Tumgik
#विजेचा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; धनजंय मुंडेंनी वीजवितरण कंपनीला धरलं जबाबदार बीड : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष मुंडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year
Link
#विजेचा #शॉक #लागून #एकाचा #मृत्यू #सेनगाव #येथील #घटना #news #marmikmaharashtra
0 notes
6nikhilum6 · 18 hours
Text
Pune : जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवत असताना विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू; तर एक जण जखमी
Pune : जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवत असताना विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू; तर एक जण जखमी – MPC…
0 notes
news-34 · 12 days
Text
0 notes
amolkatkar14 · 26 days
Text
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेले पुणे-सोलापूर  जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण संपूर्ण भरले आणि आम्ही सर्व शेतकरी निश्चिंत झालो.
   दरवर्षी शंभर टक्के भरणारे धरण उन्हाळ्यामध्ये मात्र तळाला जाते आणि शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहतात. उन्हाळ्यामुळे अगोदरच विजेचा लपंडाव सुरू असतो आणि त्यातच धरणातील पाणी पातळी खूप खाली जाते. नदीवरून पाईपलाईन करून शेती करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय भयावह अशी होते. दोन वेळचे जेवण सुद्धा नीट मिळत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुखी असणाऱ्या शेतकऱ्याला मोटारी नदीपात्रात नेण्यासाठी वाढीव खर्च करून सुद्धा पीक वाचेल  याची खात्री नसते. या मोटारी खाली नेत असताना अक्षरशः गाळामध्ये जीव धोक्यात घालून उतरावे लागते. उन्हामुळे त्रासलेले सरपटणारे जीव याच वेळेस नदीकाठी आसरा घेतात आणि चुकून धक्का लागला शेतकऱ्यांच्या जीवावर उठतात. विजेचा धक्का लागून अपघात होण्याचे प्रमाणही याच काळात जास्त असते. पोटच्या पोराप्रमाणे जपलेले पीक समोर दिसत असल्यामुळे शेतकरीही जीव धोक्यात घालून पिकाचा सांभाळ करतात. पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये अतिरिक्त झालेले पाणी अचानक खाली सोडल्यामुळे मोटारी सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांची अशीच तारांबळ होत असते.
        दरवर्षी भरलेले धरण असे रिते होताना उघड्या डोळ्यांनी आम्हाला पहावे लागते. मान्य आहे की या धरणावरती सर्वांचा हक्क आहे पण ज्यांनी स्वतःच्या काळ्याभोर जमिनी ,घरे दारे या धरणामध्ये अर्पण केली त्यांचे काय? या पाण्याचे योग्य नियोजन होणार आहे की नाही? पिण्यासाठीच पाणीसाठा राखून ठेवून इतर पाण्याचे योग्य व्यवस्थापन काटेकोरपणे जर केले तर उजनी धरण वर्षभर पाण्याने भरलेले असेल. धरण्याची पाणी साठवण क्षमता गाळामुळे कमी होत असतानाच पाणी पळवण्याचे प्रमाण मात्र वाढतच आहे. यासाठीच कृष्ण भीमा स्थिरीकरण जर लवकर झाले तर याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र बरोबरच मराठवाड्याला सुद्धा होऊ शकेल. यामुळेच उजनी धरणाचे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने होणे गरजेचे आहे.
1 note · View note
imranjalna · 3 months
Text
विजेचा शॉक लागल्याने शाळकरी मुलाचा करुण अंत.
जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथील घटना.. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त.. घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चाहट्यावर... School boy tragically dies due to electric shock. जालना ज���ल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे फकीरबा सोरमारे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कुटुंबासह शेती व्यवसाय व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात दि.६ रोजी शनिवारी फकीरबा सोरमारे हे आपल्या…
0 notes
pradip-madgaonkar · 4 months
Text
पहिला विजेचा लखलखाट…
पहिला गडगडाट…
पहिला मातीचा सुगंध…
हे सगळं जुळून आलं,
की आमच्याकडे पहिले लाईट जातात.
Manya : 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤗🤗🤗😔😔😔
0 notes
bandya-mama · 4 months
Text
Bandya : पहिला पाऊस…
पहिला विजेचा लखलखाट…
पहिला गडगडाट…
पहिला मातीचा सुगंध…
हे सगळं जुळून आलं,
की आमच्याकडे पहिले लाईट जातात.
Manya : 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤗🤗🤗😔😔😔
0 notes
karmadlive · 7 months
Text
विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतानं सर्व प्रकारच्या ��ंकटात खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीचा उत्तमपणे सामना केला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाम मधील गुवाहाटी इथं यासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गेल्या दहावर्षात देशातली परिस्थिती बदलली असून देशातली वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानानांच्या हस्ते यावेळी ११ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकासकामांचं उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळं या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताच्या चार गडी बाद १८० धावा झाल्या आहेत. आजच्या खेळात रोहीत शर्मानं १३, यशस्वी जैस्वाल १७, श्रेयस अय्यर २९ तर रजत पाटीदारनं ९ धावा केल्या. शेवटच वृत्त हाती आलं तेव्हा शुभमन गिल ८८ आणि अक्षर पटेल २४ धावांवरुन पुढे खेळत आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन २ तर रेहान अहमदनं आणि टॉम हार्टलीनं भारताचा प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात भारतानं ३२३ धावांची आघाडी घेतली आहे.   
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय पॅराऑलिंपिक समिती बरखास्त केली आहे. निर्धारीत वेळेत निवडणुका न घेतल्याबद्दल तसंच मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल हा निर्णय घेण्यात आला आहे. पॅराऑलिंपिक समितीची यापूर्वीची निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. येत्या २८ तारखेला नवीन समितीच्या स्थापनेसाठी निवडणूक घेण्यात येईल असंही क्रीडा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. संमेलनाच्या काल दुसऱ्या दिवशी इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही अशी खंत, मराठी साहित्यात विनोदाचे गांभिर्याने चिंतन होणं आवश्यक आहे या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातले बळीरामपूर इथले सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांचं पार्थिव आज सकाळी बळीरामपूर इथं आणण्यात आलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या मूळ गावी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांना ३१ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलं होतं.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रव्यापी गाव चलो अभियानाचं उद्‍घाटन पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल हिमाचल प्रदेशमध्ये केलं. या अभियानात ७ लाख गावांना भेटी देण्यात येणार असून, अभियानात पक्षाचे ३० लाख कार्यकर्ते सहभाग नोंदविणार आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात या अभियानाची सुरुवात जयभवानीनगर इंथून आज सकाळी करण्यात आली.
****
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषद शाळेच्या डीपीवर वीज दुरुस्तीचे काम करत असतांना अचानक विजेचा धक्का लागून खांबावरुन खाली पडल्यानं महावितरण कर्मचाऱ्याचा जागीचं मृत्यू झाला. आज सकाळी अकरा वाजेदरम्यान ही घटना घडली. जितेंद्र गज्जलवार असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
****
संत नामदेव यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित्त नांदेडमध्ये आज राज्यस्तरीय संत नामदेव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. या संमेलनात नानक साई संस्थेच्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत.
****
नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या पिवळ्या चिमण्यांची शिकार करुन विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना भंडारा जिल्ह्यात पवनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८४ मृत चिमण्या जप्त करण्यात आल्या आहेत.
****
आज जागतिक कर्करोग दिवस. कर्करोगाबद्दल माहिती आणि जगजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना या जीवघेण्या आजारापासून वाचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. २०२२ मध्ये या रोगामुळं जगात नऊ कोटी ७० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू-कश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू असल्यामुळं श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या ७ विमानांचं उड्डाणं आज रद्द करण्यात आलं. तसंच इतर विमानेही उड्डाणाच्या प्रतिक्षेत उभी आहेत. संपूर्ण श्रीनगर शहराला बर्फवृष्टीनं पांढरी शुभ्र चांदर पांघरली असल्याचं यासंबंधीत वृत्तात म्हटलं आहे. तसंच रस्त्यांवरून होणारी वाहतुकही एकाच मार्गानं सुरू आहे. त्यामुळं वाहनचालकांना गाडी सुरक्षीपणे चालविण्याच्या सुचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात आज आणि उद्या ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Video
youtube
अंबड संजय ढापणे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू ; सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त
टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू ; सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त
टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू ; सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त बीड : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष मुंडे आणि बाबुरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
लग्नाला सहाच महिने झाले होते अन .. , कुटुंबावर शोककळा
एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात समोर आलेली असून तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र असलेले उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना राजस्थान येथील सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना त्यांना विजेचा शॉक बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झालेला होता. उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 25 मराठा लाईट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 23 days
Text
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सरांडीतील चौघांचा धक्कादायक मृत्यू प्रकरण : विजेचा धक्का की विषारी वायू? कोंबडीचे पिल्लूही विहिरीतून निघाले मृत
0 notes
marathimajja · 2 years
Text
Watch video : परवाच त्याने टाकला होता लाईटबिल चा व्हिडिओ, आणि आज विजेच्या धक्याने झला मृत्यू….
Watch video : परवाच त्याने टाकला होता लाईटबिल चा व्हिडिओ, आणि आज विजेच्या धक्याने झला मृत्यू….
प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंडे याचा विजेचा धक्याणे मृत्यू झाला असून त्यांचे चाहते सध्या हळहळ व्यक्त करत आहेत. हि घटना भोगळवडी येथे संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली. संतोष आणि त्यांचे सहकारी विजेच्या डी पी ला फ्यूज टाकण्यासाठी गेले असताना विजेचा धक्का लागून जागीच दोघांचाही मृत्यू झाला.    जन्मताच आलेलं बोबडे बोलणे आणि त्यात घरातील परिस्थिती अत्यंत हालाखीची. मग टिक टॉक सारखा प्लॅटफॉर्म येतो…
Tumblr media
View On WordPress
0 notes