Tumgik
#वाटतंय
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र मुंबई : उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उदयनराजेंचं पत्र जशास तसं मुजरा महाराज, महाराज… आज खुप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची. आम्ही आपल्याशी अंश-वंश म्टशन नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतीय. आपण स्वराज्याचा पाया रचला, त्याला…
View On WordPress
0 notes
Text
आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
10 notes · View notes
nagesh-thakur · 2 months
Text
Birthday Wishes For Girl Friend
हैप्पी बर्थडे तो युतुझा मी, माझी तूमे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरूवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…Many Many…
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकी तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र
धाराशिव इथं पाचशे खाटांच्या अद्ययावत रुग्णालयसाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
समृध्दी महामार्गावर जालना हद्दीत रुग्णवाहिकेचा अपघात; दोन जणांचा मृत्यू
आणि
नांदेड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप
****
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं आहे. राजीनामा देणं हा वैयक्तिक निर्णय असून, काही अन्य पर्याय पहावेत असं वाटल्यानं आपण राजीनामा दिला, असा खुलासा चव्हाण यांनी केला. येत्या दोन दिवसात पुढची राजकीय भूमिका जाहीर करू, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं...
अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलंय हे निश्चितच बरोबर आहे, पण अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरीता खूप केलं ह्या दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले तिथे प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगावसं वाटतंय. पक्षाने मला मोठं केलं, तर मी सुद्धा पक्षासाठी काही कधी कमी केलं नाही असं मी मुद्दाम सांगतो. कोण काय करेल हे मला माहि�� नाही. पण ही माझी भूमिका आहे की कोणत्याही आमदाराला संपर्क केला नाही.
****
दरम्यान, सर्व काही मिळालेले नेते काँग्रेस पक्ष आणि विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत बोलतांना, बुधवारी आणि गुरुवारी मुंबईत काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान, अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देण्याचा या क्षणी कोणताही प्रस्ताव नसल्याचं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजपकडे राज्यसभेच्या तीन जागा जिंकण्याचं बहुमत आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक-एक जागा मिळेल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडल्याबद्दल अशोक चव्हाण यांचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केलं आहे. त्यांना महायुतीसह रिपब्लिकन पक्षात प्रवेशाचं आमंत्रण त्यांनी दिलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार हे जनतेची फसवणूक करणारं सरकार असल्याची टीका ठाकरे यांनी केली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती, त्यातला किती निधी मराठवाड्यासाठी देण्यात आला, हे श्वेतपत्रिका काढून सरकारने जाहीर करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात पाचशे खाटांचं अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये अद्ययावत सुधारणा करण्यासाठी, आशियाई विकास बँकेनं चार हजार कोटी रूपये मंजूर केले असून, पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालयं उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
राज्यातल्या ४० दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातल्या ३२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. या दुष्काळी तालुक्यांमधल्या बाधित क्षेत्राचे अहवाल तातडीनं शासनाला सादर करावेत, असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
****
जात प्रमाणपत्र पडताळणी अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे केली आहे. या मसुद्यावर हरकत नोंदवण्यासाठी १६ फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे.
****
ग्रामीण भागापर्यंत विश्वकर्मा योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुकाणू अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. नवी मुंबईत बेलापूर ते विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते.
****
केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. नागपूर इथं हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बल - सीआरपीएफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात ११९ जणांना नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली.
****
संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तातडीने भरण्यात येतील, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळच्या शिष्टमंडळाने काल केसरकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.
****
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील जालना हद्दीतल्या जामवाडी शिवारात काल पहाटे एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिका मुंबईतल्या सायन रुग्णालयातून एक मृतदेह घेऊन उत्तर प्रदेशकडे जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. समृद्धी महामार्गावर आठवडाभरातला हा तिसरा अपघात आहे.
****
हिंगोली शहराजवळ लिंबाळा मक्ता भागात, भारतीय कापूस महामंडळ - सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र कालपासून सुरू झालं. पहिल्याच दिवशी या केंद्रावर ३५७ क्विंटल ४० किलो कापसाची आवक झाली, तसंच सहा हजार ९२० रुपये दरानं कापसाची खरेदी करण्यात आली.
****
नांदेड शहरात काल विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप झाला. यावेळी नागरिकांनी आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला, आणि आरोग्य तपासणी शिबिरातही सहभाग नोंदवला. यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या वंदना पंडित, सोनाली सोनकांबळे या लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
लातूर इथं राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महासंस्कृती महोत्सव, तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय शंभराव्या नाट्यसंमेलनाला कालपासून सुरूवात झाली. यावेळी गंजगोलाई परिसरात काढण्यात आलेल्या नाट्यदिंडीत पारंपारिक वेशभूषेतल्या लोककलावंतांनी ढोल-ताशाच्या गजरात विविध कलांचं सादरीकरण केलं. हे संमेलन १५ तारखेपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं आज उद्‌घाटन होणार आहे.
****
जालना इथंही आजपासून महासंस्कृती महोत्सव सुरु होत असून, यानिमित्त काल संध्याकाळी शहरातल्या मामा चौकातून महासंस्कृती दिंडी काढण्यात आली. या दिंडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन आज संध्याकाळी होणार आहे.
****
नांदेड इथं १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. विविध क्रीडा स्पर्धांसह, लोककला, लोक संगीत, लोकनृत्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात येईल. बचतगटांनी तयार केलेल्‍या विविध वस्तूंचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार आज प्रसिद्ध लेखक रा.रं.बोराडे यांना प्रदान केला जाणार आहे. बोराडे यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठालेपाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
****
धाराशिव तालुक्यातल्या ११० पारधी आदिवासी भूमिहीन शेतमजूरांना हक्काची शेतजमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी तालुक्यातल्या ६३ शेतकऱ्यांची ६८ हेक्टर शेतजमीन खरेदी केली जाणार आहे. यामध्ये जिरायती शेती पाच लाख रुपये प्रती एकर दराने तर बागायती शेती आठ लाख रुपये प्रती एकर दराने खरेदी करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जल जीवन अभियानांतर्गत संथ गतीनं सुरू असलेल्या १६८ पाणी योजनांच्या कामांवरील कंत्राटदारांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय सुरू न झालेल्या २० पेक्षा अधिक योजनांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
****
बीड जिल्ह्यात मल्टीस्टेट बँका ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन बीडच्या जिल्हा कचेरीवर काल मोर्चा काढला. यामध्ये ठेवीदारांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
0 notes
mukundhingne · 1 year
Text
आत्ता तुम्हाला कसं वाटतंय...?
How are you feeling right now? In the past, a question that was rarely asked was ‘How are you feeling right now ?’ It seemed like a tender, intimate question. His reply was equally loving…..’Now I feel better’. But nowadays, he is asked the question everyday. But the warmth and warmth in it seems to be lost somewhere. Who knows why, the questioner seems to be asking only as a formality and the…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 1 year
Text
गुरुजी : बरं सांगा मुलांनो...
त्याने कपडे धुतले आणि त्याला कपडे धुवावे लागले...
या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे?
Bandya : गुरुजी, पहिल्या वाक्यावरून आपल्याला हे कळतं की ती व्यक्ती अविवाहित आहेत.
दुसऱ्या वाक्यावरून असं वाटतंय की त्याचं लग्न झालेलं असणार.
😁😁😁😆😆😆😅😅😅😇😇😇
0 notes
pradip-madgaonkar · 2 years
Text
Bandya : गैरसमजाची हद्द काय असू शकते?
Pradip : काय असू शकते?… तूच सांग!
Bandya : माझी बायको रुसली आहे. माझ्याशी बोलत नाहिये.
…आणि तिला वाटतंय तिने मला शिक्षा दिली आहे.
😛😛😛🤗🤗🤗😃😃😃😉😉😉
#marathijokes #funnyjokes #jokesinmarathi #jokesfordays #pradipmadgaonkar #pradip
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
आपण हिला काय सांगायला आलो आणि ही कुठल्या विषयात हरवली आहे..... अनयच्या मनात विचार आला. त्याने स्वप्नात हरवलेल्या राधेकडे बघितले आणि तसाच मागे वळून निघून गेला. दोन दिवसांनी राधेचे तात अनयच्या घरी आले. त्यांचा चेहेरा उतरला होता.... हातातील विडा-सुपारीचे ताट जमिनीवर ठेवून भरल्या डोळ्यांनी त्यांनी अनयचा हात हातात घेतला; मात्र त्यांना काही बोलायला न देता अनयच म्हणाला;"तात, माझा आणि राधेचा विवाह नक्की होणार. तुम्ही सगळे विचार बाजूला ठेऊन तयारीला लागा." अनयचे बोलणे ऐकून राधेचे तात अजूनच अवघडले. मात्र एकवार अनयकडे बघून ते परत गेले. अनयने त्याच संध्याकाळी परत एकदा राधेची वाट अडवली.
"अनय, असं का करतो आहेस तू? किती कष्टाने मी तातांना पटवले होते की मला लग्नच करायचे नाही. मात्र तू त्यांना सांगितलेस की आपला विवाह नक्की होणार. ते हरखून गेले आहेत आता. का माझं आयुष्य अजून अवघड करतो आहेस?" कधीही आवाजाची मध्य लय न सोडणारी राधा काहीशा रागाने बोलली. एक पाऊल पुढे होऊन अनयने तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाला;"राधे, नको करुस माझ्याशी लग्न. पण किती दिवस हा विषय टाळशील तू? एकदिवस तुझं न ऐकता तुझे तात तुझं लग्न कोणाशीतरी नक्की लावून देतील. कुणा अनोळखी व्यक्तीपेक्षा मग माझ्याशी कर न लग्न."
आता मात्र राधेचा आवाज कातर झाला. तिने देखील त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाली;"अनय मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. तो फक्त माझ्या तना-मनात नाही तर माझ्या संपूर्ण अवकाशात व्यापून राहिला आहे. लग्नानंतर देखील जेव्हा तुला त्याचेच प्रतिबिंब माझ्या डोळ्यात दिसेल तेव्हा तू खूप दुखावला जाशील."
तिच्याकडे हसत बघत अनय म्हणाला,"मी दुखावला जाईन याचं तुला वाईट वाटतंय राधे यातच माझं सुख दडलं आहे अस मी म्हंटल तर?"
त्याच्याकडे एकदा बघून राधेने नजर वळवली आणि निघण्यासाठी पाऊल उचललं. मात्र परत त्याच्याकडे वळून ती म्हणाली;"अनय, तू म्हणशील त्या मुहूर्तावर तुझ्याशी विवाह करायला मी तयार आहे." तिच्या त्या एका वाक्याने तो हरखून गेला.
.... आणि राधा अनयचा विवाह झाला. नंद महाराज आणि यशोदा माई देखील त्यांच्या लग्नाला आले होते. लग्न लागले आणि यशोदा माई इडा-पीडा घेण्यासाठी नववधू जवळ आली. तिने राधेचा झुकलेला चेहेरा हनुवटीला धरून वर उचलला. राधेच्या डोळ्यात बघत ती हलकेच म्हणाली;"अजूनही माझा मोहन आहे ग तुझ्या डोळ्यात..." पण मग स्वतःला सावरत तिने राधेची इडा-पीडा घेतली आणि म्हणाली;"उत्तम संसार कर राधे. सर्वांना सुखी कर."
अनय राधेचा संसार सुरू झाला. राधा एक उत्तम गृहिणी होती. घर काम उरकून यमुनेवर जावं; स्नान उरकून कपडे धुवून पाणी भरून आणावं... खिल्लारांची काळजी घ्यावी. दुधाची धार काढून त्याचं दही, ताक, लोणी, तूप करून अनयकडे सुपूर्द करावं.... ती कुठेही कमी पडत नव्हती. अनयचा विवाह राधेशी ठरवल्यामुळे अनयच्या माईला गोकुलवासीयांनी अगोदर खूप दोष दिले होते; तेच आज राधेचे कौतुक करताना थकत नव्हते.
हाताला प्रचंड उरका असणारी राधा संध्याकाळ होताच मात्र मलूल होऊन जायची. माडीवर जाताना तिची पाऊलं जड होऊन जायच��. रोज वर येणाऱ्या राधेची आतुरतेने वाट बघणारा अनय तिच्या जड पायातील पैंजणांच्या आवाजावरून काय ते समजून जायचा आणि भिंतीकडे तोंड करून झोप लागल्याची बतावणी करायचा. राधा देखील काहीएक न बोलता दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपून जायची. अशीच वर्ष सरली.... अनयची माई नातवंड खेळवायची इच्छा मनात ठेऊन जगाचा निरोप घेऊन गेली.
माई गेल्यानंतर राधेने माडीवर जाणे सोडून दिले होते. अनयने देखील आता वाट बघणे सोडून दिले होते. अलीकडे राधेच्या केसांमधली रुपेरी छटा अनयला जाणवायला लागली होती. तिच्या कामातली चपळता कमी झाली होती. एकदिवस गाई चरून आणून अनय घराच्या ओसरीशी बसला आणि त्याने राधेला हाक मारली. एरवी लगेच उत्तर देणाऱ्या राधेची कोणतीही हालचाल त्याला जाणवली नाही. तो तसाच घरात धावला. राधा जमिनीवर पडली होती. अनयने संपूर्ण आयुष्यात पाहिल्यादाच राधेला उचलून हृदयाशी कवटाळले. पण तिला जवळ घेताक्षणी त्याच्या छातीला काहीतरी टोचले. त्याने तिच्या हृदयाजवळ धरलेल्या हाताची मूठ सोडवली.... त्यात शामवर्णी किसनाची मूर्ती होती. अनय राधेच्या कलेवराला बिलगून मूकपणे रडत होता आणि मनातच त्या मृदू मनाच्या किसनाला म्हणत होता....
"किसना, तिच्या अवकाशात फक्त तूच राहिलास रे आयुष्यभर. पण एक सांगू? मी कधीच ते अवकाश मिळवायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता यापुढील आयुष्य किमान एका विचारावर जगू शकेन की कदाचित प्रयत्न केला असता तर ती खरंच कायमची माझी झाली असती आणि तू आला असतास तर तुला तिच्या चेहेऱ्यावर आमच्या सुखी जीवनाचा कवडसा नक्की दिसला असता.... पण...... तू आला नाहीस... आणि हेच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर!"
-वैभव वैद्य....
0 notes
nandedlive · 2 years
Text
'तुमच्या पक्षाचं नाव बदलून...'; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका
Tumblr media
मुंबई | गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे. वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय. टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारेंनी दिलाय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अख्य्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल की बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असंही त्या म्हणालेत. राज ठाकरेंनी आजवर केलेली आंदोलनं निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहेत. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीये. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
digimakacademy · 4 years
Text
Health Tips सारखं खावंसं वाटतंय? यामागील ही आहेत कारणे
Health Tips सारखं खावंसं वाटतंय? यामागील ही आहेत कारणे
[ad_1]
घरी असल्यामुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदललेल्या ��हेत. काही जणांचे खाण्यापिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण सतत खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
  [ad_2] Source link
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
एके दिवशी काय झाले, पोलिसाने चोराला विचारले “मग कसं वाटतंय चोरी करून?” उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
एके दिवशी काय झाले, पोलिसाने चोराला विचारले “मग कसं वाटतंय चोरी करून?” उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
एके दिवशी काय झाले, पोलिसाने चोराला विचारले “मग कसं वाटतंय चोरी करून?” उत्तराचा व्हिडीओ व्हायरल चोरी केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये याचं उत्तर आहे, जे पाहून तुम्हाला हसू येईल. वास्तविक, हे प्रकरण छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विविध पोलीस ठाण्याच्या परिसरात धाड टाकून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळीला अटक…
View On WordPress
0 notes
cynicalities · 3 years
Text
स्वतःच्या घरी पाहुणे असल्यासारखा वाटतंय
thanks i hate it
12 notes · View notes
shoonyalabhaag · 4 years
Text
कट्टा ..
परवा बऱ्याच दिवसांनी कट्ट्याला भेटलो.. जरा थकलेला वाटला  ..म्हणून चार शब्द बोललो.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या .. पाऊस पाणी विचारलं त्याने चौकशी केल्यावर मग मात्र थबकलो ..
आहेत का आठवणी ?? खूप आहेत .. आठवणीतच राहत नाही ना?? नाही नाही..निवांत आहे .. सगळे भेटतो ..मस्त आहे
फक्त आजकाल जरा अघळपघळ चालत नाही.. जबाबदाऱ्या वाढल्यात त्यामुळे वेळ पाळावी लागते.. आधीसारखा कधीही तुझी आठवण आली कि भेटायचं असं होत नाही .. सुदैवाने वेळ पाळणारेच झालोय आम्ही.. तुझ्या आशीर्वादाने वेळ साधणारे नाही झालो..
आधी तुला secrets सांगायचो ..तेव्हा तू ऐकून घ्यायचास  आणि खांद्यावर हात ठेवून हसायचास .. आता पण आमची ती सवय टिकून आहे . फक्त त्या secrets ला आम्ही आमचे judgments लावतो .. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा  ते लोकांच्या जिव्हारी लावतो..
न पटणाऱ्या गोष्टींचा बागुलबुवा नव्हता आधी.. आता मात्र आम्ही पटल्या  तरच गोष्टी करतो..
आधी एकमेकांची गाऱ्हाणी तोंडावर ऐकलेत आम्ही . आता मात्र हे ओझं आम्ही एकमेकांच्या पाठीवर लादतो .. आणि आज काल आमच्या पाठी पण खूप ताठ आणि कडक झाल्यात.. त्यामुळे ती गाऱ्हाणी अजिबात आत झिरपत नाहीत .. कशाला नसते ताप..
आधी आमचे दीडदमडीचे problems आम्ही तुला सांगायचो ..पण आजकाल आम्ही सगळे बच्चन झालोय.. मनात  ठेवतो . अपेक्षा करतो.. कुढतो.. आणि मग आपली दुखरी नस  आपल्या ego खाली दाबतो मस्त ..
तुझ्याबरोबर असताना आम्ही आमचे marks पण कधी compare नाही केले.. ���ण आजकाल आम्ही आमचे problems मात्र नक्कीच compare करतो
पण तुझ्यामुळे आतली वीण अजून तरी घट्ट आहे असा वाटतंय .. स्वतःच्या मस्त घरात राहून त्याचा EMI देताना तुझ्या शेजारी बसून खाल्लेल्या पेप्सी कोला चं अप्रूप अजून टिकून आहे .. Bistro आणि spice kitchen मध्ये बसलेलो असताना पण ५० रुपयांमध्ये ७ भेळ यायच्या हा हिशोब आतून हसवत असतो..
आमचे judgements आमच्या आतल्या ओलाव्यापेक्षा मोठे झालेत थोडे.. बघू.. निघू का ? परत जायचंय ..
ठीक आहे म्हणाला तो.. पण एवढं  सगळं सांगून सुद्धा परत detached वाटला तो  . म्हणाला , मी पण गेली ७० वर्षे आहे इथे .. गावातल्या बाकीच्या कट्ट्याच्या पण गोष्टी कळतात ..माहित असतात गोष्टी.. काळजी घ्या..
1 note · View note
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्र शासनात नव्याने भरती एक लाखावर उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान
शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांसाठी चार हजार कोटी रूपये निधी मंजूर
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकी तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
समृध्दी महामार्गावर जालना हद्दीत रुग्णवाहिकेचा अपघात; दोन जणांचा मृत्यू
आणि
नांदेड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप
****
रोजगार मेळाव्यातली भरती प्रक्रिया पारदर्शक केली असून, त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला त्यांची क्षमता दाखवण्याची समान संधी मिळावी यासाठी नियुक्ती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, देशात युवकांना रोजगार देण्याची प्रक्रिया वेगानं सुरु असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा घेण्यात आला. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणी केली.
नागपूर इथं हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बल - सीआरपीएफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. जात, धर्म, पंथ, लिंग यापलीकडे जाऊन गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनता या समाज घटकांना सेवा देण्याचं काम शासकीय कर्मचाऱ्यांवर असतं, असंच सेवा कार्य नवनियुक्तांकडून घडावं, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात ११९ जणांना नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली.
****
धुळे इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानधनासाठी निवड झालेल्या कलावंतांना पात्र लाभार्थी निवडपत्र देण्यात आलं. जिल्ह्यातल्या ४०० वृद्ध वारकरी कलावंतांना मानधन सुरु करण्यात आलं.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये अद्ययावत सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेनं चार हजार कोटी रूपये मंजूर केले असून पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. राज्यातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालयं उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धाराशिव जिल्ह्यात पाचशे खाटांचं अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
राज्यातल्या ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातल्या ३२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. या तालुक्यांमधील बाधित क्षेत्राचे अहवाल तातडीनं शासनाला सादर करावेत, असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
****
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या आमदारकीचा तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबतचं पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं आहे. राजीनामा देणं हा वैयक्तिक निर्णय असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. काही अन्य पर्याय पहावेत असं वाटल्यानं आपण राजीनामा दिला, असा खुलासा चव्हाण यांनी केला. येत्या दोन दिवसात आपण आपली पुढची राजकीय भूमिका जाहीर करू, असं चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलंय हे निश्चितच बरोबर आहे, पण अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरीता खूप केलं ह्या दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले तिथे प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगावसं वाटतंय. पक्षाने मला मोठं केलं, तर मी सुद्धा पक्षासाठी काही कधी कमी केलं नाही असं मी मुद्दाम सांगतो. कोण काय करेल हे मला माहित नाही. पण ही माझी भूमिका आहे की कोणत्याही आमदाराला संपर्क केला नाही.
****
जात प्रमाणपत्र पडताळणी अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी मुदतवाढ द्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे केली आहे. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगेसोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने मसुदा तयार केला आहे. य�� मसुद्यावर हरकत नोंदवण्यासाठी १६ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यात अजून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी असं भुजबळ यांनी पत्रात म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवाद दौऱ्यावर आले आहेत. याअंतर्गत ते गंगापूर, वैजापूर, कन्नड पाठोपाठ संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं जनतेशी संवाद साधणार आहेत.
****
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील जालना हद्दीतल्या जामवाडी शिवारात आज पहाटे एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिका मुंबईतल्या सायन रुग्णालयातून एक मृतदेह घेऊन उत्तर प्रदेशकडे जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. सर्वजण उत्तर प्रदेशातले रहिवासी असून, जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर आठवडाभरातला हा तिसरा अपघात आहे.
****
नांदेड शहरात आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शहरातील नंदिग्राम सोसायटी इथं समारोप झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रवीण साले, महादेवी मठपती यांच्यासह क्षेत्रिय अधिकारी फरहतउल्ला बेग, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक नोडल अधिकारी प्रकाश कांबळे, अशोक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला, तसंच आरोग्य तपासणी शिबिरातही सहभाग नोंदवला. यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या वंदना पंडित, सोनाली सोनकांबळे या लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
बाईट - वंदना पंडीत, सोनाली सोनकांबळे जि.नांदेड
****
लातूर इथं राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महासंस्कृती महोत्सव, तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय शंभराव्या नाट्यसंमेलनाला आजपासून सुरूवात झाली. यावेळी गंजगोलाई परिसरात काढण्यात आलेल्या नाट्यदिंडीत पारंपारिक वेशभूषेतील लोककलावंतांनी ढोल-ताशांच्या गजरात विविध कलांचं सादरीकरण केलं. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, यांच्यासह विविध कलाकार, अधिकारी या नाट्यदिंडीला उपस्थिती होते. हे संमेलन १५ तारखेपर्यंत चालणार आहे.
****
नांदेड इथं १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. विविध क्रिडा स्पर्धांसह, लोककला, लोक संगीत, लोकनृत्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. वस्त्र, हस्तकला वस्तू, आणि बचतगटांनी तयार केलेल्‍या विविध वस्तूंचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा प्रसिद्ध लेखक रा.रं.बोराडे यांना जाहीर झाला आहे. उद्या सकाळी बोराडे यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानिक करण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पंचवीस हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
जिल्हा सैनिक कल्याण विभागातील गट क मधील पदभरतीसाठी माजी सैनिकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी आजपासून ३ मार्च पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन विभागातर्फे करण्यात आलं आहे.
****
गडचिरोली इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकानं आज गोळी झाडून आत्महत्या केली. उत्तम श्रीरामे असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव असून, ते नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील रहिवासी होते.
****
0 notes
harrygems · 5 years
Text
माझी बायको सावित्री
दिवाळी जवळजवळ सम्पली होती. सावी गेल्या 8 दिवसां पासून तिच्या माहेरि गेली होती. त्यामुळे मी पण चांगलाच उपाशी झालो होतो.😒 उपाशी म्हणजे 🍱तसा उपाशी नाही काही बरका वाचक मित्रहो..! माझा बाबुराव ...! तरी नाही कळल का?.. ओके डायरेक्ट च सांगतो ... तर माझा लंड गेल्या 8 दिवसां पासून हैरान झाला होता माझ्या सावित्री वाचून..! किती दिवस झाले त्याला त्याची छकुलि नव्हती भेटली ठोकायला..! तुम्ही म्हणाल आता ही छकुलि कुठून आणली मधेच? आहो छकुलि म्हणजे माझ्या साऊ ची गुबगुबित , मऊ , लुसलुशीत दोन फुलपाखराच्या पंखां सारख्या पाकळ्या असलेली मस्त, चविष्ट योनि...!!!!! हो हो माझ्या सावू ची रसाळ पुच्ची...!!!!😋😋😋😋👅
मी पण जरा जास्तच उतावळा झालो असल्या मुळे तुम्हाला सांगायचच विसरलो की सावी माझी बायको बरका! नुकतीच तिशी ओलंडलेली , तारुण्याचा तुडुंब भरलेला सागर च..!! 38 चे स्तन (बॉल), 28 ची कंबर आणि 36 ची टनच् भरलेली गांड...!!!!! नुसत वर्णन करतांना च ऐकणाऱ्याच्या तोंडाला आणि लंडाला पानी सोडून त्याला लण्ड हलवायला भाग पाडेल अशी माझी सेक्साड लग्नाची बायको ..!!!!! बायको कसली मी तर रांड च म्हणेल तिला.. 👅 हो रांड!!!! माझी हक्काची रांड सावित्री..! 👸 लग्ना नंतर आमचे वैवाहिक जीवन उत्तम प्रकारे चालू होत आणि आज तर ते सातव्या आभाळाला खेटू पाहत आहे!!!! अहो का म्हणून काय विचारता ? ज्याला एवढी सुंदर छे छे सुंदर नाही तर मादक, कामधुंद, तारुण्याने नुसती मुसमुसलेलि , शरीराने ट्नच भरलेली बायको मिळाली असेल त्या माणसाचे वैवाहिक जीवन लैंगिक सुखाने किती तुडुंब भरलेले असेल तुम्हीच कल्पना करा ना! लग्ना अगो��र मी ज्या कल्पना केलेल्या होत्या, ज्या स्टोरया वाचलेल्या होत्या त्या मधे जे काही मी स्वतः शी नुसत कल्पिलेल होत ते सर्व माझ्या ह्या झवाड्या बायकोने सत्त्यात आणून दिल आहे मला..! स्वर्गातलि उर्वशी अप्सरा पण हिच्या वर जळेल अशी ही माझी बायको आहे..!
लग्ना नंतर सावी आणि माझे काम जीवन अगदी ओसनडुन वाहत होते.. कारण रोज ऑफिस मधून घरी आलो रे आलो की सावी माझ्यावर तुटून पड़त असे.. दारातच माझ्या गळ्यात दोन्ही हात टाकून माझ्या तोंडात जीभ घालून मला अधाश्या सारखी चोखत मग मलाच तिला तशा परिस्थितीत उचलून बेडरूम मधे न्यावे लागत.. मग मी घाईतच फ्रेश होऊन तिच्या कड़े जात तेव्हा ती " चल रे राजा लवकर घे ना मला.. नको तरसवुस...आआह्ह...स्स्स्स..." असे म्हणत माझ डोक धरून थेट तिच्या ओल्या चिंब योनिवर दाबत असे... आणि मी ती चोखून जो पर्यन्त तिची कामतृप्ति होत नाही तोपर्यन्त सावी माझ डोक जोरात दाबून धरत असे.. मी पण सुरुवातीला तिच्या पुच्चीला मन लाउन् चोखत असे.. तिच्या मधाळ योनिच्या पाकळ्या ओठान मधे धरून ओढ़त असे तशी सावी अजुन चवताळत असे हे मला जेव्हा ती तिचे नख माझ्या पाठीवर रुतवत असे त्यावरून कळत असे.. अशा प्रकारे ऑफिस मधून आल्या आल्या तिचा कंड शमवणे मला रोज करावे लागत असे.. त्यानंतर जेवण मग थोडिफार गप्पा गोष्टी.. गम्मत जम्मत आणि त्या नंतर झोपण्या अगोदर आमचा परत एक मोट्ठा झवण्या चा राउंड होत असे.. ज्यात सावी माझा लंड अधाश्या सारखा चोखत असे आणि मलाही पुन्हा तिची मैना चोखावी लागत असे.. आमचा प्रणय हा आजहि 69 पोजीशन ने सुरु होतो.. मग 15 मीन कन्टीन्यू एकमेकांना चोखून झाल्या नंतर बायीं साहेब दोन्ही पाय फाकवून माझा लंड आपल्या पुच्चीत घेत आणि माझा तोंडात एक एक बॉल कोम्बत आमचा खेळ सुरु व्हायचा.. 5 मीन तस झव्ल्यावर मी सावी ला पालथे व्हायला सांगत असे.. आणि मग सावी आदन्याधारक बायको सारखी खट्याळ पणे हसत पालथी झोपत असे.. कारण तिलाही माहीत असायच की आता तिच्या मना सारख होणार आहे तिचा लाडोबा आता तिला मागून मजबूत ठोकणार ... जशी सावी पालथी व्हायची तसे तिची भरीव गांड माझ्या समोर येत असे आणि मी वेडा होत असे.... तिच्या फुगलेल्या नागड्या दोन्ही टिंगरा नच्या (नितंब) मधली भेग आणि त्या भेगेत लपलेले तिचे गुदद्वार (गांडीचे भोक) मी जिभेने चाटुन काढत असे.. त्याच्या थोड्या ख़ाली लगेच तिची लपलेली जाड जुड़ आणि सुरकुतलेल्या ओठांचि (पाकळ्या) काम रसाने पाझरणारी योनि माझ्या दृष्टिस् पड़ताच माझा लंड पिसाळ लेल्या नागोबा सारखा तिच्या बिळाच्या आत शिरन्यास् अधीर होत असे...
मग मी माझा लंड पकडून सावी च्या दोन्ही टिंगरांच्या मधोमध तिच्या योनित घालत असे तशी सावी माजावर येऊन
" अआः...स्स्स्स...अम्मम्म....आआह्ह...." असे आवाज आपसुकच काढत असे.. आणि मग माझा लंड हळू हळू वेग वाढवत माझ्या झवाड्या बायको च्या पुच्चीत ये जा करत असे... जसा जसा मी लंड आत घालण्या साठी धक्का देत असे तसे सावी चे अंग हादरत असे.. आणि त्या दरम्यान माझ्या लंडाला तिच्या योनीत जातांना जे घर्षण होत असे त्याने मला परम् सुख मिळायचे.. असे हे सुखाचे जोरदार धक्के देत असतांना माझ्या आणि साविच्या मांड्या एकमेकांवर आदळत असत आणि सावी च्या भरदार गांडीवर म्हणजेच तिच्या टिंगरांवर माझे कम्बर आदळुन होणाऱ्या " छप्प्...छप्पप..." आवजाने आमची बेडरूम दनानून जायची... त्या आवाजा पाठो पाठ सावी आणि मी कामोत्तेजने ने मंत्रमुग्ध होऊन जायचो... तेव्हा झवतांनी सावी मागे पाहुन मला इशार्यानेच् खुणावित असे मग मी तिच्या तोंडा त माझी जीभ टाकून आम्ही झवत असतांनी एकमेकांना किस्स पण करायचो.. माझे दोन्ही हात सावी च्या बॉल खाली असायचे आणि त्या पोजीशन मधे आम्ही साधारण 10 मीन कंटिन्यू तूफान रतिक्रीड़ा खेळायचो.. शेवट् च्या 2 मिनिटां मधे मी ठोकायचा स्पीड दुप्पट करायचो तशी सावी वेड लागल्या सारखी हसायची.. ओरडायची.. आणि म्हणायची
" आआह्.... घे...घे .. राजा अस्सच...ओह्...आह... अम्म ममम... घे सोन्या घे मला.....खुप छान वाटतंय.. थाम्बु नकोस राजा..... आआईग...आआआआ......"
मी एव्हाना हे ऐकल्या नंतर सावी च्या गांडीवर दनके देण्याचा स्पीड आणखी वाढवून तिला झव झव झव झवून काढत असे.... सोबतच् तिचे दोन्ही टींगर दोन्ही हाताने पकडून ते मळत असे कुसकरत असे.... आणि एकदाचा परमोच्च आनंदाने माझा लंड कधी तिच्या पुच्चितच किंवा तिच्या गांडीच्या भेगेत विर्याच्या पिचकाऱ्या वर पिचकाऱ्या मारून शांत होत असे... मग आम्ही दोघे ही नागडेच तसेच एकमेकांच्या मिठीत झोपि जात असत..
हे अर्थात वीकेंड ला मला सुटी असायची तेव्हाच घडत असे जेव्हा सावी पूर्ण पणे तृप्त होत असे..
(क्रमशः)
#savitrisamircpl
3 notes · View notes
swatigunjal · 6 years
Text
सकाळ आणि प्रवास !
Tumblr media
आज १० जानेवारी २०१९…वार गुरुवार, खरं तर विशेष असे काही नाहीये आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात तरी.. पण वेगळा असा काहीतरी नककीच होता आजच्या दिवशी... शंब्दांची खेळी चालू होती आतल्या आत... अ���्टाहास होता शब्दांचा बाहेर पडण्याचा..व्यक्त होण्याचा..!
आता जवळ जवळ दिढ वर्षापेक्षा जास्त झाली मी प्रवास करतेय बदलापूर ते अंधेरीपर्यंतचा...ट्रेन आणि बस... बस्स! एवढच आयुष्य.. रोजच्या ह्या ४ तासांपेक्षा जास्त अश्या प्रवासाला वैतागलेली मी...एक एक दिवस शनिवार रविवार ची वाट बघत निघत  होता..आपण काहीतरी नवीन शिकतोय बघतोय आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत वेगवेगळ्या प्रकृती आहेत हे कधी लक्षातच आला नाही... पण वेळेबरोबर हळू हळू हे जाणवायला लागलं कि प्रवास म्हणजे वैतागवाडी नसून मला मिळालेली संधी आहे एका वेगळ्या अश्या नजरेतून पाहण्याची.. जगाला.. त्यातल्या माणसांना...आणि चेहऱ्यावरच्या नाही तरी त्यांच्या आतल्या भावनांना समजून घेण्याची...
 मुंबईनगरी..हजारो लोक येतात इथे त्यांची लाखो स्वप्न...आणि अगणित सुख दुःख घेऊन... लिहिताना आज एक वेगळच समाधान वाटतंय कि चेहरयावरून नेहमीच judge होणाया या लोक्काना एका वेगळ्या नजेतून बगण्याची संधी गेली २१ महिने मला मिळतिये..कोणी सकाळी लवकर उठून घरातलं सगळं काम आवरून घाई गडबडीत आलेलं.. तर कोणी " आज कॉलेजला जायचा खूपच कंटाळा आलाय यार..." असा उगाचच स्वतःशी पुटपुटत जीवावर आल्यासारखं निघावं...मग हळूच कुठून तरी आवाज येतो.. "शी बाई मला ना आता नकोच वाटतोय हा जॉब..” आपल्या मैत्रिणीला फोनवर सांगून मनाचा भार हलका करणाऱ्या त्या दोघी... रोजच्याच ट्रेन मध्ये भेटणाऱ्या बायकांचा तो घोळका..तर कुठे आपल्याच नवऱ्याची गाऱ्हाणी एकमेकींना सांगणारया त्या दोन अंबरधारा !...आज सासू काय बोलली..मग मी त्यावर काय react केलं(with expressions) हे आपल्या आईला फोनवर सांगणारी एखादी नवीन लग्न झालेली तरुणी...तिचा तो सावळा गोंधळ...तर कुठे एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराचे message वाचून फोनकडे बगुन नकळत हसावी.. कुठेतरी door ला उभी राहून आतल्या आत आवंढा गिळून डोळ्यातलं पाणी पुसणारी ती बाई...खरंच काय  झालं असेल तिला ?..काय प्रॉब्लेम असतील तिच्या आयुष्यात? याची ना भेटली उत्तर घेऊन मी पुढे बगाव..तर समोर ग्रुप मध्ये मस्त रंगलेल्या गप्पा.." आलं गं माझं स्टेशन...पण उद्या हाच टॉपिक continue होणार बरं का.. असं बोलून घाईत निघालेली ती त्यांची सखी...
खरंच… व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ! ladies डब्यामध्ये प्रवास असल्यामुळे कदाचित बायकांविषयी जरी नमूद केला गेला असेल तरी पुरुष्याचीही सुख- दुःख इथे तेवढीच किव्हा त्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात आहेतच हे मात्र नाकारता येणार नाही... तरीही आपली घरची गाऱ्हाणी किव्हा एखादी secret story आपल्या शेजारच्याला मोठ्या आवाजात सांगताना आजूबाजूच्या दहा लोक्कांचे पण कान उघडे आहेत याच भान एका स्त्रीला जरी नसलं तरी तेव्हडी खबरदारी एक पुरुष बोलताना नक्कीच घेत असावा असं मला तरी वाटत... असो..
 ४ थ्या सीट वर बसायला मिळाल्याचं समाधान जेव्हा सरकत सरकत window सीट पर्यंत पोहोचतं तेव्हा मिळणारा आनंद शोधायला तर ट्रेनचाच प्रवास तुम्हाला करावं लागेल...सांगायचा मुद्दा हाच कि रोजच्या प्रवासात होणारी फरपड आता मला आनंद देऊ लागली होती...रोजचीच माणसं आता रोज वेगळ्या रूपात किव्हा वेगवेगळी माणसं आता एकाच रूपात मला दिसू लागली होती...रोज एक एक स्टेशन मोजत कधी येणार माझा स्टेशन च रूपांतर अरे यार आलं माझं स्टेशन आता उतरावं लागणार असं केविलवाण्या शब्दात कधी झालं माझाच मला समजलं नाही .. मग ऑफिस बस मधून आपल्या हक्काच्या window सीट वर बसून एक वेगळाच विश्व मला दिसू लागला होत.. सिग्नल ला फुगे विकणारी ती बाई...हातात खेळणी घेऊन फिरणारी ती गरीब पोरं...यांच्या दुख्खाची तीव्रता मला जाणवू लागली..
मग कुठेतरी मनाला वाटून गेलं कि माझ्याकडे म्हणावं असं काय दुख्ख आहे ? विचार केला तर काहीच नाही आणि असेलच काही तर तेही काही काळापुरता.. मनाला एक वेगळंच समाधान वाटू लागलं...चेहऱ्यावरच्या smiley चा curve हळू हळू वाढत गेला...अगदी हिरड्या दिसेपर्यंत.....!!!!
तेवढ्याच कुणीतरी हाक मारली चला ऑफीसा आलं….कि अजून पुढे जायचंय...hahaha.. आता मनाशीच पुटपुटले हो अजून पुढे जायचंय…खूप पुढे जायचंय…!
- Swati Gunjal
2 notes · View notes