#एकनाथ शिंदे भाजप सरकार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
नागपुरातल्या घटनेचे विधीमंडळात पडसाद-सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकारची विशेष मोहीम-गृहराज्यमंत्र्यांची माहिती
आणि
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
****
महाकुंभातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आज लोकसभेत महाकुंभाबाबत निवेदन सादर केलं, त्यावेळी त्यांनी विविधतेत एकतेचं महाकुंभातून दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली, एकतेची ही भावना सतत समृद्ध करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधानांच्या काही विधानाच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज एक वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
गेल्या दहा वर्षांत रेल्वेने पाच लाख नोकऱ्या दिल्या असून एक लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी भरती प्रक्र��या सुरू असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली असून, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार काम करत आहे, २०२० पासून देशात प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही, आणि इतर देशांच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे तिकीटदर खूपच किफायतशीर आहेत, रेल्वे अपघात कमी करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं.
****
नागपुरात काल घडलेल्या घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करत आपापली मतं मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवदेन सादर करत, लोकांनी संयम राखावा, एकमेकांप्रती आदर बाळगावा, असं आवाहन केलं. राज्यात पोलिसांवर हल्ला सहन करणार नाही, दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेतही त्यांनी याप्रकरणी निवेदन सादर केलं. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनीही परिषदेत या बाबत माहिती दिली.
दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. पोलिस तसंच गुप्तचर यंत्रणांनी लक्ष दिलं असतं, तर नागपुरात ही घटना घडली नसती, असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज सदनात या मुद्यावर बोलत होते. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देत, चर्चेची मागणी त्यांनी केली. दरम्यान, या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सदनाचं कामकाज सभापतींनी १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
****
राज्यात औरंगजेबच्या कबरीपेक्षा मोठे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यात सरकार अपशयी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
बाईट – उद्धव ठाकरे
दरम्यान, नागपुरात काल घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी ५० जणांना अटक केली असल्याची माहिती, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला. अविश्वास प्रस्तावात कोणतंही ठोस कारण नमूद केलेलं नाही तसंच याबाबतचे निकष पूर्ण केले नाहीत असं निरीक्षण सभापतींनी नोंदवलं.
बाईट – राम शिंदे, सभापती, विधान परिषद
****
राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकार एक मोहीम राबवत असून येत्या तीन महिन्यात बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली, ते एका लक्षवेधीला उत्तर देत होते. बांगलादेशी घुसखोरांबद्दलची सगळी माहिती केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचं कदम यांनी सांगितलं.
****
मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.
****
राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांना परत आणण्यासाठी गेलेले ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास हे यान अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्रात अवतरण करेल, अशी अपेक्षा आहे.
पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल.
****
राज्याचं भव्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही घोषणा केली.
****
सहकारी बँकांप्रमाणे मल्टिस्टेट पतसंस्थांमधल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयां��र्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत प्रकाश सोळंके यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात उपप्रश्न विचारला होता. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ८० मालमत्तांचा लिलाव करून, फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातील बसस्थानकं अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे, असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुंबईत परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसंच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकात अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं, आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे.
****
राज्यातल्या यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य नारायण कुचे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सियस एवढं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ अंश, धाराशिव इथं ३८, परभणी इथं ३९ तर बीड इथं ४० अशं तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
Text
शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले, "कारभार दिसला नाही पण..." | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91
शिंदे सरकारच्या दोन महिन्यातील कारभाराबद्दल विचारलं असता पवारांचा CM शिंदेंना शाब्दिक चिमटा; म्हणाले, “कारभार दिसला नाही पण…” | Sharad Pawar Comment on Eknath Shinde BJP Government work in 2 months scsg 91
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या शिंदे गट आणि बी जे पी सरकारला लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांना पुण्यामधील पत्रकार परिषदेत शिंदे सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले,…

View On WordPress
#eknath shinde#MVA सरकार#Sharad Pawar Comment on Eknath Shinde#एकनाथ शिंदे#एकनाथ शिंदे भाजप सरकार#गुजरात सरकार#गुजरात सरकार मुख्यमंत्री#देवेंद्र फडणवीस#नरेंद्र मोदी#पंतप्रधान#पंतप्रधान नरेंद्र मोदी#महाराष्ट्र राज्य संकट#महाराष्ट्र वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प#महाराष्ट्र सरकार#महाराष्ट्राचे मुख्यमंत्री#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्रातील राजक���य संकट जिवंत#वेदांत गुजरातला का शिफ्ट झाला#वेदांत फॉक्सकॉन#वेदांत फॉक्सकॉन गुजरातला शिफ्ट#वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित#वेदांत फॉक्सकॉन बातम्या#वेदांत फॉक्सकॉन मराठी बातम्या#वेदांत फॉक्सकॉन राजकरण#वेदांत फॉक्सकॉन राजकारण#वेदान्त फॉक्सकॉन गुजरातला#वेदान्त फॉक्सकॉन बातम्या#शरद पवार
0 notes
Text
सत्ता मिळूनही बंगला बदलला नाही, शिंदे सरकार अजित पवारांवर मेहरबान झाले
सत्ता मिळूनही बंगला बदलला नाही, शिंदे सरकार अजित पवारांवर मेहरबान झाले
महाराष्ट्र सरकारने अजित पवारांना तोच देवगिरी बंगला दिला आहे ज्यात ते उपमुख्यमंत्री म्हणून राहत होते आणि विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यात राहायचे होते. अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचे सरकार गेले, सत्ता बदलली. अजित पवार त्याचा दर्जा आणि स्थान बदलले. पण त्याचा बंगला बदलणार नाही. त्यांचे देवगिरी बंगला प्रबळ होईल. महाराष्ट्र सरकार ज्या बंगल्यात ते उपमुख्यमंत्री…

View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…

View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…

View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…

View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…

View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…

View On WordPress
0 notes
Text
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
..तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते ? , अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे मात्र राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन काही शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते अशोक…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत पशुधन आरोग्य आणि रोगप्रतिबंधाकरता तीन हजार ८८० कोटी रुपये तर केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे करता सहा हजार ७३० कोटी रुपये खर्चाला मंजूरी देण्यात आली. सोनप्रयाग ते केदारनाथ या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या रोपवे विकासाकरता चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाला या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. याबरोबरच दोन हजार ७३० कोटी रुपये खर्चाच्या साडे बारा किलोमीटर लांबीच्या हेमकुंड साहिब रोपवेची माहितीही त्यांनी दिली.
दोन नवीन रोपवे भाविकांचा वेळ वाचवून प्रवास अधिक सोयीचा करतील तसंच सुधारित पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम हे चांगलं पशु-आरोग्य, उच्च-उत्पादकता आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल विकसित भारतासाठी लघु - मध्यम उद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास; या विषयावरील शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या ह���्ते राज्यातल्या विविध लघु आणि मध्यम उद्योगांना उत्कृष्टता पुरस्कार आणि “प्राइड ऑफ महाराष्ट्र” पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय लघु आणि मध्यम उद्योग उत्पादकता अभियानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
विधानस��ेत काल राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. परभणी जिल्ह्यातले सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावेळी केली. तसंच जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं बोऱ्हाडे नावाच्या युवकाला गरम सळईनं चटके दिल्याचं प्रकरण महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे असं ते म्हणाले. या घटना थांबवायची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर बोऱ्हाडे याला झालेल्या मारहाण प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करावी असे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जखमी तरुणाच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चेवर बोलताना सरकारवर टीका केली. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही हा सरकारचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारनं करावी अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यातल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये वीज आणि शौचालय नाही, त्यामुळे अंगणवाडी दत्तक घेऊन तिथं सुविधा द्याव्यात असे मुनगंटीवार म्हणाले.
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांबद्दल राज्यपालांच्या अभिभाषणात काहीही उल्लेख नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले. लाडकी बहिण योजनेतून दहा ते वीस लाख महिलांना अपात्र ठरवलं जात आहे, त्यामुळे ही योजना निवडणुकीसाठी होती असा आरोप त्यांनी केला.
****
शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि संशोधन तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातल्या सौहार्दवृद्धीसाठी राज्य शासनाने बेल्जियमशी सामंजस्य करार केले. काल मुंबईत बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या या करारांमुळे बेल्जियमशी मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.
****
गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी भामरागड तालुक्यातल्या आरेवाडाच्या जंगलातून दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. एक पोलीस शिपाई आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत हे नक्षलवादी सहभागी होते. केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा आणि रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी, अशी या दोघांची नावं असून, यापैकी केलू मडकामवर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
बालविवाह ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. काल सोयगाव इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावात पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
भारताचे दिग्गज टेबल टेनिसपटू ए. शरथ कमल यांनी या महिन्याच्या अखेरीस निवृत्ती जाहीर केली आहे. चेन्नईत २५ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीटी स्टार कॉन्टेम्पर स्पर्धेत मित्र परिवारासमोर निवृत्ती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
0 notes
Text
"...तर एकनाथ शिंदेंना त्यांची चूक कळेल" जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य भाजप सरकार स्थापन करणार | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आर.एम.एम
“…तर एकनाथ शिंदेंना त्यांची चूक कळेल” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य भाजप सरकार स्थापन करणार | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आर.एम.एम
वेदान्त-प्रकल्प गुजरातला वळवल्यावरून महाराष्ट्रातील तापलेलं राजकीय वातावरण आता शांत होताना दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टी लवकरच नवीन सरकार पाडेल, अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी…

View On WordPress
0 notes
Text
त्यागी बनून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली, जनता म्हणाली- #एकनाथशिंदे सत्तेत येतात, समजत नाही...'
त्यागी बनून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली, जनता म्हणाली- #एकनाथशिंदे सत्तेत येतात, समजत नाही…’
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. फडणवीसांच्या या निर्णयामुळे राजकीय पंडितांनाही धक्का बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या…

View On WordPress
0 notes
Text
शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंचा भाजपलाच जोर का झटका!


Picture Credit/Facebook/Eknath shinde मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. आता मुंबईमधल्या 100 पेक्षा जास्त महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. दहिसरमध्ये शिंदे गटाने भाजपला गळती लावली आहे. शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपलाच जोर का झटका दिला आहे. शिंदे गटाने भाजपमधले पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले पण आता याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. Read the full article
0 notes
Text
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात
उद्धव ठाकरेंना धडा शिकवावा लागेल अमित शहांचा घणाघात अमित शहा यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचावर घणाघात केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका देणारा भाजप अजूनही आपला प्रचार थांबवण्याच्या मनस्थितीत नाही.दोन्ही दिवशी मुंबईत … अमित शहा यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचावर घणाघात केलं आहे. एकनाथ…

View On WordPress
#अमित#आजची अपडेट#आताची मोठी बातमी#उद्धव#गुन्हेगारी बातम्या#घणाघात#ट्रेंडिंग बातम्या#ठळक बातम्या#ठाकरेंना#ताज्या बातम्या#दैनिक मराठी#धडा#न्यूज अपडेट मराठी#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी भाषिक बातम्या#मराठी समाचार#महत्वाची बातमी#महाराष्ट्र बातमी#मोठ्या बातम्या#राजकीय बातम्या#राज्यस्तरीय बातम्या#लागेल#वायरल बातम्या#शहांचा#शास��ीय बातम्या#शिकवावा
0 notes
Text
करंजीतील ' त्या ' अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
करंजीतील ‘ त्या ‘ अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले त्याबद्दल भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देण्याबाबत टाळाटाळ केला केली जात होती मात्र आता अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सहकारी सरकार आलेले असल्याने मतदारसंघातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा…

View On WordPress
0 notes
Text
करंजीतील ' त्या ' अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
करंजीतील ‘ त्या ‘ अकोलकर कुटुंबियांच्या घरी मोनिकाताई पोहचल्या , म्हणाल्या की ..
महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले त्याबद्दल भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देण्याबाबत टाळाटाळ केला केली जात होती मात्र आता अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचे सहकारी सरकार आलेले असल्याने मतदारसंघातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा…

View On WordPress
0 notes