Tumgik
#त्यांनाही…!”
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.08.2024  रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा - मुख्यमंत्र्यांची माहिती
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय
आणि
राज्यात बहुतांश भागात काल पावसाची हजेरी, हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू 
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही, त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहायला हवं, म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
बहीण भावांच्या नात्याचे बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण काल देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काल सकाळपासूनच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले होते.
रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्यातल्या सेवा विवेक ग्राम विकास केंद्रामधल्या, आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरण स्नेही राखी बांधली.
धाराशिव शहरातल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या.
नारळी पौर्णिमा देखील काल साजरी झाली. या निमित्ताने राज्यात किनापट्टीवरच्या कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
****
मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण नेहमी पाठिंबाच दिला, मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे चुकीचं नरेटिव्ह तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण तसंच सगेसोयरे अशा सर्व प्रश्नांवर काम करू इच्छितात, मात्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नसल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला, त्यावर फडणवीस काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही निर्णयाला आपण पाठिंबा दिला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर मी राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस मराठा समाजाला विरोध करतात, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचं वितरण काल अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नवनियुक्त अध्‍यक्ष रवींद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा जेष्‍ठ साहित्‍यिक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्मानित करण्‍यात आलं. 
****
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्राचार्य जटनुरे यांनी केलं आहे.
****
महसूल पंधरवाड्या अंतर्गत बीड इथं काल ‘एक धाव सुरक्षेची‘ महामॅरेथॉन घेण्यात आली. अंबिका चौक ते संत सेवालाल महाराज चौक मार्गाने जाणार्या मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी पंडीत चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. महिलांसह माजी सैनिक, विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - महाज्योती मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, याबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या चित्ररथाचं काल प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन योजनांची माहिती देणार आहे
****
देशात संविधानाला खरा न्याय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, असं मत संविधान जागर यात्रेचे संयोजक डॉ. वाल्मिक गायकवाड यांनी व्यक्त केलं. संविधान जागर यात्रेचं काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापुरात आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं काही वेळ जोरदार पाऊस झाला. 
जालना शहर परिसरात तसंच जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर तालुक्यातल्या काही भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला होता. तर या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव शहरातही काल रात्री दोन तास मुसळधार पाऊस झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या साखरा शिवारात अंगावर वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मलकापूर तालुक्यातल्या म्हैसवाडी इथं पुष्पा राणे या मजूर महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.
****
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रॉयल फॅमिली 'या' पद्धतीने करते मुलांचं संगोपन, पॅरेंटिंग टिप्सचा तुम्हालाही होईल फायदा
रॉयल फॅमिली ‘या’ पद्धतीने करते मुलांचं संगोपन, पॅरेंटिंग टिप्सचा तुम्हालाही होईल फायदा
रॉयल फॅमिली ‘या’ पद्धतीने करते मुलांचं संगोपन, पॅरेंटिंग टिप्सचा तुम्हालाही होईल फायदा ब्रिटीश राजघराण्यांचे लोक अतिशय लॅविश आयुष्य जगत असतात. परंतु त्यांना काही नियम आणि शिष्टाचार देखील पाळावे लागतात. मात्र जेव्हा पॅरेंटिंगचा मुद्दा येतो तेव्हा ही बाब मात्र सगळीकडे सारखीच असते. रॉयल कुटुंबातील व्यक्तींना देखील सामान्य लोकांसारखे प्रश्न पडतात किंवा ते तसे वागतात. त्यांनाही लहान मुलांच्या…
View On WordPress
0 notes
esprite-prash · 6 years
Text
बाजार...
तो हॉल तसा तुडुंब भरला होता. "सर्व जातीय वधू वर मेळावा"... नावातच जातीय ठेवले होते.. हॉलच्या बाहेर दाराशी सुहास्य वदनाने, ताशी 100 रुपये घेऊन थांबलेल्या सवाष्णी येणार्‍या जाणार्‍यांचे स्वागत करीत होत्या...
सर्व प्रकारचा माल तिथे आला होता. अगदी कोवळा 18 - 20 वर्षाचा ते 30-35 पर्यंतचा. काहींचा माल मागल्या बाजारात (म्हणजे 4 5 महिन्याखाली) विकला गेला नव्हता, तो परत पाणी मारून, मेकअप थापून, विग घालून, दात संडासाच्या ब्रशने घासून, पोट करकचून आवळून परत विकायला आणला होता. काही पहिल्यांदाच " माझा/माझी मदन/रती भेटेल का मजला" या अविर्भावात आले होते; तर काही "आता काय शोधून देतात कोणास ठावूक" अशा भितीमध्ये आले होते. मेळावा सर्व जातीय असला तरी प्रत्येक जातीची विशेष सोय ठेवण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत आपापल्या मुला-मुलींची वळणे सांगणारे अगदी नाकासमोर आपापल्या लायनीत उभे होते...
आणि त्यामधे ती ही आली होती. आली होती की आणली होती तिचे तिला ठाऊक.. नजर शून्यात, दिसणं तर आरस्पानी, पण त्या चेहर्‍यावर फक्त उसनं घेतलेलं हसू होते. जशी ही आलेली तसाच तो ही.. हरवून एकदम एखादा पाहुणा चुकीच्या ठिकाणी यावा पण तिथलाच आहे मी असं भासवणारा. तिने आपला तिचा एक कोपरा पकडला.. आणि हा मात्र अख्खा हॉलभर फिरत होता...
"मुलगी शिकलेली हवी, पण नोकरीचा हट्ट करू नये, म्हणजे आईने तस सांगितले आहे, म्हणजे तिला घरी सोबत हवी ना म्हणून, तिला स्वयंपाक पण छान करता आला पाहिजे आई म्हणते नवर्‍याच्या आनंदाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो म्हणून. आई म्हणते" एक इच्छुक उमेदवार आपल्या आणि आपल्या आईच्या अपेक्षा सांगत होता. इकडे आपले वीर फिरत त्या कोपर्‍यात आले. तिला पाहून त्याने विचारले
"तुला कंपनी देऊ थोडावेळ?"
ती दचकली, थोडी भेदरली, पण परत सावरत म्हणाली
"बस ना!"
तो बसला आणि आपण अगदी जुने ओळखीचे आहोत असे बोलू लागले.
"तुझा पहिलाच बाजार वाटत हा." त्याने विचारले.
"हो, तसा पहिलाच. आधी घरी पाहण्याचे कार्यक्रम झाले, मग आता इथे. तुझा?"
"माझा ही पहिलाच" तो म्हणाला.
" बघ ना, इथे पण किती competition आहे. म्हणजे आधी नोकरीची, मग छोकरीची"
यावर दोघेही हसले. स्टेज वर एक इच्छुक वधू आपल्या requirement सांगत होती.
"मुलगा सुसंस्कारी, निर्व्यसनी हवा, माझ्यापेक्षा उंच, गोरा, बांधेसूद, असलेला हवा, पुण्यातच राहणारा हवा. पगार निदान 30-35 हजार तरी हवा."
requirement वाढतच जात होत्या.
तो सहज हसला ऐकून.
"बघ ना. ही अपेक्षा अशा काही सांगत आहे जणू ही अप्सरा आहे., म्हणजे तू विचार कर ना, एखादा मुलगा वयाच्या 25-26 व्या वर्षी एवढा well settled असेल का, एवढंच का, हिचे तीर्थरूप तरी असतील का well settled त्या वयात.."
तो असा एकदम बोलून गेला आणि मग जीभ चावून गप्प बसला..
"नक्कीच नाही रे. पण हे ती नाही. तिचे आई वडील बोलत आहेत. हे एवढं सगळं देणारा एखादा तिशीतला मिळेल तिला.. आणि मग काय त्याच्या तालावर नाचणं आलं आयुष्यभर. सगळेच नसतील ही तसे. पण हे एक compromise होईल ना.. आयुष्यभराचं." ती म्हणाली...
"तुला कसा मुलगा हवा??"
"मला? मला या पैशात, दिसण्यात, well stable tag चा काहीच देण घेण नाही... एक असा मुलगा की ज्याने मला आहे असं स्वीकारावं. अगदी खूप नाही पण वेळी समजून घ्यावं आणि समजून सांगावं पण.. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्या पंखांना बळ द्यावं आणि खूप प्रेम कराव माझ्यावर... "
ती सांगत होती तेव्हा काही वेगळचं तेज होतं तिच्या चेहर्‍यावर. आणि त्याच्या चेहर्‍यावर एक हसू...
" मग, कोणी भेटला नाही का??"
"भेटलेला ना, दैवाने दिला होता.. वेडा होता तो माझ्यासाठी... माझा एकही शब्द पडू ना देणारा; रडवणारा, पण लगेच हसवणारा.".
" मग, काय झालं त्याचं?".
" काय होईल, जे पिक्चर मधे दाखवतात ते, माझे आई वडील.. तो आपल्या जातीचा नाही, तुला तिथे जाच होईल, त्याची नोकरी तरी धड आहे का, आमचं समाजात नाव आहे, इज्जत आहे वगैरे... त्यांना गोष्टी ऐकून ही घ्यायच्या नव्हत्या आणि पटवून पण. अगदी त्याला काय झाले हे पण सांगता नाही आले मला.. "..ती बोलत होती... "तुझं कोणी असं होतं?"
" होती.. एक परी होती.. हट्टी, स्वत:च्या कामाशी एकनिष्ठ आणि passionate असणारी, मला त्रास द्यायची कधी कधी पण तेवढच भरभरून प्रेम करणारी. मुलांना ना खूप अपेक्षा नसते. फक्त त्यांना एक सोबत हवी असते, जी त्यांना आधाराचे चार शब्द देतील. पण आता ती ही नाही.. विरून गेली वाऱ्यावर ती.. " आवाजातले मार्दव त्याने जाणवून दिले नाही. थोडा तिच्याच आठवणीत रमला तो." ती का गेली हे मला कळलेच नाही कधी. फक्त एवढेच कळले की तिचे घरचे नाही म्हणाले,.
"अरे एकदा माझ्याशी बोलायचे तरी, माझे प्लॅन्स काय आहेत, तिच्याबद्दल माझे काय विचार आहेत, आमच्या कृती, असे काही नाही, फक्त जात, वय, पैसा, नाव यावर केलेल judgment... तिच्या आई वडिलांचे चुकले असे म्हणत नाही कारण त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या वाट्याला आले तसे दगड धोंडे तिच्या वाट्याला नको. पण प्रत्येक पिढीला Struggle ठरलाच आहे.. शून्यातून वर जाण्याचा. पण त्या शून्याचा एक करताना जी साथ हवी असते तीच मिळाली नाही तर शून्यच उरेल ना. त्यांच्या पिढीला वेल settled असं काहीच लेबल नव्हते. तुटपुंज्या पैशावर आणि आत्मविश्वासावर तर त्यांनी एवढी मजल मारली ना... मग आमच्यावर इतका अविश्वास आणि एवढा अपेक्षांचा भडीमार का ? Ki ज्या अविश्वसनीय आणि हाताबाहेर आहे. काही लोक मॉडर्न पणाचा त्यांच्या त्यांच्या सोईनुसार बुरखा घेता येतो. यातील तिचे ते जन्मदाते. पण बुरखे फाटतात, दबलेल्या जुन्या विचारांचे, जाती पाती पाळणारे, हे बुरखे,. पण काय करणार.. ह्या हेकेखोर पणा मुळे आम्ही विणलेले धागे तोडले.. " हताश पणे तो म्हणाला... आणि फोनच्या स्क्रीन वर चाळू लागला काही. त्याचा स्क्रीन saver पाहून तिला काही आठवले पण तिने ते चेहर्‍यावर येऊ दिले नाही.
त्या बाजाराची वेळ संपत आली होती. बरेच वायदे ठरले, पोह्याचे कार्यक्रम, भेटी ठरत होत्या. या दोघांमधे फक्त एक शांतता होती ती बोलत होती. काहीच ना बोलता खूप काही सांगणारी...
आतापर्यंत त्यांचे जन्मदाते बरीच स्थळे गोळा करण्यात गुंतले होते. पण आता लेकरांची आठवण झाली. ते शोधायला आले आणि यांना पाहून तिच्या आई वडिलांच्या मनात खूप पाली चुकचुकल्या... वर तोंड वाकडे. तिला 'निघायचे आहे' एवढीच सूचना करून ते कुजबुजत निघून गेले. याचे ही जन्मदाते तोवर आले.. त्यांना पाहून ते ही थोडे गोंधळले. पण हसून त्याला ये म्हणून सांगितले आणि ते ही गेले...
"स्क्रीन saver अजून तोच..का बरं??"
"माझ्या परीची आठवण आहे ती.. तुला लक्षात आहे वाटत.." तिची चूक नाही.. ना माझी.. मग राहतो तिच्या आठवणीत." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.."
"आज खूप दिवसांनी छान झोप लागेल.. सुखाची नाही पण शांततेची.. " ती म्हणाली आणि पुन्हा ते त्यांच्या रस्त्यावर निघून गेले.
बाजार उठला, गुंडाळला गेला, त्यात तीही unsold राहिली आणि to ही unsold. विकल्या गेल्या त्या फक्त अवाजवी अपेक्षा आणि मुखवटे चढलेली माणसे...
#अनिर्बंध...
2 notes · View notes
rahulmarathiblog · 2 years
Text
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
.. तर त्यांनाही सहआरोपी करा , एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांचा इशारा
श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्यापही शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नसून दीपक याची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर श्रीरामपूर तालुक्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकलव्य संघटनेचे नेते शिवाजी ढवळे यांनी ‘ आमचा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आमच्या या विश्वासाचा अंत पाहू नका. दीपक बर्डे या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ शिक्षा द्या ‘ अशी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा - मुख्यमंत्र्यांची माहिती
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं अशी ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांची विनंती
राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह
आणि
आकाशात आज दि��णार या वर्षातला पहिला ब्ल्यू सुपर मून
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही, त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहायला हवं, म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण नेहमी पाठिंबाच दिला, मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे चुकीचं नरेटिव्ह तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण तसंच सगेसोयरे अशा सर्व प्रश्नांवर काम करू इच्छितात, मात्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नसल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला, त्यावर फडणवीस आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही निर्णयाला आपण पाठिंबा दिला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर मी राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस मराठा समाजाला विरोध करतात, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मॉरिशसमधल्या कर्करूग्णांवर उपचार तसंच तिथल्या रुग्णालयांमधले आरोग्य कर्मचारी, परिचारिकांना नागपुरमधल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यावेळी उपस्थित होते.
****
कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावं, अशी विनंती करणारं पत्र देशातल्या ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांनी लिहलं आहे. अशा हिंसक कृती वैद्यकीय व्यवसायाचा पाया हादरवणाऱ्या असून, महिला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराकडे तातडीनं लक्ष पुरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांना आपल्या परिसरातली सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे निर्देशही राज्यपालांनी राज्यभरातल्या रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी आज तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलं. नंदुरबार मध्ये देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातून मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी ११० कोटी रुपयांचा आराखडा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूरला जातात, सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी असल्यानं, या सुविधेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पाठपुरावा घेत होते.
****
बहीण भावांच्या नात्याचे बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळपासूनच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.
नारळी पौर्णिमा देखील आज साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन आपल्या होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात किनापट्टीवरच्या कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचं आकर्षण बनला. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी राख्या बांधल्या. त्याचबरोबर मिरज इथल्या आस्था महिला निवारा केंद्रातही गुप्ता यांनी रक्षाबंधन सोहळ्यात भाग घेतला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या ६०० महिलांचं या केंद्रातून समाजात पुनर्वसन झालं आहे.
****
दरम्यान, आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातली महत्वाची समजली जाणारी ब्ल्यू सुपर मून ही खगोलीय घटना बघावयास मिळणार आहे. संध्याकाळी सहा वाजून ५४ मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर काही वेळानं ब्ल्यू सुपर मून बघता येईल. पुढचे दोन दिवस साध्या डोळ्यांनी हा ब्ल्यू सुपर मून बघता येणार आहे. ब्ल्यू सुपर मूनच्या दिवशी चंद्र हा नेहमी पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रापेक्षा अधिक मोठा दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असल्यानं त्याचा प्रकाश नेहमीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक प्रखर आणि आकारही १४ टक्क्यांहून अधिक असणार आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ समजली जात असल्यानं खगोलप्रेमी आणि अभ्यासकांत मोठी उत्सुकता आहे.
****
सत्ताधारी पक्षांना पुन्हा सत्तेत येण्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याने निवडणुका लांबवत असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. सरकारच्या लाडकी बहिण योजनेवरही त्यांनी यावेळी टीका केली.
****
महसूल पंधरवाड्या अंतर्गत बीड इथं आज ‘एक धाव सुरक्षेची‘ महामॅरेथॉन घेण्यात आली. अंबिका चौक ते संत सेवालाल महाराज चौक मार्गाने जाणाऱ्या मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी पंडीत चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. महिलांसह माजी सैनिक, विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
****
हिंगोली इथं आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जिल्हा वृत्तपत्र छायाचित्रकार आणि जिल्हा छायाचित्रकार संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. जेष्ठ छायाचित्रकार संतोष अर्धापूरकर यांनी कॅमेऱ्यात होणाऱ्या आधुनिक बदला संदर्भात माहिती दिली.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर इथं काही वेळ जोरदार पाऊस झाला, तर नाशिक शहरात मुसळधार पाऊस पडला. कमी वेळात अत्यंत मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि उड्डाणपुलावर पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अकोल्यातही आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस झाला.
जालना शहर परिसरात तसंच जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर तालुक्यातल्या काही भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला होता. तर या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट इथून काल मध्यरात्री मासेमारीला गेलेल्या छोट्या नौकेतल्या तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर एका खलाशाने पोहत किनारा गाठल्यान तो बचावला. या दुर्घटनेमुळे ऐन नारळी पौर्णिमेला सर्जेकोट गावावर शोककळा पसरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळ्वलं आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
संजू सॅमसन विरुद्ध न्यूझीलंड अ विरुद्ध वन-डे मालिकेत भारत अ चे नेतृत्व करणार | क्रिकेट बातम्या
संजू सॅमसन विरुद्ध न्यूझीलंड अ विरुद्ध वन-डे मालिकेत भारत अ चे नेतृत्व करणार | क्रिकेट बातम्या
संजू सॅमसनचा फाइल फोटो© एएफपी विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पुढील दोन सामने 25 आणि 27 सप्टेंबर रोजी होणार आहेत. पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक त्यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. या आठवड्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण, ज्यात सोनिया आणि राहुल गांधी अडकले आहेत, त्यांनाही जावे लागू शकते तुरुंगात ?
National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण, ज्यात सोनिया आणि राहुल गांधी अडकले आहेत, त्यांनाही जावे लागू शकते तुरुंगात ?
National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण, ज्यात सोनिया आणि राहुल गांधी अडकले आहेत, त्यांनाही जावे लागू शकते तुरुंगात ? नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात … National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण, ज्यात सोनिया आणि राहुल गांधी अडकले आहेत, त्यांनाही जावे लागू शकते तुरुंगात ? आणखी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
घोड्याच्या मालकीवरून मारहाण, अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Tumblr media
घोड्याच्या मालकीवरून देसाई नगर येथे मारहाणीचा प्रकार घडला. त्यावरून सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नीलाबाई एकनाथ लोखंडे (वय ३०, रा. आरकेरी, इंडी, विजापूर) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना १५ जुलै रोजी देसाई नगर (शांती नगर परिसर नई जिंदगी) परिसरात घडली. लोखंडे यांनी १६ जुलैला पहाटे फिर्याद दिली. नीलाबाई लोखंडे यांचा परिवारिक मेंढपाळ व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा एक घोडा सोलापुरात हरवला होता. तो १५ जुलै रोजी देसाई नगर परिसरातून जाताना दिसला. तो नेताना एका तरुणाने हरकत घेतली. त्यावर हा घोडा आमचा आहे. तो हरवला होता. त्यामुळे मी घेऊन जात आहे, असे लोखंडे यांनी सांगितले. काही वेळाने पाच-सहा महिला तेथे आल्या, ‘आमचा घोडा कुठे घेऊन चालला असे म्हणत त्यांनी श्रीमती लोखंडे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. घोड्यावरील सामानही खाली टाकले. दरम्यान, सोन्याचे दागिने खाली पडले, श्रीमती लोखंडे यांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलवून घेतले. पतीसह काहीजण आल्यावर त्यांनाही जमावाने मारहाण केली. आणखी एका महिलेच्या कानातील फुलेही गहाळ झाली आहेत. मंगळसूत्र काढून घेतले, मारहाण केली यावरून तक्रार देण्यात आली आहे. Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल व्हिडिओः स्विमिंग पूलमधून काढण्यासाठी कुत्र्याने अप्रतिम मनाचा वापर केला, लोक म्हणाले- 'त्यांनाही माहित आहे हे तंत्र'
व्हायरल व्हिडिओः स्विमिंग पूलमधून काढण्यासाठी कुत्र्याने अप्रतिम मनाचा वापर केला, लोक म्हणाले- ‘त्यांनाही माहित आहे हे तंत्र’
कुत्र्याला स्विमिंग पूलमधून चेंडू बाहेर काढण्यासाठी एक अद्भुत मन मिळाले प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter कुत्र्याचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कुत्र्याच्या या ‘मनाच्या उपस्थिती’चे कौतुक केले आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कुत्रे हे एकमेव प्राणी आहेत जे तुम्हाला रस्त्यावर आणि जगाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
मनसे सहकार सेनेतर्फे मोफत शालेय साहित्य वाटप
मनसे सहकार सेनेतर्फे मोफत शालेय साहित्य वाटप
मनसे अध्यक्ष राजसाहेबांच्या ५४ वाढदिवसानिमित्त मनसे सहकार सेनेतर्फे वनिता विकास मंडळ, नाशिकरोड शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप* नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त मनसे सहकार सेनेतर्फे वनिता विकास मंडळ, नाशिकरोड शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात करण्यात येऊन त्यांनाही राजसाहेबांचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
akhilesh-misra-19 · 2 years
Photo
Tumblr media
🚩मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपातर्फे आयोजित #महाराष्ट्रदिन सन्मान सोहोळा सभेत मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांशी, कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीचे महत्त्व यावर विचार मांडले. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा अतिशय आभारी आहे. मुंबईकरांना भ्रष्टाचाऱ्यांच्या जोखडातून बाहेर काढणे, त्यांना त्यांची मुंबई सुपूर्द करणे, हेच आपले ध्येय आहे, हाच आपला पुढचा संघर्ष असणार आहे. या लढ्यात संपूर्ण मुंबईकर आपल्यासोबत आहेत ! त्यांनाही या लुबाडणाऱ्यांकडून मोकळा श्वास हवा आहे. तुमचे भावनिक राजकारण आता चालणार नाही. तुम्ही फक्त अपप्रचार करा. पण ठासून सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळे करू शकत नाही. या सभेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी, सहप्रभारी जयभानसिंह पवैयाजी, चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढाजी, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते उपस्थित होते. #MaharashtraDin #Maharashtra #BJP #MaharashtraDayWithBJP https://www.instagram.com/p/CdBn1Vcvk4G/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes