#कुंडलीत
Explore tagged Tumblr posts
dhanu-j-92 · 3 months ago
Text
Tumblr media
http://www.jagatgururampalji.org
. 📖 *ज्ञान गंगा* 📖
.
*आदरणीय गरीबदास*
*साहेबजींच्या अमृतवाणीमध्ये*
*सृष्टि रचनेचे प्रमाणा*
वरिल अमृतवाणीचा भावार्थ आहे कि आदरणीय गरीब दास साहेब जी म्हणत आहेत की सर्व प्रथम येथे केवळ अंधकार होता तसेच पूर्ण परमात्मा कबीर साहेबजी सत्यलोकामध्ये तख्तावर (सिंहासन) विराजमान होते. आम्ही तेथिल सेवक होतो. परमात्म्याने ज्योति निरंजनास उत्पन्न केले. नंतर त्याच्या तपाचे प्रतिफळ म्हणून 21 ब्रह्मांडे त्याला प्रदान केली. त्यानंतर मायेची (प्रकृति) उत्पत्ती केली. तरुण दुर्गाच्या रूपावर मोहित होऊन ज्योति निरंजनने (ब्रह्म) दुर्गाशी (प्रकृति) बलात्कार करण्याची चेष्ठा केली. ब्रह्माला त्याची शिक्षा मिळाली. त्यास सत्यलोकातून काढुन टाकले तसेच शाप लागला कि एक लाख मानव शरीरधारी प्राण्यांचा प्रतिदिन आहार करेल, सव्वा लाख उत्पन्न करेल. येथील सर्व प्राणी जन्म-मृत्यूचे कष्ट सहन करत आहेत. जर कोणी पूर्ण परमात्म���याचे वास्तविक शब्द (खरा नाम जाप मंत्र) आमच्याकडून प्राप्त करेल, त्यास काल च्या बंधनातून सोडवले जाईल. आमचे बंदी छोड नाव आहे. आदरणीय गरीब दास साहेब जी आपले गुरू व प्रभु कबीर परमात्मा यांच्या आधारावर म्हणत आहेत की खरा मंत्र म्हणजेच सत्यनाम आणि सारशब्दाची प्राप्ती करा, पूर्ण मोक्ष मिळेल. नाही तर खोटा नामोपदेश देणार्‍या संत आणि महंतांच्या मधाळ बोलण्याला (वक्तव्याला) फसून शास्त्रविधिरहित साधना करून काल च्या जाळ्यामध्येच अडकून पडाल आणि कष्टावर कष्ट सहन करत बसाल.
॥ गरीबदासजी महाराजांची वाणी ॥
( *सत्ग्रंथ साहिब पान नं.690 वरून साभार)*
माया आदि निरंजन भाई, अपने जाऐ आपै खाई।
ब्रह्मा विष्णु महेश्वर चेला, ऊँ सोहं का है खेला॥
सिखर सुन्न में धर्म अन्यायी, जिन शक्ति डायन महल पठाई।
लाख ग्रास नित उठ दूती,माया आदि तख्त की कुती॥
सवा लाख घड़िये नित भांडे, हंसा उतपति परलय डांडे।
ये तीनों चेला बटपारी, सिरजे पुरुषा सिरजी नारी॥
खोखापुर में जीव भुलाये, स्वपना बहिस्त वैकुंठ बनाये।
यो हरहट का कुआ लोई, या गल बंध्या है सब कोई ॥
कीड़ी कुजंर और अवतारा, हरहट डोरी बंधे कई बारा॥
अरब अलील इन्द्र हैं भाई, हरहट डोरी बंधे सब आई ॥
शेष महेश गणेश्वर ताहिं, हरहट डोरी बंधे सब आहिं ।
शुक्रादिक ब्रह्मादिक देवा, हरहट डोरी बंधे सब खेवा॥
कोटिक कर्ता फिरता देख्या, हरहट डोरी कहूँ सुन लेखा।
*चतुर्भुजी भगवान कहावैं, हरहट डोरी बंधे सब आवैं॥*
*यो हैं खोखापुर का कुआ, या में पड़ा सो निश्चय मुवा।*
जशी नागीण आपली कुंडली बनविते आणि त्या कुंडलीमध्ये अंडी घालते (प्रसव करते). त्यानंतर ती त्या अंड्यांवर आपला फणा मारते. त्यामुळे अंडी फुटतात आणि त्यातून पिल्ली बाहेर पडतात. त्यांना नागीण भक्षण करते. अंडी भरपूर असल्यामुळे फणा मारताना कित्येक अंडी फुटतात. जी अंडी फुटतात, त्यातून नागिणीची पिल्ली बाहेर निघतात. जे पिल्लू कुंडलीच्या (नागिणीच्या शेपटीचा घेरा) बाहेर पडते ते वाचते, अन्यथा कुंडलीमधील पिलांना नागीण सोडत नाही. जेवढी पिल्ली कुंडलीत असतील, त्या सर्वांना ती खाते. अगदी असेच ज्योति निरंजनाला (काल) वश होऊन हे तीन देवता (रजोगुण-ब्रह्मा, सत्गुण-विष्णू, तमोगुण-शिव) आपली महिमा दाखवून जीवांना स्वर्ग-नरक म्हणजेच ��वसागरामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) भटकवत ठेवतात. ज्योति निरंजन आपल्या मायेद्वारे (प्रकृति) नागिणीसारखी जीवांची उत्पत्ती करतो आणि नंतर मारून टाकतो.
*माया काली नागिनी, आपने जाये खात।*
*कुण्डली में छोड़ै नहीं, सौ बातों की बात॥*
अशाप्रकारे हे काल बळीचे (ब्रह्म) महाभयंकर जाळे आहे. ज्योति निरंजन पर्यंतची भक्ती पूर्ण संतांकडून नामोपदेश घेऊन केली, तरीही ज्योति निरंजनाच्या कुंडलीतून (21 ब्रह्मांडे) बाहेर जाता येत नाही. स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया शेरावाली (दुर्गा) हेसुद्धा निरंजनाच्या कुंडलीतच आहेत. ते बिचारे अवतार धारण करून येतात आणि जन्म-मृत्यूचे फेरे घेत राहतात. म्हणूनच धु्रव, प्रल्हाद व शुकदेव ऋषींनी *‘सोहं’* मंत्राचा जप करूनही ते मुक्त होऊ शकले नाहीत. ते काल लोकीच राहिले. ‘ *ॐ नम: भगवते* *वासुदेवाय’* या मंत्राचा जप करणारे भक्तसुद्धा कृष्णापर्यंत पोहोचण्याची भक्ती करत आहेत. तेसुद्धा 84 लक्ष योनींच्या फेर्‍यामधून सुटू शकणार नाहीत, याचा विचार करा. हे सर्व परमपूज्य कबीर साहेब जी व आदरणीय गरीब दास साहेब जी महाराज यांच्या वाणीमध्ये प्रत्यक्ष प्रमाणित आहे.
*अनन्त कोटि अवतार हैं, माया के गोविन्द।*
*कर्ता हो हो अवतरे, बहुर पड़ेे जग फंध॥*
सत्पुरुष कबीर साहेबजींच्या भक्तिनेच जीव मुक्त होऊ शकतो. जोपर्यंत जीव सत्लोकी परत जाणार नाही, तोपर्यंत काल लोकी असेच कर्म करत राहील आणि नामस्मरण व दानधर्माच्या पूण्याची कमाई स्वर्गरूपी हॉटेलमध्ये उधळून पुन्हा कर्माधारावर 84 लक्ष प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म-मृत्यू रूपी कष्ट सहन कराव्या लागणार्‍या काल लोकी फेर्‍या मारत बसेल. भगवान विष्णूजींना देवर्षी नारदांनी शाप दिला होता. त्यामुळे भगवान विष्णूंना श्री रामचंद्र रूपामध्ये अयोध्येत अवतार घ्यावा लागला. या अवतारात त्यांनी वालीचा वध केला. या कर्माचा दंड भोगण्यासाठी त्यांचा परत श्री कृष्णजींच्या रूपात जन्म झाला. या अवतारावेळी वालीचा आत्मा शिकारी बनला आणि आपला पूर्वजन्मीचा प्रतिशोध त्याने श्री कृष्णजींच्या पायामध्ये विषयुक्त बाण मारू��� वध करून घेतला, त्याप्रमाणे मायेपासून (दुर्गा) उत्पत्ती होऊन करोडो गोविंदांना (ब्रह्मा, विष्णू, शिव) मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. भगवानांच्या अवतार रूपात त्यांनी येथे जन्म घेतला. नंतर ते कर्म बंधनामध्ये अडकले आणि 84 लक्ष योनींमध्ये कर्माचे भोग भोगू लागले. महाराज गरीब दासजी आपल्या वाणीमध्ये म्हणत आहेत, की
1 note · View note
pradip-madgaonkar · 7 months ago
Text
ज्योतिषी : Pradip तुझ्या कुंडलीत पैसाच पैसा आहे.
Pradip: ज्योतिषी काका! कुंडलीमधून पैसे बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे? ते आधी सांगा ?
😂😂😂😀😀😀🥲🥲🥲🤣🤣🤣
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, ‘या’ उपायांनी मिळेल लाभ
Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, ‘या’ उपायांनी मिळेल लाभ
Astrology: कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे, ‘या’ उपायांनी मिळेल लाभ ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो. एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक तर एखाद्यसाठी तो हानिकारक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूत स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धीचे कारण असते, तिथे ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक…
View On WordPress
0 notes
kalsarpa-shanti · 3 years ago
Text
कालसर्प योग
कर्मफलाची बाब सर्व शास्त्रात आणि धर्मात सांगितली आहे. आपण ज्या प्रकारचे काम करतो त्यानुसार फळ मिळते. कालसर्प योगामागेही हीच श्रद्धा आहे. मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीने मागील जन्मात सापाला मारले असेल किंवा एखाद्या निष��पाप प्राण्याला इतका त्रास दिला असेल की त्याचा मृत्यू झाला असेल अशा व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प योग तयार होतो. याशिवाय, असेही मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीची तीव्र इच्छा अपूर्ण राहते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घेते आणि अशा व्यक्तीला देखील या योगाचा सामना करावा लागतो.
0 notes
ambajogaimirror · 3 years ago
Text
सा क्रिएशन्स निर्मित 'दिल दिमाग और बत्ती' या मराठी चित्रपटाचा हटके टीझर आज दिनांक 24 मार्चला सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. कुंडलीत सिनेमा योग असणारी माणसं येतायत तुमच्या भेटीला, अशी टॅगलाईन देऊन सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरमुळे रसिकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढली आहे.
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
घरात गोमूत्र शिंपडल्याने काय होते नक्की वाचा, गोमुत्रचे औषधी आणि वास्तू फायदे
घरात गोमूत्र शिंपडल्याने काय होते नक्की वाचा, गोमुत्रचे औषधी आणि वास्तू फायदे
नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात गोमुत्रला फार महत्त्व आहे शुभ कार्यात अशुभ घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते जर तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास किंवा वास्तूमध्ये दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडे गोमूत्र पूर्ण घरात शींपडल्याने त्रास कमी होतो सगळ्या परंपरांच्या मागे वैज्ञानिक कारणे आहेत आणि…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Astrology: कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील, तर वैवाहिक जीवन होतं सुखमय
Astrology: कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील, तर वैवाहिक जीवन होतं सुखमय
Astrology: कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील, तर वैवाहिक जीवन होतं सुखमय हिंदू धर्मात लग्न हा विधी अत्यंत पवित्र मानला जाते. प्रत्येक माणसासाठी लग्नानंतरचं नातं महत्त्वाचं असते. हे नाते माणसाला सात जन्मांसाठी बांधते, असे मानले जाते. संसारात अडचणी असणारच आणि भांडणंही होतात. मात्र अशावेळी चांगला साथीदार लागतो. साथीदार अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं. यामुळेच लग्नापूर्वी वधू-वरांची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Astrology: योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत राजयोग, केतूची महादशा ठरली प्रभावी! काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
Astrology: योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत राजयोग, केतूची महादशा ठरली प्रभावी! काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
Astrology: योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत राजयोग, केतूची महादशा ठरली प्रभावी! काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या विजयासोबत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. तसंच अनेक विक्रम रचले असून याआधी कोणीही करु शकलं नाही अशी कामगिरी केली…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Astrology: व्यक्तीच्या कुंडलीत महादशेचा क्रम कसा असतो, किती वर्ष असतो प्रभाव, जाणून घ्या
Astrology: व्यक्तीच्या कुंडलीत महादशेचा क्रम कसा असतो, किती वर्ष असतो प्रभाव, जाणून घ्या
Astrology: व्यक्तीच्या कुंडलीत महादशेचा क्रम कसा असतो, किती वर्ष असतो प्रभाव, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनावर ग्रह,गोचर आणि महादशेचा प्रभाव पडतो. ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. त्यानुसार फळं मिळत असतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. मात्र चांगली स्थिती असली तरी महादशाही तितकीच महत्वाची असते. कुंडलीत भविष्य वर्तवताना अचूक अंदाज…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय!
Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय!
Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय! हिंदू धर्मात असे सांगितले जाते की जोड्या स्वर्गात बनल्या जातात. लग्न या गोष्टीला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असते. इतकेच नाही तर, ज्याच्याशी आपले नाते जोडले आहे त्याच्याशीच पुढील सात जन्म आपले नाते जोडलेले राहावे असेही म्हटले जाते. म्हणूनच आपल्याकडे लग्नाआधी मुला-मुलीची कुंडली अवश्य पाहिली जाते. यामध्ये वधू-वरांचे गुण जुळतात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
‘असे’ योग कुंडलीत असतील तर पती-पत्नीमध्ये राहते नेहमी प्रेम!
‘असे’ योग कुंडलीत असतील तर पती-पत्नीमध्ये राहते नेहमी प्रेम!
‘असे’ योग कुंडलीत असतील तर पती-पत्नीमध्ये राहते नेहमी प्रेम! आपले वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. होय, कधीकधी भांडण होणे सामान्य आहे. पण जेव्हा हे भांडण सारखे सारखे होते तेव्हा वैवाहिक जीवनातील आनंद संपुष्टात ये आणि परिस्थिती अशी येते की पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. तुम्ही अशी काही जोडपी पाहिली असतील ज्यात प्रेम कायम असते.ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Rahu Dosh: कुंडलीत राहु दोष असल्यास हा उपाय करा, संकटातून मुक्ती मिळू शकते
Rahu Dosh: कुंडलीत राहु दोष असल्यास हा उपाय करा, संकटातून मुक्ती मिळू शकते
Rahu Dosh: कुंडलीत राहु दोष असल्यास हा उपाय करा, संकटातून मुक्ती मिळू शकते राहू हा भगवान भैरवाचे प्रतिनिधित्व करतो आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहु हा क्रूर पापी ग्रह आहे. हा ग्रह लोकांच्या जीवनात अडथळे निर्माण करतो. ज्योतिषशास्त्रात १२ राशी आणि ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. जन्मकुंडलीनुसार राहु राशीला शुभ आणि अशुभ फल देतो. जर तुमच्या कुंडलीत राहु दोष असेल तर या राहू दोषामुळे मानसिक तणाव,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
नरेंद्र मोदी यांचं पद 2028 पर्यंतच? केजरीवाल पंतप्रधान होणार? उद्धव ठाकरेंना अच्छे दिन? राज्यात पुन्हा अस्थैर्य? वाचा ज्योतिषांनी काय सांगितलं?
नरेंद्र मोदी यांचं पद 2028 पर्यंतच? केजरीवाल पंतप्रधान होणार? उद्धव ठाकरेंना अच्छे दिन? राज्यात पुन्हा अस्थैर्य? वाचा ज्योतिषांनी काय सांगितलं?
नरेंद्र मोदी यांचं पद 2028 पर्यंतच? केजरीवाल पंतप्रधान होणार? उद्धव ठाकरेंना अच्छे दिन? राज्यात पुन्हा अस्थैर्य? वाचा ज्योतिषांनी काय सांगितलं? औरंगाबादः नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाच्या पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा विराजमान होतील. पण 2028 पर्यंतच त्यांच्या कुंडलीत हा योग असेल, त्यानंतर या पदावरून ते बाजूला होतील, अशी भविष्यवाणी औरंगाबाद येथील प्रसिद्ध ज्योतिषी, कुंडली अभ्यासक वेदमूर्ती अनंत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Angarak Yog 2022: रक्षाबंधनाला जुळून येतोय अंगारक योग, कोणत्या राशींवर होणार परिणाम
Angarak Yog 2022: रक्षाबंधनाला जुळून येतोय अंगारक योग, कोणत्या राशींवर होणार परिणाम
Angarak Yog 2022: रक्षाबंधनाला जुळून येतोय अंगारक योग, कोणत्या राशींवर होणार परिणाम अंगारक योग नावानेच आपल्याला कळते ही हा योग अग्निचा कारक आहे. कुंडलीत हा योग बनल्या नंतर व्यक्ती क्रोध आणि ��िर्णय क्षमतेवरचा ताबा हरवून बसतो. अंगारक योगामुळे मुख्यता क्रोध,अग्निभय, दुर्घटना, रक्ता संबंधित आजार आणि त्वचे संबंधित समस्या होतात. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) लवकरच येत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Nag Panchami 2022: नागपंचमीला शिवयोगात रुद्राभिषेक करा, काल सर्प आणि राहू दोषापासून मुक्ती मिळू शकते!
Nag Panchami 2022: नागपंचमीला शिवयोगात रुद्राभिषेक करा, काल सर्प आणि राहू दोषापासून मुक्ती मिळू शकते!
Nag Panchami 2022: नागपंचमीला शिवयोगात रुद्राभिषेक करा, काल सर्प आणि राहू दोषापासून मुक्ती मिळू शकते! यासोबतच या दिवशी शिवयोगही तयार होत आहे. ज्यामध्ये कालसर्प दोष पूजा शांती सर्वोत्तम मानली जाते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत असे काही अशुभ योग आहेत, जे कुंडलीत ठेवल्यास व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य संघर्षात निघून जातं. असाच एक दोष म्हणजे काल सर्प दोष. ज्याला शास्त्रात राहू आणि नाग दोष असेही…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
बुध ग्रह सिंह राशीत बनवणार विपरीत राजयोग, या ३ राशींना संपत्तीसह प्रगतीची दाट शक्यता!
बुध ग्रह सिंह राशीत बनवणार विपरीत राजयोग, या ३ राशींना संपत्तीसह प्रगतीची दाट शक्यता!
बुध ग्रह सिंह राशीत बनवणार विपरीत राजयोग, या ३ राशींना संपत्तीसह प्रगतीची दाट शक्यता! बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनामध्ये ३ राशींच्या कुंडलीत विपरीत राजयोग तयार होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी… वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. तसेच हे राशी परिवर्तन काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे.…
View On WordPress
0 notes