Tumgik
#बोलू
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जीवन-निदान:संयमाने ऐका आणि व्यर्थ बोलू नका
जीवन-निदान:संयमाने ऐका आणि व्यर्थ बोलू नका
जीवन-निदान:संयमाने ऐका आणि व्यर्थ बोलू नका Go to Source
View On WordPress
0 notes
thatstolenpayal · 4 months
Text
माला में आ, तुझको पिरो लूँ तुझे पहनु सजन
होठों पे आ, सरगम सा बोलू तुझे रट लूँ सजन
Tumblr media Tumblr media
23 notes · View notes
Text
youtube
नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी साक्षात बोलू लागेल. जप टाळू नका. घरात चारही दिशांनी पैसा येईल.
0 notes
shobha12sblog · 13 days
Text
नामदिक्षा घेतल्याने मुक-बधीर मुलगी बोलू लागली | Hingoli | Sant Rampal Ji...
youtube
0 notes
rohini-0306 · 14 days
Text
0 notes
weepingsuitgiver · 15 days
Text
नामदिक्षा घेतल्याने मुक-बधीर मुलगी बोलू लागली | Hingoli | Sant Rampal Ji...
youtube
0 notes
pandurangkoli · 15 days
Text
0 notes
vishnulonare · 15 days
Text
नामदिक्षा घेतल्याने मुक-बधीर मुलगी बोलू लागली | Hingoli | Sant Rampal Ji...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: नामदीक्षा घेतल्याने मूक बधीर मुलगी बोलू लागली - दुर्गा गजानन करवाके | Hi goli | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
steadykingchaos · 15 days
Text
नामदिक्षा घेतल्याने मुक-बधीर मुलगी बोलू लागली | Hingoli | Sant Rampal Ji...
youtube
0 notes
wxfq · 1 month
Text
वापसी
या तो सब कुछ लिख दूं या तो कुछ भी ना लिखु, मैं स्तब्ध हूं हारा हुआ, बेरंग, मोह कपल बेघर चुप्पी यौ साधि कि नि:शब्द हू
उथला पानी फिर भी तैर रहा हूं डूब रहा हूँ, सह रहा क्यू इस पानी के नीचे पुकारता सबको नरक की तरह मैं फेल गया हूं
लेकिन उठने की वजह ना है क्या मैंने खुदको तराशा है अँधेरे में साफ है दिखता सब क्या ये जिंदगी तमाशा है
हां फिर जिंदगी सज़ा ही है कि हमने खुद से हरजायी है सोचु कि दुःख वापस आये ना वो गम की घड़ी यू बुलाती है
और बोलू की वापस ना जाना अब पर किसी से संजए न किस्से हम तलाश क्या सच में ये जारी है धुँदला दिखता क्यूँ रहता सब
और देता हु कलम आराम में पर दिमागी ये बातें हज़ार है मुझे तो तेरी ही खोज थी फ़सान-ए-ज़िन्दगी किरदार में?
और अब तो एक चिट्ठी भी लिखदू पर खुद हो कहा ये पता ना चल रहे हाथ ये लिखदे सब ये सब शायद ��ेरा खजाना
और शायद वापस जाना अभ पर कलम आराम में ऐ ना वापसी वापस से मुश्किल हां सब मुझे ही सताए
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये
न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये
न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणानं मी धिक्कार करतो, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सरकारला षंड असं संबोधल्याच्या मुद्द्यावर शंभुराज देसाई चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद…
View On WordPress
0 notes
dhanu-j-92 · 2 months
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
Tumblr media
1 note · View note
mahadeosposts · 2 months
Text
Tumblr media
"जगातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कबीर साहेबांनी उघड केला, तो अद्यापही बंद होत नाही उलट दिवसेंदिवस वाढतच आहे."
लेखक-D.K.Gutte.Parbhani-MH-22
“लाडू लावन लापसी , पूजा चढ़े अपार
पूजी पुजारी ले गया, मूरत के मुह छार !!”
– कबीर
✍🏻
देव प्रसन्न करुन घेण्यासाठी लोक मंदिरातील देवा पुढे नैवेद्य, पूजेचे साहित्य जसे की तांदूळ बदाम काजू, दूध तूप मध, इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले जाते. देव कधीच हे पदार्थ खात नाही व मागतही नाही.मग हे सर्व साहित्य पूजा आटोपताच पूजारी किंवा भट घेउन जातो. वास्तविकता ही आहे की लोकांना माहीत असूनही लोक तिथे खाद्य पदार्थ ठेवतात.
यापुढेही लोक देवाच्या मूर्ती समोर पैसे चांदी सोने अर्पण करतात हे सुद्धा पूजारी घेउन जातो. या वस्तू सुद्धा देवा पर्यंत पोचत नाहीत. लोक लाखो करोडो रुपये देवाच्या मूर्ती समोरच्या दान पेट्यात टाकतात. शतकानु शतके लोक मंदिरात जातात व करोडो रुपये टाकतात व त्यात किती भ्रष्टाचार व घोटाळे होतात ते देव जाणे.
आज जगातील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे मंदिर, प्रार्थना स्थळे, मठ, आश्रम, देवाच्या नावावर चालणाऱ्या संस्थातून होतो. विशेषतः हे घोटाळे अब्जावधी संपत्ती जमा करणारे साधू संत करतात. लोकांना धडडीत दिसते तरी लोक तिथं जाउन पैसा सोन चांदी अर्पण करतात ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
याचाच भाग म्हणून परदेशी लोकांनी पण आपल्या देशात येउन इस्काॕन सारखे मंदिर बांधून दान देणग्याच्या नावाखाली भरपूर माया जमा केली व करताहेत.
देवाच्या नावाखाली भारतात फार पूर्वी पासून पाखंडी धर्म गुरु व पूजारी अमर्याद घोटाळे करत होते. सन १३९८ सालात कबीर साहेब स्वतः प्रकट होउन भारतातील मंदिरातील घोटाळे उघड करुन लोकांना समजावून सांगितले होते की आशा प्रकारच्या पूजेचे साहित्य व पैसा हा देवाला जरुरी नसतो तो पूजारी व नकली/पाखंडी धर्म गुरु जमा करुन मजा मारतात. मंदिरातील मूर्तीच्या समोर पूजारी पाखंडी ढोंगी साधू खुलेआम भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळे करत आहे आणि हा देश उघड्या डोळ्यांनी पहातोय पण बोलू शकत नाही एकार्थाने संविधानाने दिलेल्या धार्मिक हक्काची पायमल्लीच होते यात तिळमात्र शंका नाही.
"बोला कबीर भगवंताचा जयजयकार असो !!
🙏🏻
0 notes
shayarikitab · 3 months
Text
Propose Shayari in Hindi | प्यार का इजहार करने की शायरी
Tumblr media
प्यार का प्रस्ताव करना सबसे मुश्किल और सबसे ज़्यादा परेशान करने वाला काम हो सकता है। जब आप अपने दिल की बात कहने वाले होते हैं, तो अचानक बेचैनी महसूस होना पूरी तरह से सामान्य है। थोड़ी सी भी घबराहट आपकी भावनाओं को स्पष्ट रूप से व्यक्त करना मुश्किल बना सकती है।. लेकिन चिंता न करें, मेरे दोस्तों! मेरे पास कुछ ऐसा है जो आपकी मदद कर सकता है। मैंने कुछ खूबसूरत Propose Shayari In Hindi की हैं जो आपके प्यार का इज़हार करने के लिए एकदम सही हैं। ये सावधानी से तैयार की गई पंक्तियाँ आपको अपनी भावनाओं को आसानी और स्पष्टता से व्यक्त करने में मदद करेंगी। तो आगे बढ़ें, इन Shayari का उपयोग करके उस खास व्यक्ति को बताएं कि आप वास्तव में कैसा महसूस करते हैं।.
Propose Shayari in Hindi
इज़हार नहीं करना आता हमें प्यार का, डरते है दिल ना दुःख जाये कही यार का।
Tumblr media
थम सी जाती हैं उस पल धड़कनें, जन उनकी झुकी पलकें, मोहब्बत का इजहार करती हैं!
Tumblr media
प्यार का इजहार कर देना, वरना एक खामोशी, जिंदगी भर का इंतजार बन जाती है!
Tumblr media
हमसफ़र बनकर हमदम मेरे साथ चल दो ना, कब तक तड़पाओगे तुम मुझे, तुम्हे भी हमसे प्यार है कह दो ना। फिज़ा में महकती शाम हो तुम, प्यार में झलकता ज़ाम हो तुम, सीने में छुपाये फिरते है हम तुम्हारी यादें, इसलिये मेरी जिंदगी का दूसरा नाम हो तुम। दिल करता हैं ज़िन्दगी दे दू तुझे, ज़िन्दगी की सारी खुशियाँ दे दू तुझे, दे अगर तू मुझपे भरोसा अपने साथ का, तो यकीन मनो अपनी सांसे भी दे दू तुझे। इज़हार नहीं करना आता हमें प्यार का, डरते है दिल ना दुःख जाये प्यार का।
Tumblr media
तेरी खुशियों को सजाना चाहता हूं, तुझे देख कर मुस्कुराना चाहता हूं, मेरी जिंदगी में क्या अहमियत है तेरी, यह लफ्जों में नहीं पास आकर बताना चाहता हूं! आँखों की गहराई को समझ नही सकते, होंटो से कुछ कह नही सकते, कैसे बया करे हम आपको यह दिल का हाल की, तुम्ही हो जिसके बगैर हम रह नही सकते। अपनी मोहब्बत से सजाना है तुझको, कितनी चाहत है यह बताना है तुझको, राहों में बिछा के मोहब्बत अपनी, प्यार के सफर पर ले जाना है तुझको! दीवाना हूं तेरा मुझे इंकार नहीं, कैसे कह दूं कि मुझे तुमसे प्यार नहीं, कुछ शरारत तो तेरी नजरों में भी थी, मैं अकेला ही तो इसका गुनाहगार नहीं! अपनी मोहब्बत का इजहार करना चाहता है, देखा है जब से तुम्हे मेने मेरे ए-सनम, सिर्फ तुम्हारा ही दीदार करने को दिल चाहता है। मैं बार बार नए तरीके से, अपने इश्क़ का इज़हार करता था, वो न जाने क्यों समझ नहीं पाता था, बस हंस कर बात टाल देता था। बनकर तेरा साया तेरा साथ निभाऊंगी, तू जहां जाएगा में वहां-वहां आऊंगी, साया तो छोड़ जाता है साथ अंधेरे में, लेकिन में अंधेरे में तेरा उजाला बन जाऊंगी। तेरी जुदाई के लम्हे मुझे बेकरार करते हैं, मेरे हालात मुझे लाचार करते हैं, कैसे कहें कि हम तुमसे प्यार हैं, चलो आज हम तुमसे प्यार का इजहार करते हैं! बेशक तुझे भी प्यार मुझसे बेहद है, मगर तू चाहता है इज़हार में करूँ, तेरी इसी अदा पर तो यह दिल फ़िदा है, फिर में इज़हार करने से इंकार कैसे करू। कसूर तो था ही इन निगाहों का, जो चुपके से दीदार कर बैठा, हमने तो खामोश रहने की ठानी थी, पर बेवफा ये ज़ुबान इज़हार कर बैठा। हर बार बोलू मैं ही क्या, कभी तुम भी तो बोलो, हर बार प्यार जताऊ मैं ही क्या, कभी तुम भी तो इज़हार करो Conclusion प्यार का प्रस्ताव करना सबसे मुश्किल और सबसे ज़्यादा परेशान करने वाला काम हो सकता है। जब आप अपने दिल की बात कहने वाले होते हैं, तो अचानक बेचैनी महसूस होना पूरी तरह से सामान्य है। थोड़ी सी भी घबराहट आपकी भावनाओं को स्पष्ट रूप से व्यक्त करना मुश्किल बना सकती है। लेकिन चिंता न करें, मेरे दोस्तों! मेरे पास कुछ ऐसा है जो आपकी मदद कर सकता है। मैंने कुछ खूबसूरत प्रपोज़ शायरी तैयार की हैं जो आपके प्यार का इजहार करने के लिए एकदम सही हैं। ये सावधानी से तैयार की गई पंक्तियाँ आपको अपनी भावनाओं को आसानी और स्पष्टता से व्यक्त करने में मदद करेंगी। तो आगे बढ़ें, इन शायरी का उपयोग करके उस खास व्यक्ति को बताएं कि आप वास्तव में कैसा महसूस करते हैं। प्यार को ईमानदारी और भावना के साथ व्यक्त किया जाना चाहिए, और कभी-कभी सही शब्द ढूँढ़ना बहुत मायने रखता है। इन प्रपोज़ शायरी को अपने दिल की सबसे गहरी भावनाओं को साझा करने में आपका मार्गदर्शन करने दें। याद रखें, यह केवल शब्दों के बारे में नहीं है, बल्कि उनके पीछे की ईमानदारी है जो वास्तव में दिल को छूती है। Read the full article
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य देणाऱ्या सुधारित फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळणार-केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.
पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन.
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे तसंच सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवार जाहीर.
आणि
नीट पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग.
****
देशभरात आजपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रि���ेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले…
साडे बावीस लाख पुलिसकर्मियों को ट्रेनिंग के लिए बाराह हजार मास्टर ट्रेनर्स बना दिए गए है. कई इस्टिट्युशन को अधिकृत किया गया है.और तेवीस हजार नौ सो बानवे मास्टर ट्रेनर अब तक ट्रेन हो चुके है.ज्युडीसरी मे ईक्कीस हजार सबऑर्डिनरी ज्युडीसरी का ट्रेनिंग हो चुका है. और इसके लिए भी मास्टर ट्रेनर्स की कई बॅच स्थानिक भाषाओं मे तय्यार हो गई है. बीस हजार पब्लीक प्रोसिक्युटर को ट्रेन किया गया है. ४२२४ पुलिसकर्मियों का ट्रेनिंग हुआ है और फॉरेन्सीक के ४००० कर्मचारीओ का ट्रेंनिग हुआ है.
****
संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावर सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गांधी यांनी अग्निवीर, अयोध्या तसंच इतर मुद्यांवरून सरकारवर टीका केली. त्यांच्या भाषणातल्या काही मुद्यांसह हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा तसंच पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आक्षेप घेतला, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी यासंदर्भात बोलताना, राहुल गांधी यांनी सदनाची माफी मागावी, अशी मागणी केली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात शेतकरी कायदे, नीट प्रक्रिया तसंच बेरोजगारीसह इतरही मुद्यांवर भाष्य केलं. या चर्चेत भाजपचे अनुरागसिंह ठाकूर, बासुरी स्वराज, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांचीही भाषणं झाली.
राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सहभागी होत, रेल्वे अपघात, जम्मू काश्मीरमधला दहशतवादी हल्ला, तसंच नीट प्रक्रियेबद्दल टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल दोन्ही सदनांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं
****
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानाचे पडसाद आज राज्य विधान परिषदेतही उमटले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटांसाठी, नंतर दहा मिनिटांसाठी, आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनासंदर्भात विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलू दिलं नसल्याचा आरोप करत, विरोधकांनी सभात्याग केला.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्षे करण्यासाठीचं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे विधेयक मांडलं.
****
अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आज विधानसभेत राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना फडणवीस यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले...
‘‘पेपर फुटीच्या संदर्भातल्या केंद्र सरकारनं कायदा केल्यानंतर, राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचं मनोदय, हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला. या संदर्भात आमची कारवाई चालली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, याचं अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत.’’
गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं घेतलेल्या नीट - यूजी या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. गेल्या २३ जूनला एक हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका तर मुंबई पदवीधर मतदार संघात ६७ हजार ६४४ मतपत्रिका योग्य आढळल्या. या मतपत्रिकांच्या वैधतेची तपासणी सुरु असून त्यानंतर विजयाचा कोटा निश्चित होणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण १२ हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली असून विजयासाठी पाच हजार ८०० हा कोटा निश्चित झाला आहे.
****
विधान परिषद आगामी निवडणूकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर होताच, परळीत भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसंच पेढे वाटून आनंद साजरा केला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने आज लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने आज पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या दोन जुलैला पूर्ण होत असून, उद्या दुपारी या दोन्ही आरोपींना न्यायालयापुढं हजर केलं जाणार आहे.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम आज पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कृषी विभागातील विविध पुरस्कारांचं वितरण तसंच प्रगतीशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला, दरम्यान शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या.
बीड इथं आज बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
आषाढी वारीसाठी, नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला आज लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण अफ्रिकेच्या संघाचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या आज अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
0 notes
rohini-0306 · 4 months
Text
0 notes