केली. आपल्याच पक्षातल्या आमदार आणि काही नेत्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. पक्षातले फुटीर आपण ओळखू शकलो नाही. हा आपलाच दोष आहे, असं ते म्हणाले. आपण थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही, असं त्यांनी आवर्जून नमुद केलं. आपण आपली म��लगी सुप्रिया सुळे यांच्यावर सतत अन्याय केला. प्रफुल्ल पटेल यांना पराभवानंतरही राज्यसभेवर पाठवलं, केंद्रीय मंत्रिपद दिलं, असं पवार या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. येवला इथं शरद पवार यांची एक जाहीर सभा सध्या सुरू आहे.
****
रेल्वे मंत्रालयानं आज सर्व रेल्वे गाड्यांच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’च्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. वातानुकूलित तसंच वंदे भारतसह सर्व गाड्यांना हे सवलतीचे दर लागू होणार आहेत. वातानुकुलीत डबे असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचे अधिकार विभागीय रेल्वेला देण्यात आले आहेत. आरक्षण शुल्क, जलद गति अधिभार, जीएसटी यासारखं इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारलं जाणार आहे. यापूर्वी आरक्षित तिकीट दरावर कोणताही परतावा दिला जाणार नाही तसंच ही योजना विशेष रेल्वे गाड्यांवर लागू होणार नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातल्या विविध विद्यापीठांमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याकरता ‘इंटर युनिवर्सिटी ई बोर्ड ऑफ स्टडीज’ ची संकल्पना राज्य शासनाकडे मांडण्यात येणार आहे. या संदर्भातल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत या संबंधी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगानं सुकाणू समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप शहरातल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज झाला. त्यानंतर ते बोलत होते. विद्यापीठातल्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. एनसीसी, एनएसएस, प्रशिक्षण आदींचं अतिरिक्त गुणांकन काय असावं, नविन अभ्यासक्रमाचा कार्यकाळ यासारख्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या संदर्भातल्या सूचना शासनाला पाठवणार असल्याचं करमळकर यांनी यावेळी सांगितलं. या धोरणाचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठानं शिबिरांचं आयोजन, स्पर्धा, चित्रप्रदर्शन, व्याख्यानांचं आयोजन करावं अशा सूचना राज्य सरकारला करणार असल्याचंही करमळकर यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या देखरेखीच्या कामामुळं नरसापूर-नगरसोल-नरसापूर ही रेल्वे परवा, सोमवारपासून १५ जूलै पर्यंत औरंगाबाद ते नगरसोल अंशत: रद्द करण्यात आली आहे. रेल्वेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. हैद्राबाद रेल्वे विभागामध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळंही काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या ��हेत. येत्या सोमवारपासून १६ जुलै पर्यंत निझामाबाद - नांदेड - निझामाबाद जलद गाडी रद्द करण्यात आली आहे. तर निझामाबाद ते पंढरपूर जलद रेल्वे मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दौंड ते निझामाबाद जलद रेल्वे उद्यापासून १५ जुलै पर्यंत मुदखेड ते निझामाबाद अशी अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात औद्यागिक परिसरातल्या एका कंपनीवर आज कृषी आणि पोलिस विभागाच्या पथकानं छापा टाकत दहा लाख रूपयांच्या बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त केला. या कारवाईत बनावट खताच्या आठशे गोण्या जप्त करण्यात आल्या. विभागीय कृषी विभागाच्या पथकानं जिल्हा गुणवत्ता नियंत्रकाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज बाभळगाव इथं विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेतल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पोलिस विविध वाहनधारकांना वाहनं चालवताना काळजी घ्या, वाहनं हळू चालवा, असं सांगत आहेत. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. वाहनाच्या आणि चालकांच्या तपासण्या या अंतर्गत केल्या जात आहेत.
****
औरंगाबाद शहर परिसरात आज बहुतांश ढगाळ वातावरण होतं पण पावसानं हुलकावणी दिली.
धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळं साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. साक्री तालुक्यातील दुसाणे गावात नाल्याचं पाणी शेतात शिरून पिकांचं नुकसान झालं आहे. तर शिंदखेडा तालुक्यातल्या दरखेडा इथं वीज कोसळल्यामुळं एक बैल मरण पावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आज चौथ्या दिवशीही कायम आहे. बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसामुळं खोळंबलेल्या पेरण्याला सुरुवात झाली आहे. परवा सुरू झालेल्या पावसानं आज सकाळच्या सत्रात उघडीप दिली होती. त्यामुळं जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शेतकरी वर्गानं पेरणीला सुरुवात केली आहे. सोयाबीन, तूर, उडीद आदींसह पिकांच्या पेरणीला बुलडाण्यात सुरुवात झाली आहे.
****
आगामी एकशे बत्तीसाव्या ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तीन आकर्षक चषकांची आज मुंबईत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. कुलाबा इथल्या आर्मी ऑफिसर्स इन्स्टिट्यूट मध्ये या चषकांचं प्रथम स्वागत करण्यात आलं. चषकाच्या स्वागतासाठीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ॲडमीरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. त्यानंतर ऐति��ासिक गेट वे ऑफ इंडिया तसंच मरीन ड्राईव्ह इथं हे चषक मांडण्यात आले होत. दिल्ली इथून हा उपक्रम सुरू झाला आहे. ड्युरँड चषक स्पर्धा यंदा तीन ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान कोलकाता इथं खेळवण्यात येणार आहे. यात २४ संघ खेळणार आहेत.
****
पी. वी. सिंधू आणि लक्ष्यसेन कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज आपापल्या गटात उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत सिंधू ही जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध आणि लक्ष्यसेन जपानच्याच केंता निशिमोतोविरुद्ध खेळणार आहे.
****
0 notes
sakshidarnews · 2 years ago
Text
SBI च्या ग्राहकांना झटका भरावा लागणार जास्त EMI
SBI च्या ग्राहकांना झटका भरावा लागणार जास्त EMI
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने निधीवर आधारित कर्ज दर (MCLR) 10 बेस पॉईंटने वाढवले ​​आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने निधीवर आधारित कर्ज दर (MCLR) 10 बेस पॉईंटने वाढवले ​​आहेत. ही वाढ बँकेने 1 वर्षाच्या MCLR दरावर केली आहे. याचा अर्थ आता तुमच्या गृहकर्ज,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
तूर, मूग, उडदाची आयात खुली 
नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद आणि मुगाची आयात खुली केली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातही कडधान्याचे दर तेजीत आहेत. त्यातच आफ्रिकेमध्ये तूर उपलब्ध असली तरी म्यानमारमध्ये तुरीचा आणि उडदाचा कमी साठा आहे. परंतु नवीन माल बाजारात येण्यास खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा दोन ते तीन महिन्यांपर्यंत दरावर परिणाम होईल, त्यानंतर दर पुन्हा सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 6 years ago
Text
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर निर्णय
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर निर्णय
देवगड  :  देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामांकरिता आवश्यक असलेल्या जमिनी व खुले क्षेत्र भोगवटदारांकडून १ गुंठेसाठी रक्कम १ रुपयाच्या नाममात्र दरावर नोंदणीकृत खरेदीखताद्वारे नगरपंचायतीकडे वर्ग करून घेण्याबाबतचा निर्णय देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांच्या अध्यक्षतेखाली…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Nashik Market : सततच्या पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर, काय आहे बाजारपेठेचे चित्र?
Nashik Market : सततच्या पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर, काय आहे बाजारपेठेचे चित्र?
Nashik Market : सततच्या पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर, काय आहे बाजारपेठेचे चित्र? श्रावण महिना सुरु होताच व��गवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची मागणी वाढते. असे असताना मार्केटमध्ये केवळ बटाटे, टोमॅटो आणि वांगी हेच मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. याच्या दरामध्येही तब्बल 30 ते 40 टक्वे वाढ झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो असे नाहीतर ग्राहक आणि शेतकरी यांच्या मधला दुवा असलेले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 06 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०६ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
 छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटेपासून महाड ते किल्ले रायगड पर्यंत जवळपास २४ किलोमीटर अंतरावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गर्दीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होताच परतावं लागल्यानं, शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रचंड गर्दी पाहून किल्ले रायगड कडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
****
नवीन सहकार धोरणाची सुरु��ात पुढील महिन्यात होण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. सर्व संबंधित संस्था, राज्य सरकारं, केंद्रीय मंत्रालयं आणि राष्ट्रीय सहकारी संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच, हे धोरण जाहीर करण्यात येईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर या मसुद्याचं सादरीकरण केलं. देशभरात तळागाळातल्या स्तरावर नवीन सहकार धोरणाला बळकटी देण्यासाठी काय करता येईल, याबाबत अमित शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
आर्थिक सर्वसमावेशनासाठी आंतरदृष्टीय डॅशबोर्डचा प्रारंभ भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते काल झाला. या डॅशबोर्डच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाबाबत प्रगतीचा आढावा घेता येईल, तसंच देशभरात सुरु असलेल्या कामावर देखरेख ठेवता येईल. सद्य:स्थितीत केवळ रिर्जर्व्ह बँकेच्या आंतरिक कामांमध्ये या डॅशबोर्डचा वापर केला जाणार असून, आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
****
गेल्या नऊ वर्षांत भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची माहिती, केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारताचं अंतराळ क्षेत्र प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रक्षेपणाच्या मूलभूत कार्याशिवाय भारत हा अंतराळ क्षेत्रात, १३० स्टार्टअपच्या माध्यमातून लोकांसाठी वेगवेगळ्य़ा संधी निर्माण करणारा स्त्रोत ठरला असल्याचं, जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
****
नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विशिष्ट मार्गावरील विमानसेवेच्या वाढत्य़ा दरांवर चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली इथं झालेल्या विमानसेवेच्या सल्लागार गटाच्या बैठकीत तिकिट दरावर चर्चा करण्यात आली. विमानसेवा कंपन्यांनी स्वत: निश्चित केलेल्या दरावर लक्ष ठेवायला हवं, असं सिंधिया म्हणाले. आपत्तीच्या काळात तिकिट दरात कपात केली जावी, तसंच ओडिशा दूर्घटनेतल्या आपत्तीग्रस्तांना नि:शुल्क वाहतूक सेवा प्रदान करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील आज या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं.   
****
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार आहे. लंडनच्या ओवल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीत आपला स्थान पक्कं केलं आहे.
****
हवामान
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सात ते नऊ जून दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे.
//************//
0 notes
rajkumar20171998-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
आज अनूपशहर विधानसभा के गाँव दरावर में विधायक संजय शर्मा जी ने सड़क की गुणवत्ता का किया औचक निरीक्षण....।
0 notes
thebusinesstimes · 5 years ago
Text
का आले कच्चे तेलाचे दर शून्यापेक्षा खाली ?
प्रथमेश माल्या
तेलाच्या किंमती शून्यापेक्षा कमी दरावर घसरल्या यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही अभूतपूर्व स्थिती असून इतिहासात प्रथमच डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमती (मे कॉन्ट्रॅक्ट) १९० टक्क्यांपेक्षा जास्त दराने घटल्या. मागणी कमी झाल्याने तेलाच्या किंमती शून्याच्याही खाली उतरल्या. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे जगभरात लॉकडाउन असल्याने मागणी घटल�� आणि तेलाचे उत्पादन होतच राहिले. आता जगभरातील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
GST च्या नवीन दरांवर सरकारचे स्पष्टीकरण; २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या पॅकेटवर जीएसटीचा भार नाही
GST च्या नवीन दरांवर सरकारचे स्पष्टीकरण; २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या पॅकेटवर जीएसटीचा भार नाही
GST च्या नवीन दरांवर सरकारचे स्पष्टीकरण; २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या पॅकेटवर जीएसटीचा भार नाही GST Rate Hike: तृणधान्ये, डाळी, पीठ यासह २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या खाद्यपदार्थांच्या पाकिट��ंना ५% जीएसटीमधून सूट मिळेल. किरकोळ विक्रीसाठी प्री-पॅकेज केलेल्या पिठाच्या २५ किलो पॅकेटच्या पुरवठ्यावर जीएसटी आकारला जाईल. मात्र, असे ३० किलोचे पॅकेट जीएसटीच्या कक्षेबाहेर असेल. GST Rate Hike: तृणधान्ये,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Onion Market : ‘नाफेड’चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आता दरावर काय होणार परिणाम?
Onion Market : ‘नाफेड’चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आता दरावर काय होणार परिणाम?
Onion Market : ‘नाफेड’चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आता दरावर काय होणार परिणाम? यंदा अडीच लाख मेट्रिक टन कांद्याचे खरेदीचे उद्दिष्ट नाफेडने ठेवले होते. 16 एप्रिल पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील काही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू होती सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 200 तर कमाल 1 हजार 436 रुपये दर मिळला आहे. रब्बी हंगामातील कांद्याची काढणी होताच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले
कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले
कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी एकदा वाढ झाली असून संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी करण्यात आले असून आज 37 दिवसांनंतरही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 September 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      राज्यांना सवलतीच्या दरात, हरभरा डाळीचा पुरवठा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची मंजुरी
·      राज्यातल्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या दोन हजार ७२ जागांच्या भरतीचा आदेश जारी केल्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
·      गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ, ढोल ताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना
·      प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं  केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ
·      वक्फ मंडळाचं कार्यालय औरंगाबाद शहरातच राहणार - अध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा यांचं स्पष्टीकरण
·      एक कोटी आठ लाख रुपये थकल्यामुळे उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची वीज तोडण्याचा महावितरणचा निर्णय स्थगित
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार सहाशे रुग्ण, मराठवाड्यात ३३ बाधित तर औरंगाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू
आणि
·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर ४० धावांनी विजय
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात, हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला मंजुरी दिली आहे. ही डाळ, माध्यान्ह भोजन, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांसह विविध कल्याणकारी योजनांमध्ये वापरली जाईल. राज्यांना आठ रुपये प्रति किलो दरानं पंधरा लाख मेट्रिक टन हरभरा डाळ घेता येईल, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्वावर ही डाळ मिळणार आहे. ही योजना फक्त एकदा राबवण्यात येणार असून, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेचा लाभ बारा महिन्यांच्या आत किंवा डाळीचा साठा संपेपर्यंत घेता येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नाशिक मध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथियांच्या संमेलनात बोलत होते. सुटं तेल विकण्यावर निर्बंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात महागाई वाढली असली तरी अमेरिका आणि चीनच्या तुलनेत ती कमी असल्याचं ते म्हणाले. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा कमी केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महानुभाव संमेलनाच्या समारोप समारंभात बोलतांना कराड यांनी, श्री चक्रधर स्वामीं��ं गुजरातमधल्या भडोच इथं असलेलं जन्मस्थान सर्वांसाठी खुल व्हावं यासाठी आपण स्वतः गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या दोन हजार ७२ जागांच्या भरतीचा आदेश काढला असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासह रोजगारनिर्मितीसाठी, शाहू मिलच्या १२ एकर हेरिटेज जमिनीमध्ये भव्य स्मारक, तर उर्वरित २४ एकरमध्ये एखादी टेक्स्टाइल मिल अथवा गारमेंट पार्क, असा उद्योग खाजगी सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारीतून सुरू करण्याचा विचार असून, त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाचे सचिव तयार करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
****
देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली मर्यादा हटवण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सरकारनं या तिकीट दराची सीमा ठरवली होती. या निर्णयामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांचे दर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल, तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या काळात स्वस्त तिकिटांचे प्रस्तावही देता येतील.
****
शिक्षक पात्रता घोटाळ्याप्रकरणी राज्यातल्या सात हजार ८८० शिक्षकांचं वेतन रोखण्यात आल्याच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातल्या तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
****
गणेशोत्सवाला कालपासून सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यत आली. या वर्षी हा उत्सव कोविड प्रतिबंधांशिवाय पूर्ण उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती ��गदीप धनखड यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. श्रीगणेशाचा आशीर्वाद सदैव देशवासियांवर राहील, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं राजभवनातलं निवासस्थान ‘जलभूषण’ इथं काल गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्यासह राज्यातल्या जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचं मागणं मुख्यमंत्र्यांनी गणरायाला मागितलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय आणि मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसंच पर्यावरणपूरक वातावरणात हा उत्सव साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून प्रार्थना केली तसंच सर्वांना शुभेच्छा दिल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गणेशमूर्तीचं पूजन करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही काल ढोल ताशांच्या ठेक्यात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
राज्यभरात सकाळच्या सुमारास घरोघरी गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेला सुरवात झाली. महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननं यंदा पर्यावरण पूरक गणेश प्रतिमा साकारली आहे. आठ प्रकारची रोपं वापरत मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी ही गणेश प्रतिमा साकारली आहे.
औरंगाबाद शहरातही घरगुती गणपतींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या निवासस्थानी गणपतीची षोडशोपचारे स्थापना केली. राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे बळीराजाला लवकर मदत मिळू दे, महागाई कमी होऊ दे, असं साकडं दानवे यांनी गणरायाला घातलं आहे...ते म्हणाले....
‘‘गणरायाला हीच प्रार्थना आम्ही केली की, अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना लवकर मदत मिळू दे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जी एस टी पीठावर लागलेला आहे. पेट्रोल-डिझेल महागलेलं आहे. याचे सुद्धा दर कमी होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी गणपती बाप्पाला केलेली आहे.’’
****
औरंगाबाद इथं जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणपतीची स्थापना, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या ��स्ते करण्यात आली. सर्व शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्याला सुखी ठेव, असं साकडं भुमरे यांनी गणरायाला घातलं.
परळी इथं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपतीचंही काल सकाळी उत्साहात आगमन झालं, मुंडे यांनी सपत्निक गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.
दरम्यान, राज्यभरात प्रामुख्याने मुंबई आणि परिसरातल्या घरोघरी बसलेल्या दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन होणार आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ‘नो युवर कस्टमर’  केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सप्टेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मागणी मान्य करत, ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डेटा अपलोड करण्याकरता सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातल्या पात्र पीएम किसान लाभार्थ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहीम राबवली जात असून, आतापर्यंत चार लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आलं आहे. उर्वरीत एकोणचाळीस लाख तेरा हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी या बैठकीत दिली.
****
वक्फ मंडळाचं कार्यालय औरंगाबाद शहरातच राहणार असल्याचं वक्फ मंडळाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा यांनी सांगितलं. बोर्डाची तीन दिवसीय बैठक काल औरंगाबाद इथं सुरु झाली, त्यावेळी ते बोलत होते. २९१ संस्थांच्या नोंदणीस मंजुरी देण्यासह अनेक वर्षांपासून प्रलंबित मुतवल्लींच्या नेमणुका, मंडळात नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा ठराव काल या बैठकीत करण्यात आला. भूखंडमाफियांना लगाम लाऊन वक्फच्या जमिनी भाडेतत्वावर देऊन महसुलवाढीचा ठरावही यावेळी झाला.
****
उस्मानाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या बिलाचे एक कोटी आठ लाख रुपये थकल्यामुळे उजनी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरणनं निर्णय स्थगित केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात शहरावर येऊ पाहणारं पाणीटंचाईचं संकट आता टळलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल���हाप्रमुख सूरज साळुंके यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून महावितरणला याबाबतीत सूचना करण्याची विनंती केली होती, तशी चर्चा झाल्यानंतर महावितरणनं वीज खंडित करणार नसल्याचं सांगितलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार सहाशे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख ३३८ झाली आहे. या संसर्गानं काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २४२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ८६४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ४१ हजार ४५८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १० हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात ११ रुग्णांची नोंद झाली. लातूर आठ, परभणी चार, औरंगाबाद तीन, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगवर ४० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघानं विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दोन गडी गमावत १९२ धावा केल्या. विराटने ४४ चेंडूत ५९ तर सूर्यकुमारने २६ चेंडूत ६८ धावा केल्या. त्यापूर्वी के एल राहुल ३६ तर कर्णधार रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेला हाँगकाँग संघ २० षटकांत पाच बाद १५२ धावाच करु शकला. सहा चौकार आणि सहा षटकारांची झंझावाती खेळी करणारा सूर्यकुमार सामनावीर ठरला. या विजयामुळे भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये दाखल झाला आहे.
****
जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. येत्या १० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे.
****
पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड इथं आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गुट्टे यांनी पोलिस प्रशासनावर हप्ते घेण्याचा आरोप केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र जांबसमर्थ इथल्या पंचधातूच्या सहा मूर्ती चोरीला गेल्याच्या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. पोलिस लवकरच आरोपींना शोधून काढतील, ग्रामस्थांनी शांतता बाळगावी, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३१ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ; ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना.
·      राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला केंद्र सरकारची मंजुरी.
·      देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली मर्यादा रद्द.
आणि
·      प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी प्रमाणीकरणासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ.
****
गणेशोत्सवाला आज सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यत आली. या वर्षी हा उत्सव कोविड प्रतिबंधांशिवाय पूर्ण उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणेशाचा आशीर्वाद सदैव देशवासियांवर राहील, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं राजभवनातलं निवासस्थान ‘जलभूषण’ इथे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्यासह राज्यातल्या जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचं मागणं मुख्यमंत्र्यांनी गणरायाला मागितलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय आणि मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसंच पर्यावरणपूरक वातावरणात हा उत्सव साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करून प्रार्थना केली तसंच सर्वांना शुभेच्छा दिल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गणेशमूर्तीचं पूजन करुन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही आज ढोल ताशांच्या ठेक्यात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
राज्यभरात सकाळच्या सुमारास घरोघरी गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेला सुरवात झाली. महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननं यंदा पर्यावरण पूरक गणेश प्रतिमा साकारली आहे. आठ प्रकारची रोपं वापरत मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी ही गणेश प्रतिमा साकारली आहे.
औरंगाबाद शहरातही घरगुत��� गणपतींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या निवासस्थानी गणपतीची षोडशोपचारे स्थापना केली. राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीमुळे बळीराजाला लवकर मदत मिळू दे, महागाई कमी होऊ दे, असं साकडं दानवे यांनी गणरायाला घातलं आहे. ते म्हणाले –
 गणरायाला हीच प्रार्थना आम्ही केली की, अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना लवकर मदत मिळू दे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. जी एस टी पीठावर लागलेला आहे. पेट्रोल-डिझेल महागलेलं आहे. याचे सुद्धा दर कमी होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी गणपती बाप्पाला केलेली आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सवलतीच्या दरात हरभरा डाळीचा पुरवठा करण्याला मंजुरी दिली आहे. ही डाळ, माध्यान्ह भोजन, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांसह विविध कल्याणकारी योजनांमध्ये वापरली जाईल. या योजनेतून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या भांडारांमधून आठ रुपये प्रति किलो दरानं पंधरा लाख मेट्रिक टन हरभरा डाळ घेता येईल, प्रथम येणाऱ्यास प्रथम, या तत्वावर ही डाळ मिळणार आहे. ही योजना फक्त एकदा राबवण्यात येणार असून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेचा लाभ बारा महिन्यांच्या आत किंवा डाळीचा साठा संपेपर्यंत घेता येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी केंद्र स��कार बाराशे कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या तीन वर्षात देशात हरभऱ्याचं सर्वाधिक उत्पन्न झालं आहे. केंद्र सरकारनं किमान हमी भाव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून तीस लाख पंचावन्न हजार मेट्रिक टन हरभरा खरेदी केला आहे. आगामी रब्बी हंगामातही हरभऱ्याचं उत्पादन चांगलं असेल, असा अंदाज आहे. याशिवाय या समितीनं किमान हमीभाव योजनेत तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या खरेदीची सीमा पंचवीस टक्क्यांवरून वाढवून चाळीस टक्के केली आहे.
****
सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नाशिक मध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथीयांच्या संमेलनात बोलत होते. सुटं तेल विकण्यावर निर्बंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात महागाई वाढली असली तरी अमेरिका आणि चीनच्या तुलनेत ती कमी असल्याचं ते म्हणाले. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा कमी केल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
काँग्रेस अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटाचे सदस्य मनीष तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निष्पक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसनं मतदार यादी जाहीर करावी अशी मागणी तिवारी यांनी काल एका ट्विट संदेशातून केली. मतदार यादी जाहीर न करता निवडणूक कशी होऊ शकते आणि अशा पद्धतीनं होणारी निवडणूक निष्पक्ष कशी असेल, असा प्रश्न तिवारी यांनी काँग्रेस पक्ष निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांना विचारला. यावर, काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सदस्याला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन मतदार यादी पाहता येईल, असं उत्तर मिस्त्री यांनी दिल्यावरही तिवारी यांनी यावर टीका करत पारदर्शक निवडणुकीसाठी मतदारांची यादी जाहीर करण्याची पुन्हा मागणी केली.
****
देशांतर्गत विमान प्रवासाच्या कमाल आणि किमान तिकिट दरावर असलेली सीमा आज हटवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सरकारनं या दराची सीमा ठरवली होती. आजच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांचे दर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल, तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या काळात स्वस्त तिकिटांच्या ऑफर्स देता येतील. विमान सेवांची रोजची मागणी आणि विमान इंधनाची किंमत यांचं काळजीपूर्वक विश्लेषण करून देशांतर्गत विमान तिकिटांच्या दरावरची सीमा हटवण्यात येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी सप्टेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालेल्या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी ही मुदतवाढ देण्याची मागणी केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मागणी मान्य ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डेटा अपलोड करण्याकरता सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. राज्यातल्या पात्र पीएम किसान लाभार्थ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहीम राबवली जात असून आतापर्यंत चार लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आलं आहे आणि उर्वरीत एकोणचाळीस लाख तेरा हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांचं ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी या बैठकीत दिली.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
****
जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Latur Market : हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, सोयाबीनला उतरती कळा
Latur Market : हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, सोयाबीनला उतरती कळा
Latur Market : हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, सोयाबीनला उतरती कळा खरिपातील सर्वात शेवटी येणारे पीक म्हणून तुरीची ओळख आहे. गतवर्षी परतीच्या पावसाचा परिणाम तुरीच्या दरावर झाला तर यंदा हंगामाच्या सुरवातीलाच पावसामध्ये सातत्य राहिल्याने तुरीचा पेराच होऊ शकलेला नाही. सबंध हंगामात 6 हजार 300 या हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळालेला नव्हता. अखेर नाफेडची केंद्र बंद झाली तरी दरातील घसरण…
View On WordPress
0 notes