#झाले
Explore tagged Tumblr posts
Text
पूर्ण संत कडून नाम दिक्षा घेऊन सर्व कष्ट दूर झाले आणि पूर्ण परमात्माकोण आहे ते भेटलं
0 notes
Text
वणी, चंद्रपुर, आर्णी लोकसभा निवडणुकी साठी, आढावा बैठकांची तयारी सुरू
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a3610dce42566862fcaa78c4f2825977/e6dbbac29cf47a08-4b/s540x810/0fc3d5bd1092b842466b1899b114fc7efb9ea87e.jpg)
#जरी वेळेपुर्वी संबंधित लोकसभा क्षेत्र १३#वणी आर्णी चंद्रपुर लोकसभा क्षेत्र सध्या तरी निराधार#भारतिय निवडणुक आयोग तयारीला लागले#सर्वच राजकिय पक्षांसहित#अपक्ष उमेदवारही वाटाघाटीस सज्ज झाले
1 note
·
View note
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e3149e24e065a19b26adeb6629505b13/d714693e0abab8a8-fc/s540x810/bda23bc3e7c099ca3e5ebae5fb960c0d033c18ef.jpg)
21 notes
·
View notes
Text
कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी नसून मोक्षप्राप्ती झाली असं म्हणणारे साधु अथवा आज महाराष्ट्रात असलेलं..हे साधू महंत जे प्रकाशझोतात असतात किंवा आणले गेलेंले असतात अशें सदर गृहस्थ फार सद्सद्विवेकाचा आव आणून किर्तनादी गप्पा मारताना दुरचित्रवाणी वर दिसतात. देश या असल्या भोंदूंच्या जोखडातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती अशक्य आहे.जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ते फार अगोदरच सांगून ठेवलं आहे..
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।
‘ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।’
N_D_PATIL_25
3 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2f4a7ce1c13e6de65062a722d45012dc/5128f9958d190469-1d/s540x810/71740e89ab1cf868a67426cf8cbabd5603a88a38.jpg)
श्रीकृष्णजी यांच्या बासरीने फक्त गाई आणि गोपी, तर समर्थ परमेश्वर यांच्या बासरीने अखंड ब्रह्मांड कसे मोहित झाले पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
2 notes
·
View notes
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/eb0002f3f0af0cba0e21bcdd7b860efd/803042809482847e-66/s250x250_c1/a9431d0f490a51294e4903372eba3a354012dd12.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a115d9ce6e454e3b903be5366daf69f7/803042809482847e-d3/s540x810/efc9ca14633e0ddc43e7e355253f809473ab5503.jpg)
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8b5fc522f6d07e6525eb59a008cd9dc0/803042809482847e-46/s400x600/0dd9383503e513b360da9ceb5ea1c625d927c9ce.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8da88ddb7481aff255c7d4404191e49f/803042809482847e-7f/s400x600/16edadc10fa8e296a1c21faa8665b93560c517b4.jpg)
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गा��ात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दो��ांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारप��, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आ��ि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावने��र्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
3 notes
·
View notes
Note
List 5 things that make you happy, then put this in the askbox for the last 10 people who liked or reblogged something from you! :3
Majhi priye, kashi aahes? Coffee चे नशे झाले का? I hope पाण्याचे नशे सुद्धा करत असशील. आणि जरका करत नसशील, तर पाण्याची बाद��ी ओतू का तुझ्यावर? 💌🫂
Asks from you <3
Comfort food like rice on a summer afternoon
@keishawithani
Reading cute manga
Babies giggling
Me mast ahe tuch bhetat nahi hehe
Ho panyachi badli oot majhya war anghol tari hoil lmfao
Open tag!!! Yes am lazy tdy 🤭
6 notes
·
View notes
Text
'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा
‘लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…’; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासाNeha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ‘लग्नानंतर मीच…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a378d7fd8d38ad00f4967ed79c43ab11/8ae8ecd49c714f51-19/s500x750/4beaf546c38445b6d9b52aa6bb38808dd70e63f7.jpg)
View On WordPress
9 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/caac890ff586d83487971815fe90730f/397307d4004de3c1-74/s540x810/4e87a06f10cecaae52c8b4e964833fec6f3927d8.jpg)
प्रतीक ला��बट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8788727d5f5674bad1796786308af57c/397307d4004de3c1-14/s540x810/2b39f8390c33be1552afad544c9610c0bb875ffe.jpg)
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0095d651fee313a67c53023ebeafe732/397307d4004de3c1-17/s540x810/3cf408f10245410a269f381c7538060b50d59a90.jpg)
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8bcfc2c1da8ceba06d94f8ce37b79463/bfe60cde92e4ce53-f4/s1280x1920/1344b4c1f6c61bb1279a06ea3378b7ed69ce8945.jpg)
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकम��कांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिले��े. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bc551a649dff4211349914ffcb31a3de/bfe60cde92e4ce53-5d/s540x810/018d7ec37e2c279051bef3723fdab13baa85e55c.jpg)
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गो��ाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/18df813d3e96113a4ccffd07c5582b5e/bfe60cde92e4ce53-8a/s540x810/b6330250b5247100aac53a8f12f3cedcf17307e5.jpg)
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
वस्त्रोद्योग क्षेत्रातली निर्यात २०३० पर्यंत नऊ लाख कोटींपर्यंत नेण्याचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधानांच प्रतिपादन
नवी दिल्ली स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास राज्य शासनाचं प्राधान्य, सीसीआयची कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा - मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
दोन दिवसीय मराठवाडा स���हित्य संमेलनाची सांगता
आणि
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात
****
भारत जगातला सहावा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश असून, २०३० पर्यंत या क्षेत्रातली निर्यात नऊ लाख कोटींवर घेऊन जाणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये ते काल बोलत होते.
‘‘ये मिशन ग्रोथ के नये रास्ते खोल रहा है। आज हम दुनिया के छठे सबसे बडे टेक्स्टाईल और अप्रायजरल एक्सपोर्टर है। हमारा टेक्सटाईल निर्यात तीन लाख करोड रूपये तक पहूंच चुका है। अब हमारा लक्ष है, ट्वेंटी-थर्टी तक हम इसे नाईन लाख करोड रूपये तक लेकर जायेंगे।’’
गेल्यावर्षी आपण कापड उद्योगात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन या पाच घटकांविषयी बोललो होतो, हे धोरण आता भारतासाठी महत्त्वपूर्ण झालं असून, यातून शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत प्रगतीच्या नव्या वाटा मिळत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारत टेक्स प्रदर्शनातून भारतीय संस्कृती आणि विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून, ते आजपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
****
नवी दिल्ली स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांचा समावेश आहे. या समितीने स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले.
****
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेची बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाचा लाभ घेण्यासाठी नागपूरमधे आयोजित कार्यक्रमानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते.
****
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास राज्य शासनाचं प्राधान्य असल्याचं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर शासनाचा भर असून, सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना ��ुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची भारतीय कापूस महामंडळ - सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. ते म्हणाले,
‘‘सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं. निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन आणि स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन. आणि सीसीआयची थांबलेली खरेदी, ही तत्काळ आपण सुरु करु. शेतकर्याचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही, तो विकत घेतला जाईल, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल.’’
****
परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कालच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करावा असा सल्ला, विक्रांत मेस्सी यानं दिला. त्यांनी पालकांना मुंलामुलांमध्ये स्पर्धा न करण्याचा, तसंच मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नये, असं आवाहन केलं.
****
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि परंपरेची माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज इथं ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. साहित्य समाजाच्या व्यथा मांडत असतं, असं मत दानवे यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले,
‘‘खऱ्या अर्थाने साहित्य हे समाजाचा आरसा असतो, समाजाच्या व्यथा मांडतात. मग शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, माताभगिनींच्या असतील. इथं या सगळ्या व्यथा या साहित्य संमेलनानी व्यक्त केलेल्या असं मला वाटतं. मग शेतमालाच्या भावाचा प्रश्न असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील. किंवा या भागातील विकासाचे प्रश्न असतील. या भागातील शेतकऱ्यांना न मिळणारं कर्ज असतील. या सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की साहित्य सातत्यानं समाजाचा विचार करत असतं. समाजाच्या व्यथा मांडत असतं.’’
दरम्यान, या समारोप सत्रात यावेळी ११ विविध ठराव पारित करण्यात आले. मराठवाड्यातून जाणारे सर्व रेल्वे मार्ग दुहेरी करावेत, तसंच हे मार्ग रेल्वेच्या मध्य विभागाशी जोडण्यात यावेत, समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार मराठवाड्याला २२ टीएमसी पाणी प्रत्येक वर्षी विनाविलंब देण्यात यावं, शिक्षणात गळती निर्माण होईल अथवा शिक्षणाच्या प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटक वंचित राहतील अशा प्रकारची धोरणं शासनाने राबवू नयेत, राजकीय नेत्यापर्यंत पोहचलेली गुंडगिरी आणि राजकारण्यांचा पक्षपातीपणा संपवण्याची मागणी, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कादंबरीकार रा. रं. बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या संमेलनात झलेल्या परिसंवाद, कथाकथन, बालकुमार मेळाव्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
****
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना कालपासून सुरुवात झाली. यात शहरातल्या सर्व पुतळ्यांची साफसफाई जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली, तसंच सायकल रॅली काढण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौकात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यानिमित्त शिवकालीन शस्त्र आणि संस्कृती तसंच त्यांनी केलेली युद्धनीती याबद्दल आबालवृद्धांना माहिती मिळाली. आज याठिकाणी शिवकालिन मैदानी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते झालं. हे न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकारांना भूसंपादन आणि कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांसाठी धाराशिव जिल्हा न्यायालयात जाण्याची गरज राहिलेली नाही, असं पेडणेकर यावेळी म्हणाले.
****
नांदेडहून आयोध्येला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात लोणीकटरा इथं अपघात होऊन, चार जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या एका बसला धडक देऊन हा अपघात झाला. मृतांमधले तीघे जण नांदेड इथले, तर एक जण हिंगोली इथलं रहीवाशी होते.
****
लातूर जिल्ह्यात मुरूड इथं काल दुपारी चालकाचा स्कॉर्पिओ गाडीवरचा ताबा सुटल्यानं ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या उपहारगृहात घुसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. ही गाडी पुण्यावरून लातूरला लग्नासाठी जात होती. वेगात आलेल्या गाडीनं छोटी संरक्षण भिंत तोडून उपहारगृहातल्या ग्राहकांना चिरडलं.
****
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत परभणी पोलीस दल सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. याअंतर्गत काल पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या काही पोलीस स्टेशन आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशिभिकरणाच्या कामाचं भुमिपूजन काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. इतर मागासवर्ग कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड इथं रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या कामांमुळे आजपासून येत्या तीन मार्च पर्यंत काही रेल्वेगाड्या काही दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी-नांदेड एक्स्प्रेस १९, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी तसंच एक आणि दोन मार्च या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसरात काल पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या खामसवाडी शिवारात अवैध गांजाच्या झाडाची लागवड करुन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. यावेळी एकूण ३४७ किलो २८० ग्रॅम वजनाची गांजाची झाडं जप्त करण्यात आली.
****
0 notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e3149e24e065a19b26adeb6629505b13/a0f0f17e40fc8751-3d/s540x810/1b7ac871476dd19b007e7c96d673c6536e4237a7.jpg)
17 notes
·
View notes
Text
सत्यवचनांतून देत समाजाला सन्मार्गाची शिकवण,
समृद्ध विचारांनी त्यांच्या संपन्न झाले समाजाचे मन !!
#संत_सेवालाल_महाराज
#जयंती । त्रिवार वंदन !!
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb #Vyavsaywala
@highlights @followers
#SantSevalal #SevalalMaharaj #SantSevalal #SevalalJayanti #SevalalMaharajJayanti #BanjaraSamaj #BanjaraPride #jayanti
0 notes
Text
गाडी लोहार समाज बार्शीच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बार्शी : बार्शी गाडी लोहार समाजाच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सकाळी समाजबांधवांनी एकत्र येऊन श्री विश्वकर्मा भगवानची विधीवत पूजन केले. पूजेनंतर दादासाहेब लोहार यांचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक झाले तसेच समाज बांधवांसाठी प्रा. शिवाजी पवार यांचे “पारंपरिक…
0 notes
Text
मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे "बिमस्टेक युवा शिखर परिषद" चे उद्घाटन
गुजरात मधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे “बिमस्टेक युवा शिखर परिषद” चे आज उद्घाटन झाले, यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री भूपेंद्रजी पटेल व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमूख उपस्थिती होती.BIMSTEC ही बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूच्या देशांमधील विविध क्षेत्रात परस्पर सहभाग प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संघटना…
0 notes
Text
65. नि:स्वार्थ कृतींमध्ये सर्वोच्च शक्ती
पृथ्वीवरील जीवनासाठी पाणी आवश्यक आहे आणि निःस्वार्थ कृती स्पष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण पावसाचे उदाहरण देतात (3.14). मुळात, पाऊस हा एका चक्राच��� भाग आहे जेथे उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते, त्यानंतर ढग तयार होतात. योग्य परिस्थितीत तो पाऊस म्हणून परत येतो.
या प्रक्रियेमध्ये निःस्वार्थ क्रियांचा समावेश होतो आणि श्रीकृष्ण त्यांना यज्ञ म्हणतात. पाण्याचे बाष्पात रुपांतर करून महासागर ढग तयार करण्यास मदत करतो आणि ढग पावसात रुपांतर होण्यासाठी स्वतःचा त्याग करतात. ही दोन्ही कर्मे यज्ञरूपातील नि:स्वार्थी कर्मे आहेत.
श्रीकृष्ण सूचित करतात की यज्ञाच्या निःस्वार्थ कृतीमध्ये सर्वोच्च वास्तविकता किंवा सर्वोच्च शक्ती असते (3.15). सुरुवातीला, या शक्तीचा वापर करून निर्मात्याने विश्वाची निर्मिती केली (3.10) आणि प्रत्येकाने स्वतःला पुढे जाण्यासाठी (3.11) वापरण्याचा सल्ला दिला. परम वास्तवाशी संरेखित करणे आणि यज्ञाच्या निःस्वार्थ कृतीद्वारे स्वतःची शक्ती वापरणे हे दुसरे काही नाही.
पावसाच्या या एकमेकांशी जोडलेल्या प्रक्रियेमुळे, ढगांना गर्व झाला आणि त्यांनी पाणी रोखून धरले तर संपूर्ण प्रक्रियाच ठप्प होईल. अशा प्रक्रिया किंवा चक्रे बाधित करणार्या लोकांना श्रीकृष्ण ‘चोर’ म्हणतो (3.12). दुसरीकडे पावसाची नि:स्वार्थी कृती सुरू असताना ढग तयार होत राहतात. या चक्रातील सहभागी जे एकमेकांना मदत करत राहतात त्यांच्यासाठी श्रीकृष्ण ‘देव’ हा शब्द वापरतात (3.11).
या नि:स्वार्थी कृत्यांमुळे बरंच काही मिळतं, जसे समुद्राला पावसाचे पाणी परत मिळते. म्हणून साठा करण्याऐवजी, या चक्रात सहभागी झाले पाहिजे आणि ते आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करेल कारण साठेबाजी हे मूळ पाप आहे (3.13).
श्रीकृष्ण चेतावणी देतात की स्वार्थी कृती आपल्याला कर्माच्या बंधनात बांधतात आणि यज्ञाप्रमाणे अलिप्ततेने वागण्याचा सल्ला देतात (3.9).
हे जग सहअस्तित्व, एकमेकांशी जुळले असणे आणि परस्परावलंबित्व यामुळे टिकून आहे. येथे प्रत्येक घटक हा कोणत्यातरी चक्राचा भाग आहे आणि कशावर तरी अवलंबून आहे. आपल्यातील काही भाग इतरांमध्ये आहे तर इतरांचा काही भाग आपल्यात आहे सारखे आहे.
0 notes