#अर्थकारण
Explore tagged Tumblr posts
writeup01 · 17 days ago
Text
Esakal: भारतातील आणि महाराष्ट्रातील NO. 1 मराठी न्यूज वेबसाइट
Tumblr media
मराठी वाचकांसाठी विश्वासार्ह, वेगवान आणि तंत्रज्ञानस्नेही बातम्यांचे उत्कृष्ट व्यासपीठ म्हणून ‘ई-सकाळ’ (eSakal) आज भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील क्रमांक १ मराठी न्यूज वेबसाइट म्हणून नावारूपाला आले आहे. २५ वर्षांपासून डिजिटल पत्रकारितेतील नवोन्मेष जपत, समाजहिताचे वार्तांकन करण्याचा वारसा ‘ई-सकाळ’ने यशस्वीपणे पुढे नेला आहे.
का आहे ‘ई-सकाळ’ महाराष्ट्राची नंबर १ मराठी न्यूज वेबसाइट?
✅ वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या
‘ई-सकाळ’ 24x7 ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतो. राजकारण, अर्थकारण, क्रीडा, मनोरंजन, शिक्षण आणि कृषी अशा सर्वच क्षेत्रांतल्या महत्त्वाच्या घडामोडींवर ‘ई-सकाळ’चे अचूक आणि परखड वार्तांकन असते.
✅ डिजिटल पत्रकारितेतील नवे तंत्र आणि नवाचार
● व्हिडीओ न्यूज आणि पॉडकास्ट्स – वाचकांसोबत प्रेक्षकांसाठीही दर्जेदार कंटेंट ● डेटा जर्नालिझम आणि इन्फोग्राफिक्स – बातम्या समजण्यास सोपी करणारी प्रस्तुती ● सोशल मीडिया आणि मोबाईल फ्रेंडली प्लॅटफॉर्म – WhatsApp, Facebook, YouTube, Twitter आणि Instagram वर प्रचंड लोकप्रियता
✅ महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वांसाठी पत्रकारिता
शहरांतील मोठ्या घडामोडींसह ग्रामीण भागातील समस्या, विकासकथा आणि स्थानिक बातम्यांवरही ‘ई-सकाळ’चे विशेष लक्ष असते. स्थानिक बातम्यांसाठी ‘सकाळ’ समूहाच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ ‘ई-सकाळ’ वाचकांना मिळतो.
✅ विशेष विभाग आणि सेगमेंट्स
अर्थसंकल्प आणि अर्थजगत – आर्थिक घडामोडींचे सखोल विश्लेषण
कृषी आणि ग्रामीण बातम्या – शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी उपयुक्त माहिती
करिअर आणि शिक्षण – स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकऱ्या आणि नवीन संधी
मनोरंजन आणि क्रीडा – बॉलिवूड, मराठी सिनेमा, क्रिकेट आणि इतर क्रीडा स्पर्धांचे अपडेट्स
लोकप्रियतेचा आलेख सातत्याने उंचावत!
‘ई-सकाळ’चा वाचकवर्ग महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि परदेशातही विस्तारलेला आहे. दररोज लाखो वाचक ‘ई-सकाळ’ला भेट देतात, आणि सोशल मीडियावरही प्रचंड प्रतिसाद मिळतो.
‘ई-सकाळ’ – डिजिटल पत्रकारितेतील विश्वासार्ह आणि नवा आवाज!
मराठी माणसासाठी सत्य, वेगवान आणि दर्जेदार पत्रकारिता पुरवणारे ‘ई-सकाळ’ हे केवळ एक न्यूज पोर्टल नाही, तर वाचकांसाठी माहिती, प्रेरणा आणि विश्वासाचे माध्यम आहे. त्यामुळेच ‘ई-सकाळ’ आज महाराष्ट्राची आणि भारताची नंबर १ मराठी न्यूज वेबसाइट आहे! 🚀
🔗 बातम्या वाचण्यासाठी भेट द्या: www.esakal.com
1 note · View note
nagarchaufer · 20 days ago
Text
मोठी बातमी..अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईचा पहिला बळी शेवगाव येथून..
मोठी बातमी..अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईचा पहिला बळी शेवगाव येथून..
नगर जिल्ह्यात ठीकठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई असल्याचे सांगत छोट्या व्यावसायिकांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे. अनेक व्यावसायिक यामुळे देशोधडीला लागलेले असून शेवगाव इथे एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आलेली आहे. नगर चौफेरने यापूर्वीच अतिक्रमण विरोधी पथकाच्या एकतर्फी भूमिकेमुळे छोट्या व्यावसायिकांचे अर्थकारण कोलमडलेले असल्याचे वृत्त दिलेले होते.  अतिक्रमण विरोधी पथकाने सलून दुकानावर कारवाई…
0 notes
airnews-arngbad · 28 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचेधक्केजाणवले. त्याची तीव्रताचाररिश्टरस्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली जवळ धऊला कुवा इथं जमिनीच्या खाली पाचकिलोमीटर वर होता. यात अजून कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याच वृत्त नाही.
दरम्यान, या भूकंपानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी दिल्लीच्या नागरिकांना शांत राहून याबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचं आणिसतर्क राहण्याचं आवाहनकेलंआहे. प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचत्यांनी म्हंटल आहे.
****
प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल ४० हजारचौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारीउपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातल्या परिवर्तनाचं समग्रदर्शन घडवणारं ठरलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे बदललेल्या गावांचं दर्शनघडवणाऱ्या राज्याच्या यशोगाथेची झलक प्रदर्शनात पर्यटकांना पाहायला मिळतआहे. बां��ा, झाशी, चित्रकूट, ललितपूर आणि महोबा यासह बुंदेलखंडमधल्या पाणीटंचाईच्या समस्येवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात आला, हे या नमुना गावानं दाखवून दिलं आहे.
दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी आणिअतिरिक्त गर्दीच नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानंनवीदिल्लीरेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्याआहेत. आज पाच गाड्या सोडण्यात येणार असल्याचंयाबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
दरम्यान, काल महाकुंभमेळ्यातजवळपासदीडकोटी भाविकांनी स्नानकेलं. १३जानेवारीपासून सुमारे५३कोटी भाविकांनीपवित्रसंगमावर स्नान केल्याची नोंद झाली आहे.
****
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं काल आदीमहोत्सव २०२५ चं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात त्यांनीगेल्या १० वर्षात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठीअनेक प्रभावी पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं. आदिवासी लोकांच्या परंपरा आणि राहणीमान देशाचीसंस्कृति समृद्ध करतात, असं त्या म्हणाल्या.
****
केंद्रीय श्रम, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल मुंबईत भाजपच्या 'युवा संवाद' कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन केलं. आपल्या युवा शक्तीची क्षमताभारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
भारतीय भांडवली बाजारामधून परदेशीगुंतवणूकदारांनीफेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.जानेवारीत एकंदर ७८ हजार २७ कोटी रुपयांची परदेशीगुंतवणूक झाली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीइतर देशांमधून आयात मालावर अतिरिक्त शुल्कआकारण्याची घोषणा केल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारसंस्थांनी सावध पवित्रा घेतला असावा, असंयाबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
****
जळगावजिल्ह्यातल्याजामनेरइथंकालनमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटनमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्याहस्तेझालं. सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातले खेळाडू आपले नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाबअसल्याचंतेयावेळीम्हणाले. या स्पर्धेत नऊ देशांतले कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातल्या सन्मित्रमहिला नागरी सहकारी बँकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळाकालफडणवीसयांच्याउपस्थितीतपारपडला. महिलांनी पुढाकार घेतला, तर एखादी सहकारी बँकयशाच्या शिखरावर पोहचते, महिलांना अर्थकारण चांगलंकळतं असं, मुख्यमंत्रीम्हणाले.
****
पुणे जिल्ह्यात जुन्नर इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशआणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं उद्घाटनकालमुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेयांच्याहस्तेझालं. नवीन वकिलांनी पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने सतत अध्ययनकरायला हवं, असंत्यांनीयावेळीसांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आय सी यु आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटरचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्तेकालझालं. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
****
बालस्नेही विधी सेवा योजना २०२४ बाबत जनजागृतीकरण्यासाठी सांगलीत काल एक शिबीरघेण्यातआलं. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्यासामान्य किमान कार्यक्रमाअंतर्गत आयोजित या शिबिरातबालश्रम प्रतिबंध, पोक्सो यासारख्या बालहक्कांच्याकायद्यांची तसंच ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठीच्या टोलफ्री क्रमांकाबद्दल मुलांना माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कसाबखेडा इथल्या आयुष्मान आरोग्य मंदिराची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विविध अधिकार्यांनी पाहणी करून या केंद्राचं उत्कृष्ट कामकाज दिसून आल्यामुळे, ही निवड करण्यात आली.
****
0 notes
political-chat-01 · 1 year ago
Text
Tumblr media
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन! शंभू राजांना राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा आदी विषयांचे ज्ञान होते. महापराक्रमी योद्धा, दूरदर्शी शासनकर्ते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अर्थकारण : आव्हान रोजगार निर्मितीचे
https://bharatlive.news/?p=181084&wpwautoposter=1698552373 अर्थकारण : आव्हान रोजगार निर्मितीचे
विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची ...
0 notes
sajagbharat · 1 year ago
Text
Article on Economy of Ganesh Festival in Maharashtra.
महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचे अर्थकारण काय आहे? https://www.shirurvarta.in/?p=11250
0 notes
jagdamb · 2 years ago
Text
#कुठं_नेऊन_ठेवलाय
#महाराष्ट्र_माझा
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय ?
#राजकारण
#विकासकारण
#सत्ताकारण #अर्थकारण
काहीही घडत असलं तरी भरडला जातो सामान्य माणूसचं!!
#rajkaran #bjp #ncp #shivsena #mns #congress
Tumblr media
0 notes
cinenama · 2 years ago
Text
'म्हणून' जात आहेत सहकारी संस्था रसातळाला...
महेश पवार : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं प्रस्थ मोठं आहे, पण या क्षेत्रावर पूर्वी काँग्रेस आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा वरचष्मा आहे. आजही ग्रामीण भागात सहकार क्षेत्र महत्त्वाचं मानलं जातं. ग्रामीण भागातील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण सहकार क्षेत्राभोवतीच फिरताना दिसतं. पूर्वी सर्वोच्च शिखरावर असलेल्या सहकार क्षेत्राचं चित्र गेल्या 15-20 वर्षांत बदलून गेलं. यात अनेक गैरव्यवहार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
drsatilalpatil · 2 years ago
Text
Dreamers And Doers
Tumblr media
रोजच्या रहाटगाडग्यात पिसलेला तो एका बेसावध क्षणी जागो होतो. उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहतो. स्वप्नाला स्वप्न जोडत धाडसी स्वप्नाळूंची एक टोळी जमते आणि सुरु होतो स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा थरारक, रोमहर्षक प्रवास
ड्रीमर्स अॅन्ड डूअर्स वाचताना आपण लेखकासोबत गाडीवर मागे बसून या प्रवासाचे भागीदार होतो. येतील ती आव्हानं वरदान म्हणून झेलतो, पेलतो, समृद्ध होतो. सात देशांचा इतिहास, भुगोल, वर्तमान, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण, अवस्था, व्यवस्था, राहणीमान, खानपान… याची देही याची डोळा अनुभवतो. आजूबाजूच्या जगण्याकडं डोळसपणे पाहत त्या त्या भागातील माणसांच माणूसपण काळजात साठवतो.
फिरण्याचा, जगण्याचा अन् जगाकडं पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन, नवी उर्मी, नवा आत्मविश्वास देणारं… स्वप्नपूर्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करणारं आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहीमांचे स्वप्न पाहणारांना उत्तम मार्गदर्शन करणारं आवर्जून वाचावं असं पुस्तक !
Dreamers And Doers
Price: Rs 399
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 3 years ago
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 23 days ago
Text
अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावाखाली नगरमधील बाजारपेठ देशोधडीला , शहराचं अर्थकारण कोलमडलं
अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावाखाली नगरमधील बाजारपेठ देशोधडीला , शहराचं अर्थकारण कोलमडलं
अहिल्यानगर शहरात महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई असल्याचा दावा करत अनेक दिवसांपासून कारवाई सुरू आहे. शहरातील रस्ते यामुळे मोकळे होत असले तरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विकसित झालेली बाजारपेठ मात्र उध्वस्त होत आहे.  नगर शहरातील एमजी रोड तसेच उपनगरात देखील अशा स्वरूपाच्या अतिक्रमण विरोधी कारवाया महापालिका प्रशासनाकडून केल्या जात असून हातावर पोट असलेले अनेक दुकानदार यामुळे…
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही  कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांच�� काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्‍यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्या���र ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मा��्र त्यांची  भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
harishmarathiblog · 3 years ago
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अर्थकारण : आव्हान रोजगार निर्मितीचे
https://bharatlive.news/?p=181084 अर्थकारण : आव्हान रोजगार निर्मितीचे
विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची ...
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years ago
Text
पोल्ट्री उद्योगाचे ' असे ' होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
पोल्ट्री उद्योगाचे ‘ असे ‘ होतंय पानिपत , काय आहे अर्थकारण ?
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कारण त्यानंतर येणारा श्रावण यामध्ये बहुतांश हिंदू बांधव नॉनव्हेज खात नाहीत. नॉन व्हेज खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन त्यामुळे कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आषाढ महिन्यात असते. असे असले तरी या कोंबड्या जेथून येतात ते पोल्ट्री फार्म चालक मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी यामुळे मोठ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes