Tumgik
#माणसाने
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“माणसाने इतकं दुटप्पी…” राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
“माणसाने इतकं दुटप्पी…” राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
“माणसाने इतकं दुटप्पी…” राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर मुंबई – राष्ट्रवादीच्या जन्मापासून जाती पातीच्या राजकारणाला सुरुवात झाली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. ठाकरेंनी यापूर्वी देखील हाच आरोप करत राष्ट्रवादीला डिवचले होते. या आरोपानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचा हा आरोप बिनबुडाचा आणि हास्यास्पद असल्याचे अजित पवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
10 notes · View notes
nirannjan17 · 5 months
Text
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
युद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या सांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
kamlakar-das · 6 months
Text
Tumblr media
आपन ज्ञानोबाच ऐकत नहीं, तुकोबाच ऐकत नाही.
वेद, गीता, सूक्ष्म वेद वाचत नाही , आपल कल्याण कस होणार!
दगडाच्या मुर्त्या ज्या माणसाने घडवल्या त्या पुढे झुकायला तयार आहोत, पण ज्यांनी माणसाला आकार दिला त्याच्या पुढे झुकायला तयार नाही, त्याला शोधायला तयार नाही.
माणूस जन्म सत्य भक्ती करून सनातन परम धाम ला (अमर लोकात)जाण्या करिता दिला जातो, 84 लक्ष जीव शरीरात कष्ट भोगण्या साठी नाही
जगत गुरू तत्व दरशी रामपाल जी महाराज 🙏
1 note · View note
shrikrishna-jug · 8 months
Text
पाठी मागून केलेलं भाष्य कटूं असते
जीवन अनमोल आहे,दाखवावं कांआता थोडा संभ्रम आहे,,दखवावं का चैन,आरामा पासून पळणं दूर आहेसुखाचे मुल्य काय, दाखवावं कां माणसाने,माणसाला दिलेल्या शुभेच्छासर्व चुकीचे शब्द आहेत, दाखवावं कां पाठी मागून केलेलं भाष्य कटूं असतेसमोरूनचं मिश्रण असते, दाखवावं कां जो दिपक फिरून परत येत आहेदुनिया ही एक गोल आहे, दाखवावं कां
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
जिल्हा परिषदमध्ये घडणारे निविदा प्रकरण चुकीचेच ; जि.प.च्या डीएसईवर असलेले कंत्राटदारांचे फोन नंबर इतरांना कसे मिळतात?
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या निविदा आणि ते काम कोणाला मिळावे यात चालणारी राजकीय निती कुठे तरी बंद झाली पाहिजे. यामुळे खऱ्या गरजवंत कंत्राटदारांना कामाचे कंत्राट मिळेल, त्यांच्यामुळे चार लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या कुटूंबाचे भरण पोषण सुध्दा होईल. हा प्रकार अनेक वर्षापासून असाच सुरू आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मिनल करणवाल यांनी या निविदा प्रकारामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेमध्ये वर्षभरात कोट्यावधी रुपयांची कामे होतात. कोणत्याही कामासाठी निविदा काढली जाते. आता तर निविदा ऑनलाईन भरायची पध्दत आहे. एखाद्या कामासाठी 10 कंत्राटदारांनी निविदा भरल्या तर त्या जिल्हा परिषदेच्या डीएसईवर अपलोड होतात. निविदा भरण्याची तारीख आणि उघडण्याची तारीख सुनिश्चित असते. परंतू निविदा भरण्याचा वेळ संपल्यानंतर निविदा उघडण्यासाठी विहित वेळेपेक्षा 10 ते 15 दिवस उशीर लावला जातो. जिल्हा परिषदेमध्ये गुप्त रुपात असलेल्या डीएसईवरील त्या कंत्राटदाराचा फोन नंबर इतरांना मिळतो. त्यानंतर असे सांगितले जाते की, त्या निविदेतील काम अमुक एका माणसाने आणले आहे म्हणून दुसऱ्या कंत्राटदारांनी आपल्या निविदा पर घेण्याचे पत्र द्यावे असा दबाव आणला जातो. काही कंत्राटदार आपसात मोदकांची देवाण-घेवाण पण करत असतील परंतू या सर्व चुकीच्या पध्दती आहेत. अमुक एक व्यक्ती काम आणतो म्हणजे तो मंत्रालयात जाऊन ते काम मंजुर करून घेतो काय? कारण शासनाकडे कोणते काम करायचे आहे, कोठे गरज आहे, कोणत्या योजना आहेत या सर्वांची इंत्यभुत माहिती असते आणि त्या आधारावरच कामांसाठी निधी वितरीत होत असतो. कोण्या एका माणसाच्या सांगण्यामुळे एक काम मंजुर होत नसते ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया सरकार बदलली तरी सुरुच राहते. मग हा अमुक माणुस कसा त्याचा हक्कदार होतो हे न उलगडणारे कोडे जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे. या सर्व चुकींच्या कामांवर नियंत्रण आणण्यासाठी सध्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या पदावर मिनल करणवाल ह्या काम करत आहेत. त्यांनी आपल्याकडून सासुचेच प्रेम मिळेल असे एक वक्तव्य जाहीरपणे केलेले आहे. त्या अर्थाने त्यांनी ते सासुचे प्रेम दाखवायला हवे आणि चुकीच्या कामावर जरब यायला हवा अशीच अपेक्षा आहे. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक; पहिल्या वीर बाल दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विधीमंडळात विरोधक आक्रमक; राज्य सरकार उद्या ठराव मांडणार.
व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक.
आणि
कचनेर इथून पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद.
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या ४ पुत्रांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो अतीत से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार य��ां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कायर्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले –
क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
दरम्यान, मुख्यमंत्री आज दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सरकारकडून ठराव मांडण्यात आला नाही. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात हा मुद्दा गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले –
हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कर्नाटक सरकार, तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?
विधानसभेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी करत, सरकारने ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले –
उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
महाराष्ट्राची एक इंचही जमीन कोणाला देणार नसल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर उद्या प्रस्ताव मांडणार असल्याचं सांगितलं. अधिवेशनात आजचं काम सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं. 
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला २०१२ मधे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज देताना अनियमितता झाल्याच्या आरोपांविषयी सीबीआय ही चौकशी करत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपी मध्य प्रदेशातील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून मुर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत आज ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. १९८२ पासून विद्यार्थ्यांना ४० रुपये विद्यावेतन मिळत असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही महाजन यावेळी म्हणाले. नांदेड जिल्ह्यात हंगरगा आणि दापका या दोन गावच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं होतं, या विरोधात आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचं निलंबन केल्यासंदर्भात सदस्य राजेश पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महाजन उत्तर देत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील मुरूम उपसा प्रकरणी एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला विखे पाटील उत्तर देत होते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका टेकडीची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती -एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली. मंदा खडसे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर केला होता. सर्व प्रकारचे नियम उल्लंघन करून याबाबतच्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आणि सुमारे चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मुलांना कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी केरळच्या माणसाने हातात बंदूक घेतली होती
मुलांना कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी केरळच्या माणसाने हातात बंदूक घेतली होती
देशात भटकुळे धुमाकूळ घातल्याच्या अनेक घटना समाज माध्यम प्रसिद्ध आहेत. कुत्र्यांचे व्यापारी अनेक नागरिक आहेत. मागेच कुत्र्यांनी दोन पाठचालाग के घटना केरळच्या कन्नूर येथे घडली होती. दोन्हीमध्ये आनंदमागे कुत्र्यांची टोळी होती. या स्वभावत मुले बचावली होती. कुत्र्यांच्या तालुक्यांत केरळमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. हा संताप आता प्रत्यक्ष आला आहे. केरमधील एका व्यक्तीने सुरक्षेसाठी चक्क हत्त्यार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला ���ेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला बेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
सामान्य माणसाने महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये : शरद पोंक्षे
https://bharatlive.news/?p=118888 सामान्य माणसाने महापुरुषाबद्दल चुकीचे बोलू नये : शरद पोंक्षे
सेलू,; ...
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला बेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला बेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला बेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला बेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swati2shah · 3 years
Text
Happy Birthday to You Dear Amitabh ji Stay healthy and always happy. Love u forever. One and only golden moment of my life with you
एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्य���ने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.
एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.
सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.
नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.
हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.
सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.
पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे. त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला. मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.
पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.
असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेव्हडे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते. संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.
बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.
किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.
त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कम्पोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.
अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.
बच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आप को अभी और बहोत काम करना है, क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!
Feel free to share
Tumblr media
4 notes · View notes