Tumgik
#ठाकरे-आंबेडकर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाकरे-आंबेडकर यांच्यातील पूर्वनियोजित बैठक अचानक रद्द; चर्चेला उधाण
ठाकरे-आंबेडकर यांच्यातील पूर्वनियोजित बैठक अचानक रद्द; चर्चेला उधाण
ठाकरे-आंबेडकर यांच्यातील पूर्वनियोजित बैठक अचानक रद्द; चर्चेला उधाण Uddhav Thackeray and Prakash Ambedkar: संभाव्य युतीच्या चर्चेसाठी होणारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक अचानक रद्द झाली आहे. Uddhav Thackeray and Prakash Ambedkar: संभाव्य युतीच्या चर्चेसाठी होणारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक अचानक रद्द झाली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 18 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर
विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत��त्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात
आणि
बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
सविस्तर बातम्या
स्वच्छ भारत, तसंच निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवलं. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं उद्दीष्ट साध्य करायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्याहस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
****
विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय अ���्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या काल पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी सुसज्ज असण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली. आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अ��िक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यम वर्ग, महिला आणि युवक अशा सर्व घटकांसाठी पंधरा लाख कोटी रुपये योजनांची सुरुवात केली आहे. सरकारनं देशात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी नवनवीन पावलं उचलली आहेत.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले…
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल पुण्यात 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा काल मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
****
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत काल नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगान युनेस्कोचं पथक  विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात शंकरनगर इथलं एसबीआय बँकेचं एटीएम फोडून वीस लाख ४३ हजार रुपये लंपास केल्याची घटना काल घडली. एटीएम मॅनेजर कैलास कांबळे यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील ग्रामसेवकाला साडे तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं. ग्रामसेवक ईश्वर डफडे याने तक्रारदाराकडे नमुना आठ-असाठी साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली होती. डफडे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी तीन महिन्यांचं व्यावसायीक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार  आहे. यासाठी प्रमाणपत्राच्या सत्य प्रती जोडून महामंडळाच्या लातूर कार्यालयात अर्ज सादर करावेत, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराजनं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच सिडकोची इतर उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं,  शिरसाट यांनी सांगितलं.
****
राज्य महिला आयोगाकडून काल जळगाव इथं महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. जिल्ह्यात महिला तक्रारींच्या दाखल ९४ प्रकरणांवर तीन पॅनल कडून सुनावणीची कारवाई करण्यात आली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ काल धाराशिव इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. लातूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा काल सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त काल जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत युवक, पुरुष, लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं निरीक्षण जिल्हास्तरीय समितीने नोंदवलं आहे. समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्र��िकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.   
****
0 notes
dainiksamachar · 8 months
Text
महाराष्ट्र: आखिर प्रकाश आंबेडकर की MVA में इंट्री,जानिए कितनी सीटों पर BJP की बढ़ाएंगे मुश्किल?
मुंबई: 2024 लोकसभा चुनावों से पहले महाराष्ट्र में I.N.D.I.A अलायंस का विस्तार हुआ है। संविधान निर्माता बाबा साहब आंबेडकर के पौत्र प्रकाश आंबेडकर राज्य में महाविकास आघाड़ी के साथ मिलकर लोकसभा चुनाव लड़ेंगे। मुंबई में राज्य की 48 लोकसभा सीटों की शेयरिंग के हुई बैठक में वंचित बहुजन आघाडी के प्रमुख प्रकाश आंबेडकर भी शामिल हुए। बैठक से पहले प्रकाश आंबेडकर का फूल देकर स्वागत किया गया। शिवसेना यूबीटी नेता संजय राउत ने प्रकाश आंबेडकर के एमवीए में आने पर खुशी जताई उन्होंने कहा कि संविधान की रक्षा की लड़ाई अब वे मिलकर लड़ेंगे। 14 सीटों पर बाकी है सहमति आंबेडकर के महाविकास आघाड़ी (एमवीए) में शामिल के होने के बाद घटक दलों की संख्या मोटे तौर पर बढ़कर चार हो गई है। इनमें कांग्रेस, शिवसेना (यूबीटी) और एनसीपी (शरद पवार) की पार्टी शामिल है। तीनों पार्टियों के बीच राज्य की 34 सीटों पर सीट शेयरिंग तय हो चुकी है। राज्य की 14 सीटों को लेकर दलों के बीच पेंच फंस रहा था। पिछली बैठक में यह कहा गया था कि अगली बैठक में इन सीटों शेयरिंग तय हो जाएगी। जिस सीटों पर पेंच फंस रहा है उनमें प्रमुख तौर पर वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य और शिरडी शामिल हैं। एमवीए में वंचित बहुजन आघाड़ी की इंट्री के बाद दो से तीन सीट प्रकाश आंबेडकर की पार्टी के पास जाने की उम्मीद है।क्या है सीट शेयरिंग का फॉर्मूला? कांग्रेस महाराष्ट्र में 20 से 22 लोकसभा सीटों पर चुनाव लड़ सकती है, जबकि शरद पवार के नेतृत्व वाले राष्ट्रवादी कांग्रेस ��ार्टी (NCP) गुट छह से आठ सीटें मिल सकती हैं। उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना 18 सीटें मिलने की उम्मीद है। ऐसे में वंचित बहुजन अघाड़ी (VBA) नेता प्रकाश अंबेडकर को कांग्रेस अपने खाते से सीटें देगी, जबकि अगर अलायंस में स्वाभिमानी शेतकारी संगठन की इंट्री होती है तो शिवसेना (यूबीटी) ने हातकणंगले लोकसभा छोड़ेगी, हालांकि राज्य में नीतीश कुमार की अगुवाई वाली जनता दल यूनाइटेड ने भी एक सीट की मांग रखी है। कितनी सीटों पर पड़ेगा प्रभाव? 2019 के लोकसभा चुनावों में वंचित बहुजन आघाड़ी ने AIMIM के साथ मिलकर 47 सीटों पर लड़ा था। तब वंचित बहुजन आघाड़ी को एक भी सीट पर जीत नहीं मिली थी। पार्टी को 6.82 फीसदी वोट मिले थे। प्रकाश आंबेडकर की पार्टी को 3,743,560 वोट हासिल हुए थे। औरंगाबाद सीट पर AIMIM को जीत मिली थी। प्रकाश आंबेडकर के एमवीए से जुड़ने के बाद दलित वोटों के साथ मुस्लिम वोटों का फायदा I.N.D.I.A अलायंस को मिल सकता है। 2019 में विधानसभा चुनावों में वंचित बहुजन आघाड़ी राज्य की 10 सीटों पर दूसरे नंबर पर रही थी। पार्टी को राज्य में 24 लाख वोट हासिल हुए थे। वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोला से लड़े थे। वे दूसरे नंबर पर रहे थे। इस सीट पर बीजेपी को जीत हासिल हुई थी। प्रकाश आंबेडकर फिर से अकोला से लड़ सकते हैं। प्रकाश आंबेडकर के एमवीए में आने से करीब आठ लोकसभा सीटों पर इंडिया अलायंस को वोटाें में फायदा हो सकता है। http://dlvr.it/T2CtdZ
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत की नाही?; नाना पटोले यांच्या विधानाने आंबेडकर-ठाकरे यांना टेन्शन?
गोंदिया: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. ही युती झाली तेव्हा आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर हे आघाडीचा भाग असतील. त्याबाबत आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. आंबेडकर-ठाकरे युतीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वागतही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
happyharmonypuppy · 2 years
Link
0 notes
nandedlive · 2 years
Text
आघाडीत ‘वंचित’ चौथा भिडू; ठाकरे गट-वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा
Tumblr media
मुंबई: अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत चौथा भिडू मिळाला आहे. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केले. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देश प्रथम म्हणून एकत्र आलो आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आह��. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितले. वैचारिक प्रदूषण संपवायचंय एक भ्रम पसरवला जातो. हुकूमशाहीकडे अशीच वाटचाल होत असते. जनतेला भ्रमात ठेवायचे. नको त्या वादात अडकवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे हे सुरू आहे. याच वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललं आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितलं. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी : सुभाष देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे. त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचे ठरवले. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितलं. Read the full article
0 notes
newsdaynight · 2 years
Text
क्या नया आसमां तलाश रहा है ठाकरे गुट? आदित्य और तेजस्वी की मुलाकात क्या कहती है, पढ़ें...
Delhi: उद्धव और आदित्य ठाकरे महाराष्ट्र में सियासी समीकरण अपने पक्ष में करने की कोशिश में लगे हैं और हाल ही में ठाकरे परिवार ने प्रकाश आंबेडकर और तेजस्वी से की है मुलाकात। इसका राजनीति पर क्या असर होगा, पढ़ें नरेंद्र नाथ का ये विश्लेषण। http://dlvr.it/Sds36z
0 notes
kokannow · 2 years
Text
फक्त बघायचं नाही…. सामील व्हायचं!!
फक्त बघायचं नाही…. सामील व्हायचं!!
उद्या,शुक्रवारी सकाळी ९:३० ला भाजपा कार्यालयासमोरील मैदानात जमायचं!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध! कुडाळ : होय! या देशाचे संविधान हा आमचा अभिमान आहे आणि त्याचा अपमान करणाऱ्या कोणालाही चोख उत्तर दिले जाईल. हेच ठणकावून सांगण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायप्रिय, कायदा पाळणारी आणि भारतीय संविधानाचा सन्मान करणारी जनता उद्या रस्त्यावर उतरणार! उद्धव ठाकरे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
citytimestv · 3 years
Text
पदोन्नती मधील आरक्षण रद्द! प्रकाश आंबेडकरांची राज्यसरकारवर जहरी टीका
पदोन्नती मधील आरक्षण रद्द! प्रकाश आंबेडकरांची राज्यसरकारवर जहरी टीका
मुंबई | दि. २० एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत? एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आणि बाळासाहेब ठाकरेंकडून, मिळालेला शिवसेनेचा वारसा स्वत:कडेच ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा संघर्ष सुरू झाला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, लोकसभा-विधानसभेचं सभागृह ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क, असा या संघर्षासाठी अनेक मैदानांचा मोठा विस्तृत पट आहे. पण यातलं सर्वात मोठं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 27 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 August 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१० **** • पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर-देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना ��्रमाणपत्रांचं वाटप. • बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन. • जालना इथं पोलाद कंपनीत स्फोट-वीस कामगार जखमी. आणि • मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस-अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील. तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. या फिरत्या निधीचा फायदा २ लाख ३५ हजार चारशे स्वयंसहाय्यता गटांच्या सुमारे २५ लाख ८० हजार सदस्यांना मिळणार आहे. ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा तिसरा भाग असेल. **** बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आज विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत असल्याने, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली. जालना इथं शहरातल्या गांधीचमन चौकात महाविकास आघाडीच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं.
नाशिक इथं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शालीमार चौकात आज निदर्शने करण्यात आली. काळ्याफिती लावून अत्याचाराच्या घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात 'जागर जाणिवेचा' हे अभियान राबवण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. केवळ बदलापूरच नव्हे, तर जिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाहीत. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजाने ठेचून काढली पाहिजे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. **** महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आज राज्यभरात वेतनवाढ, कंत्राटदार मुक्त आणि शाश्वत रोजगार मेळावा आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. नागपूर इथं रेशीमबागेपासून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान पर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले. **** नेपाळ इथल्या बस अपघातग्रस्तांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडू इथं पोहोचल्या आहेत. त्यांनी त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयालाही भेट देऊन जखमींची विचारपूस केली. काठमांडूतल्या भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत २७ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या २४ जणांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने भारतात आणले जाणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. **** केंद्रीय रेल्वेा आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ उद्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी ११ वाजता ते सचखंड गुरूद्वाऱ्याला भेट देतील. दुपारी १२ वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर येथे विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी अडीच वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सायंकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील. **** मराठवाड्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणीसह ७ तालुक्यात अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक ११६ पूर्णांक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर बहुतांश भागात संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, रात्री काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. दरम्यान, या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. **** नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यासह इगतपुरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, त्यामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी ३ हजार ९७० दशलक्ष घनफुट तर दारणा धरणातून तेराशे दस लक्ष घनफुट पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने बहुतांश जलाशये पूर्ण भरली आहेत. सतत सुरु असणाऱ्या पावसाने विविध रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावाजवळचा रस्त्यावरील पूल पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे **** कोकणात रत्नागिरी तसंच सिंधुदूर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्��्यातल्या राजापूर-कोल्हापूर रस्त्यावर अणुस्कुरा घाटात आज पहाटे दरड कोसळली, ही दरड हटवून वाहतुक सुरळीत करण्याचं काम आज दुपारपर्यंत सुरू होतं.
दरम्यान, जळगाव, धुळे, पुणे, सातारा, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. **** जालना इथल्या एका स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन २० कामगार जखमी झाले आहेत. आज दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी ३ कामगारांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनर इथं हलवण्यात आलं आहे. इतर १७ कामगारांवर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी कामगारांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सांगितलं. **** धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. ते धाराशिव इथं आढावा बैठकीत बोलत होते. तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यासह विविध पायभुत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना ओम्बासे यांनी दिल्या. तुळजापूर नगर परिषदेने शहरात बॅरेकेटींग लावणं, आवश्यक त्या ठिकाणी जंतूनाशक पावडरची फवारणी करणं, शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करुन स्ट्रीट लाईट लावणं, यासह श्री घाटशीळ, पापनाश आणि महाव्दार परिसरात २४ तास स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ****
0 notes
digimakacademy · 4 years
Text
prakash ambedkar : 'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका'
prakash ambedkar : ‘उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका’
[ad_1]
पुणे: राज्यात वारंवार लॉकडाऊन वाढवला जात असल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धवजी, तुम्ही खुदा बनू नका आणि लॉकडाऊनही वाढवू नका, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते करोनाने…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
शिवशक्ती-भीमशक्तीचा आणखी नवा प्रयोग, ‘या’ तारखेला घोषणा
प्रकाश आंबेडकरांची अडचण, महाविकास आघाडीच आहे. कारण आंबेडकरांना ठाकरेंची युती करायची आहे आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा घटक आहेत. मुंबई : ठाकरे गट आणि वंचितची युती कधी होणार? याच्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाशी नातं जुळलं नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना सांगितलं. मात्र असं असलं तरी सोमवारी म्हणजे 23 जानेवारीलाच ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. वंचित प्रमुख…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
एकेकाळी राष्ट्रवादीच्या मंचावरून ठाकरे कुटुंबीय यांना खडे बोल सुनावणाऱ्या शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी सुषमाताई अंधारे या परिचित आहेत . उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर देखील त्या दिसल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
एकेकाळी राष्ट्रवादीच्या मंचावरून ठाकरे कुटुंबीय यांना खडे बोल सुनावणाऱ्या शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी सुषमाताई अंधारे या परिचित आहेत . उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर देखील त्या दिसल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
..अन म्हणून मी शिवसेनेत , काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?
एकेकाळी राष्ट्रवादीच्या मंचावरून ठाकरे कुटुंबीय यांना खडे बोल सुनावणाऱ्या शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी सुषमाताई अंधारे या परिचित आहेत . उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेकदा त्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर देखील त्या दिसल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes