#पालनपोषण
Explore tagged Tumblr posts
Text
घर में बच्चों को भूलकर भी नहीं दिखानी चाहिए ये चीजें।
बच्चे मासूम और जिज्ञासु होते हैं, और वे घर में जो भी चीजें देखते हैं, उसे सीखते और अपनाते हैं। बच्चों की सुरक्षा और स्वास्थ्य की देखभाल हर माता-पिता की प्राथमिकता होती है। इसलिए, यह ज़रूरी है कि हम बच्चों को घर में ऐसी चीजें न दिखाएं जो उनके लिए अनुचित या हानिकारक हो सकती हैं। यहां कुछ चीजें हैं जो आपको घर में बच्चों को भूलकर भी नहीं दिखानी चाहिए: 1. मोबाइल नही दिखाए: घर में छोटे बच्चों को…
View On WordPress
0 notes
Text

. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत ��्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समज��वून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना क��ण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) ��विनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
वनस्पतींसाठी माती का महत्त्वाची आहे
मातीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु वनस्पतींच्या जीवन चक्रात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वाढीसाठी हे केवळ भौतिक माध्यम नाही; हे एक जटिल वातावरण आहे जे वनस्पतींना आवश्यक पोषक, पाणी आणि आधार प्रदान करते. वनस्पतींसाठी माती इतकी महत्त्वाची का आहे हे समजून घेतल्या��े नैसर्गिक जग आणि आपल्या स्वतःच्या अन्न पुरवठ्याचे पालनपोषण करण्यात तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात मदत होते.
पोषक तत्वांचा स्रोत मातीच्या प्राथमिक कार्यांपैकी एक म्हणजे वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करणे. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांसारखे आवश्यक घटक जमिनीत नैसर्गिकरित्या असतात. हे पोषक घटक वनस्पतीच्या मुळांद्वारे शोषले जातात, ज्यामुळे वनस्पतीला प्रकाशसंश्लेषण, वाढ आणि पुनरुत्पादन यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडता येतात.
या पोषक तत्वांशिवाय, वनस्पती जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण करू शकणार नाहीत आणि त्यांची वाढ खुंटली जाईल. उदाहरणार्थ, पानांच्या वाढीसाठी नायट्रोजन महत्त्वपूर्ण आहे, फॉस्फरस मुळांच्या विकासास मदत ��रते आणि पोटॅशियम फुल आणि फळांच्या निर्मितीस मदत करते.
पाणी साठवण आणि निचरा माती स्पंज म्हणून काम करते, पाणी साठवते जे झाडे दिवसभर वापरू शकतात. जेव्हा पाऊस पडतो किंवा जेव्हा सिंचन होते तेव्हा माती पाणी शोषून घेते आणि धरून ठेवते, हळूहळू ते झाडाच्या मुळांमध्ये सोडते. ओलाव्याचा हा स्थिर पुरवठा वनस्पतींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण रोपांच्या वाढीवर थेट परिणाम करते, कारण जास्त किंवा खूप कमी पाणी दोन्ही झाडांना हानी पोहोचवू शकते.
माती देखील निचरा नियंत्रित करते. पाण्याचा चांगला निचरा होणारी माती मुळांभोवती जास्त पाणी साचणार नाही याची खात्री करते, मुळांच्या सडण्यापासून रोखते, तर ओलावा योग्य प्रकारे टिकवून ठेवणारी माती झाडे लवकर कोरडे होणार नाहीत याची खात्री करू शकते.
रूट सपोर्ट आणि अँकरिंग माती झाडांना यांत्रिक आधार देते. मुळे रोपाला घट्टपणे जागोजागी नांगरून ठेवतात, जोरदार वाऱ्यामुळे ते उडून जाण्यापासून किंवा विस्थापित होण्यापासून रोखतात. मातीची रचना मुळे वाढण्यास आणि पसरण्यास मदत करते, वनस्पतीला मजबूत पाया प्रदान करते. जर माती खूप संकुचित असेल किंवा संरचनेत कमतरता असेल, तर ती मुळांच्या विस्तारावर मर्यादा घालू शकते, वनस्पतींची वाढ खुंटते.
सूक्ष्मजीव क्रियाकलाप मातीमध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि गांडुळांसह अनेक सूक्ष्मजीव असतात. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे खंडित करण्यात आणि वनस्पतींना पोषक तत्वे अधिक उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, मातीतील नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरिया वातावरणातील नायट्रोजनला वनस्पती वापरू शकतील अशा स्वरूपात रूपांतरित करतात. गांडुळे जमिनीत हवा भरण्यास मदत करतात, ज्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळू शकतो.
मातीतील जटिल परिसंस्था हानिकारक रोगजनकांना नियंत्रणात ठेवून आणि एकूण मातीच्या सुपीकतेला आधार देऊन वनस्पतींना निरोगी राहण्यास मदत करते.
मातीचा pH आणि वनस्पतींची वाढ मातीचा pH म्हणजे मातीची आंबटपणा किंवा क्षारता, जे पोषक तत्वांच्या उपलब्धतेवर परिणाम करू शकते. काही झाडे किंचित आम्लयुक्त माती पसंत करतात, तर काही अधिक अल्कधर्मी स्थितीत वाढतात. मातीची पीएच पातळी वनस्पती किती चांगल्या प्रकारे पोषक घटकांपर्यंत पोहोचू शकते यावर परिणाम करते आणि अत्यंत पीएच पातळी त्यांच्या वाढीस अडथळा आणू शकते. शेतकरी आणि बागायतदार वनस्पतींचे इष्टतम आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी मातीचे पीएच अनेकदा तपासतात आणि समायोजित करतात.
मातीची धूप आणि वनस्पती संरक्षण माती ��ातीची धूप होण्यापासून संरक्षणात्मक अडथळा म्हणून देखील कार्य करते, ज्यामुळे वनस्पतींची मुळे घटकांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांची वाढ व्यत्यय आणू शकते. मातीची निरोगी रचना मुसळधार पावसात माती वाहून जाण्यापासून किंवा वाऱ्याने उडून जाण्यापासून प्रतिबंधित करते. हे संरक्षण वनस्पतींची लोकसंख्या राखण्यासाठी अत्यावश्यक आहे, विशेषत: ज्या भागात वनस्पती जमिनीचा ऱ्हास रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
निष्कर्ष माती ही केवळ घाण नाही - ती एक जिवंत, गतिमान वातावरण आहे जी वनस्पतींना आणि त्यांना आधार देणारी परिसंस्था टिकवून ठेवते. मातीचा वनस्पतींच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेऊन, आपण शेती, बागकाम आणि नैसर्गिक जगामध्ये त्याचे महत्त्व जाणून घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरामागील अंगणात अन्न पिकवत असाल किंवा पुनर्वनीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देत असाल, निरोगी माती ही वनस्पती आणि शाश्वत ग्रहाचा पाया आहे.
#organic fertilizer production line#agriculture#micronutrients#biostimulants market trends#organic fertilizer equipment
0 notes
Text
#कबीर_God_है_प्रत्यक्ष_प्रमाण
जब कबीर परमेश्वर सतलोक से अवतरित हुए थे उस समय शिशु रूपकबीर साहेब की परवरिश कुंवारी गाय के दूध से हुई थीइसी बात का प्रमाण ऋग्वेद मण्डल 9 सूक्त1 मंत्र 9 में भी है कि जबपूर्ण परमात्मा शिशु रूप धारण करके पृथ्वी पर आता है तो उसका पालनपोषण कुंवारी गाय से
1 note
·
View note
Text
बाल दिवस 2023 मराठी | Children's Day: तारीख, इतिहास, महत्त्व आणि उत्सव संपूर्ण माहिती
Children's Day 2023: Date, History, Significance and Celebrations Full Information Marathi | Children's Day 2023 in Marathi | बाल दिवस 2023 संपूर्ण माहिती मराठी | बाल दिवस 2023 मराठी निबंध | Essay on Children's Day in Marathi
बालदिन, विविध देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, हा एक विशेष प्रसंग आहे जो आपल्या जगाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करणार्या तरुण आत्म्यांचा सन्मान आणि कदर करण्यासाठी समर्पित आहे. भारतात, 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो, पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान आणि मुलांच्या हक्क आणि शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते यांची ही जयंती. हा दिवस म्हणजे बालपणाचे महत्त्व प्रतिबिंबित करण्याचा आणि प्रत्येक मुलामध्ये असलेली क्षमता आणि निरागसता ओळखण्याची वेळ आहे.
बालदिनाची संकल्पना केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये बालदिनाची स्वतःची आवृत्ती आहे, जी तरुण पिढीच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी त्या��ची वचनबद्धता दर्शवते. हा दिवस आपल्या जगातील मुलांचे पालनपोषण, संरक्षण आणि मार्गदर्शन करण्याच्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देतो. या निबंधात, आपण बालदिनाचे महत्त्व, त्याची ऐतिहासिक उत्पत्ती आणि मुलांचे सक्षमीकरण करून भविष्यात गुंतवणूक करण्याचे महत्त्व शोधू. READ MORE
0 notes
Text
दिपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस...'गाय' ही भारतीय संस्कृती व शेतीचा आधारस्तंभ आहे, त्यांचे पालनपोषण करणे आपले कर्तव्य आहे. वसुबारस निमित्त पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया! दिव्यांच्या लखलखाटात सगळीकडे समृद्धी आणि नवे तेज घेऊन येणारी दीपावली आपल्या सर्वांच्या जीवनात नवा आनंद घेऊन येवो..!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#वसुबारस #गोवत्स_द्वादशी #दिवाळी #दिवाळसण #संस्कृती #गो_देवता #गाय #गोमाता #hindu #hindusan #diwali #vasubaras
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होईल. वसुधैव कुटुंबकम या उद्देशासाठी योग, ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी अमेरिका दौर्याच्या पहिल्या दिवशी विविध मान्यवरांची भेट घेतली. सांख्यिकीशास्त्रज्ञ प्राध्यापक नसीम निकोलास, बौद्ध धर्माचे तज्ञ आणि लेखक पद्मश्री बॉब थर्मन, गुंतवणूकदार रे डालिओ, टेस्लाचे सहसंस्थापक एलॉन मस्क, यांच्यासह कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातल्या अमेरिकेतल्या तज्ञांशीही पंतप्रधानांनी चर्चा केली.
वॉशिंग्टनमधल्या व्हाईट हाऊसमध्ये उद्या पंतप्रधान मोदी यांचं औपचारिक स्वागत होईल आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यासोबत ते उच्चस्तरीय चर्चा करतील. या दौऱ्यात ते अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीलाही संबोधित करणार आहेत.
****
देशात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्रीय आयुषमंत्री सर्��ानंद सोनोवाल, मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, यांच्यासह अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. भारताची संस्कृती, सामाजिक रचना, अध्यात्म आणि आदर्श यांनी नेहमीच एकत्र येणा-या, अंगीकारणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या परंपरांचं पालनपोषण केलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. उत्स्फूर्तपणे या अनोख्या सोहळ्यात देशभरात आणि जगभरातून कोट्यवधी लोकांचा सहभाग, योगाची विशालता आणि कीर्ती दर्शवतो, असं त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमत्त संयुक्त राष्ट्र संघामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत, ही देशासाठी गौरवाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत विधानभवनात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योग दिनानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये ३५ लाख लोकांना एकाच वेळेस योगा करण्याचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवलं पाहिजे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या समवेत गेट वे ऑफ इंडिया इथं योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
औरंगाबाद इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते.
हिंगोली इथल्या संत नामदेव कवायत मैदानावर योग दिवस साजरा करण्यात आला. नागरीक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या विविध भागात, शाळा, महाविद्यालयांमध्ये योगाभ्यास करण्यात आला.
उस्मानाबाद इथं भाजप, पतंजली योग समिती तसंच विविध सामाजिक संस्था संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग साधना केली.
****
पुण्यात जी - 20च्या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी देखील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर भीमा नदीत उजनी धरणातून आज पाणी सोडण्यात आलं. एक हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत असून, त्यात टप्प्याटप्प्यानं वाढ केली जाईल. २४ तारखेला हे पाणी पंढरपूरला पोहचेल, असं नियोजन करण्यात आलं आहे.
****
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी, मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व-पुनरीक्षण उपक्रम आणि पुनरीक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.
****
मराठवाड्यात येत्या २३ आणि २४ तारखेला अनेक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. येत्या तेवीस ते एकोणतीस जून या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाजही या केंद्रानं वर्तवला आहे.
****
0 notes
Photo
बच्चे की जरुरत और बदलता परिवार -
जब भी किसी के घर में पहला बच्चा पैदा होता है तो प्रायः लोगों को पता नहीं होता है की बच्चों के पालन -पोषण में क्या -क्या जरूरते होंगी | नया दौर है और एकाकी परिवार का प्रचलन बढ़ा है जिससे कई विसंगतियां व्याप्त है क्योकि पहले बडा परिवार होने की वजह से घरों महिलाओं की संख्या भी ज्यादा होती थी जिससे बच्चों के पालन -पोषण में लोगों को दिक्कतों का सामना नहीं करना पड़ता था |क्योकि महिलाओं पहले से ही अनुभवी रहा करती थी | महिलाओं की संख्या ज्यादा होने से कामों का बटवारा भी सरल हो जाया करता था | और किसी पे भी ज्यादा बोझ नहीं पड़ता था |बच्चों का विकास भी अच्छे से हो जाया करता था |लेकिन अब एकाकी परिवार का प्रचलन होने से माता -पिता को ही बच्चे का पूरा भरण -पोषण करना है |जिससे तकनिकी और बाजार में भी इस तरह के आइटम मौजूद है जिससे एकाकी परिवार में बच्चों के पालन -पोषण आसानी से हो सके |
#अपनाअंगूठाचूसेगा#6महीनेतकमाँकाहीदूध#आरामदायकटोपी#आवाजेनिकलेगा#एकाकीपरिवार#कईविसंगतियां#कामोंकाबटवारा#गंभीरबीमारीकालक्षण#डाइपर#डॉक्टर#दादादादी#दूधपिलाना#नर्स#नानानानी#निप्पल#पालनपोषण#पालनपोषणआसानी#पालना#पिताकीसहभागिता#फार्मूलामिल्क#बच्चेकीजरूरते#बच्चोंकोरैशेस#बदलतापरिवार#बाज़ार#बॉटल#बॉटलकोसाफ़करनेवाले#ब्रेस्टपंप#ब्रेस्टफीडिंग#भरणपोषण#मलत्यागना
1 note
·
View note
Text
घर में बच्चों को भूलकर भी नहीं दिखानी चाहिए ये चीजें।
बच्चे मासूम और जिज्ञासु होते हैं, और वे घर में जो भी चीजें देखते हैं, उसे सीखते और अपनाते हैं। बच्चों की सुरक्षा और स्वास्थ्य की देखभाल हर माता-पिता की प्राथमिकता होती है। इसलिए, यह ज़रूरी है कि हम बच्चों को घर में ऐसी चीजें न दिखाएं जो उनके लिए अनुचित या हानिकारक हो सकती हैं। यहां कुछ चीजें हैं जो आपको घर में बच्चों को भूलकर भी नहीं दिखानी चाहिए: 1. मोबाइल नही दिखाए: घर में छोटे बच्चों को…
View On WordPress
0 notes
Text
एमएजीआई
______________________________________________________________ ______________________________________________________________ मागीहरू टाढाबाट हिंडेर एउटा ताराले डोऱ् याए र बेबी येशूलाई शाही उपहारहरू अर्पण गरे। हामीसँग स्वर्ग, हाम्रो विश्वासमा डोऱ्याउन एक तारा छ, हामीले पालनपोषण गर्नै पर्छ किनभने विश्वास गुमाउनु भनेको स्वर्गको कम्पास गुमाउनु हो । । । हामीले हाम्रो विश् वासलाई आत्माका…
View On WordPress
0 notes
Text
म्हणून तरुणीने स्वतःच्या आधी पन्नास वर्षीय आईचे लग्न लावले
म्हणून तरुणीने स्वतःच्या आधी पन्नास वर्षीय आईचे लग्न ���ावले
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून एका पंचवीस वर्षाच्या तरुणीने आपल्या पन्नास वर्षीय आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. देवआरती चक्रवती असे या मुलीचे नाव असून तिने तिची आई असलेली मौसमी चक्रवती यांचा दुसरा विवाह लावून दिला. देवआरती ही दोन वर्षांची असतानाच डॉक्टर असलेल्या तिच्या वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर आईने तिचे पालनपोषण केले. आपले लग्न झाल्यानंतर आईचे काय…

View On WordPress
0 notes
Text
मुलगी २० ची तर मी ६० चा होईन, रणबीरला आता होतोय पश्चाताप
मुलगी २० ची तर मी ६० चा होईन, रणबीरला आता होतोय पश्चाताप
मुलगी २० ची तर मी ६० चा होईन, रणबीरला आता होतोय पश्चाताप Ranbir Kapoor- सौदी अरबमध्ये झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रणबीर कपूर सहभागी झाला होता. यावेळी तो पहिल्यांदाच मुलगी राहावर मोकळेपणाने बोलला. त्याने सांगितलं की अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा त्याला पश्चाताप होत आहे. यासोबतच रणबीरने तो काम आणि मुलीचं पालनपोषण कसं करणार हेदेखील सांगितले. Ranbir Kapoor- सौदी अरबमध्ये झालेल्या…
View On WordPress
0 notes
Text
‘नेपथ्य सङ्गीत यात्रा’ को सबै तयारी पूरा
‘नेपथ्य सङ्गीत यात्रा’ को सबै तयारी पूरा
काठमाडौँ, १५ मङ्सिर । मानवता प्रवर्द्धन गर्ने उद्देश्यले मानव सेवा आश्रम र नेपथ्य व्याण्डको सहकार्यमा काठमाडौँ, पोखरासहित मुलुकका प्रमुख १० सहरमा हुन लागेको सङ्गीत यात्रा ‘नेपथ्य लाइभ कन्सर्ट’ को सबै तयारी पूरा भएको छ । आश्रमले आज उक्त कार्यक्रमको सबै तयारी पूरा भएको जानकारी गराएको हो । सङ्गीतका माध्यमबाट मुलुकका सडक पेटीमा रहेका असक्त, असहाय तथा परिवारविहीन व्यक्तिहरूको उद्धार, उपचार, पालनपोषण…

View On WordPress
0 notes
Text
जागतिक विद्यार्थी दिन 2023 मराठी | World Students Day: इतिहास, महत्व, थीम, सेलिब्रेशन संपूर्ण माहिती
World Students Day 2023: History, Significance, Themes, Celebrations Complete Information in Marathi | जागतिक विद्यार्थी दिन 2023 संपूर्ण माहिती मराठी | जागतिक विद्यार्थी दिन 2023 निबंध मराठी | Essay on World Students Day in Marathi | जागतिक विद्यार्थी दिन इतिहास, महत्व, थीम, सेलिब्रेशन संपूर्ण माहिती | विश्व विद्यार्थी दिवस 2023 | विश्व छात्र दिवस 2023 मराठी | World Students Day 2023 in Marathi
जागतिक विद्यार्थी दिन हा वार्षिक उत्सव आहे जो डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांच्या जीवनाचा आणि वारशाचा सन्मान करतो. प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि दूरदर्शी नेते ज्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले. हा दिवस विद्यार्थ्यांना, त्यांच्या आकांक्षा आणि भविष्य घडवण्यातील त्यांची भूमिका यांना समर्पित आहे. 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा, डॉ. कलाम यांचा वाढदिवस, जागतिक विद्यार्थी दिन हा शिक्षणाचे महत्त्व, तरुण मनाची क्षमता आणि जगावर स��ारात्मक प्रभाव पाडू शकणार्या जागतिक नागरिकांचे पालनपोषण करण्याची गरज यांचे स्मरण करून देतो. या निबंधात, आपण जागतिक विद्यार्थी दिनाचे महत्त्व, त्याचा इतिहास आणि भविष्य घडवण्यात विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी सखोल अभ्यास करू.
जागतिक विद्यार्थी दिनाची उत्पत्ती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांच्या जीवन आणि कार्याशी सखोलपणे गुंतलेली आहे. या दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी, त्यांचे चरित्र आणि त्यांचे शिक्षण आणि समाजातील योगदान यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. Read more
0 notes
Text
#तत्वज्ञानले_भ्रष्टाचार_अन्त्य
भ्रष्टाचार गरी कमाइएको धनले कदापि सुख मिल्दैन र अन्तमा दुर्गति गराउँछ। सन्त रामपाल जी महाराज भन्नुहुन्छ भ्रष्टाचार गरी कमाइएको धनले बच्चाको पालनपोषण गर्नु उनीहरूलाई विष पिलाउनु समान हो।
Corruption Free Nepal

0 notes
Photo

मनाला मानसिक दृष्टीला पाती लावून आयुष्य जगू नका ह्या मानसिक दृष्टीला लावलेल्या पातीचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी समाज उद्योग व्यवसाय करू शकत नाही म्हणून. क्षमता हि प्रचंड असते, अनेक कंपन्यांवर उच्च पदे देखील भूषवतात, कंपनीसाठी मोठमोठ्या डील यशस्वी करतात, कंपनीसाठी चांगले वाईट काम करतात पण स्वतःची कंपनी काढून आपण असे काही करू शकतो ह्याचा त्यांना मागसुमच नसतो. तसे चौकटीबाहेर आयुष्य जगणारे मराठी आहेत पण त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा मराठी समाजाला नोकरीची पाती आणि उद्योग व्यवसाय केला तरी कमी पैसे कमावण्याची पाती हि असते म्हणजे असतेच. कितीही क्षमता असली तरी स्वतःची क्षमता कमी करायची करोडो कमवायची लायकी असताना स���द्धा पगाररुपी पैसा येवू द्यायचा आणि बाकीचा पैसा हा मालकाला आयता कमवून द्यायचा. काही लोकांच्या सर्वांगीण आयुष्याला पाती लावलेली असते तर काही जणांच्या ठराविक आयुष्याच्या भागाला पाती लावलेली असते. उदाहरणार्थ एक व्यक्ती हि व्यवसायिक आयुष्यात यशस्वी असेल तर तीच व्यक्ती खाजगी आयुष्यात सपशेल अपयशी असते. जर तुम्ही अश्या व्यक्तींचे व्यवसायिक यश बघून त्यांच्याकडून खाजगी आयुष्याबद्दल सल्ला घेत असाल तर तुम्हाला देखील प्रचंड प्रमाणात खाजगी आयुष्यात अपयशाला सामोरे जावे लागेल. जर तुम्ही पाती लावलेल्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत असाल तर तुम्ही सुद्धा त्यांनी ज्या ज्या संकटांना तोंड दिले ती संकटे तुमच्या वाट्याला येतील, कदाचित त्यांचे स्वरूप अजून भीषण झालेले असेल, जसे आपण काळानुसार बदलतो सक्षम होतो तशीच संकटे सुद्धा स्वतला बदलत असतात, हा श्रुष्टी चा अलिखित नियम आहे बदलाचा. तुमच्या मानसिकतेला पाती लावण्याचे काम तुमच्या लहानपणापासून सुरु होते, जर मोठ्या व्यक्तीला गुलाम बनवायचे असेल तर लहानपणापासून सुरवात करा हा अध्यात्मिक आणि मानसशास्त्राचा नियम आहे, ह्याला माइंड कंट्रोल म्हणजे दुसर्याच्या मनावर ताबा मिळवणे असे म्हणतात. वातावरणानुसार मनुष्य प्राणी स्वतला बदलत असतो हे नैसर्गिक आहे पण तुम्हाला अनेक मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले कृत्रिम भेदभाव प्रचंड प्रमाणात दिसून येतील. अनेक संस्कृती आणि परंपरा ह्या बिनकामाच्या असताना सुद्धा लादलेल्या असतात व मनुष्य प्राणी न प्रश्न विचारता लादलेले ओझे पिढ्यान पिढ्या वाहत जातो, ह्यामध्ये नुकसान फक्त आणि फक्त गरीब मध्यम वर्गाचे होते, श्रीमंत, समृद्ध आणि सत्ताधारी मुक्त आयुष्य जगत असतात. साधे उदाहरण घ्या, समजा तुमचे मुल हे नुकतेच जन्माला आलेले आहे, त्या मुलाला तुमच्यापासून अलग करून जे त्यांचे पालक नाही त्यांना सुपूर्द केले व पालन पोषण करायला सांगितले, जेव्हा ते मुल मोठे होत जाईल तेव्हा जे पालनपोषण करतात पण ज्यांनी जन्म दिला नाही त्यांना तो त्याचे आई वडील समजेल, ते जे संस्कार देतील त्याचेच अनुसरण करेल व त्याचे संपूर्ण आयुष्य व्यतीत करेल. म्हणजे आता जे तुम्ही चांगले वाईट आयुष्य जगत आहात त्याची प्रोग्रामिंग हि लहान पणीच संस्कार रुपात तुमच्यावर झाली आहे. अर्थात इथे अनुवांशिकता हा भाग वेगळा आहे त्याबद्दल वेगळा लेख लिहू शकतो. ह्याचा विरुद्ध अर्थ हा होतो कि ह्या पृथ्वीतलावर जन्माला येणारे प्रत्येक बाळ हे नैसर्गिकरीत्या स्वतंत्र असते, त्याच्यामध्ये अध्यात्मिक मानसशास्त्रीय शक्त्या ह्या जन्मजात असतात. जस जसा तो मोठा होत जातो तस तसे त्याच्या मानसिकतेला विविध प्रकारच्या संस्काररूपी पात्या लावून एकसारखे निरस दुर्भाग्यशाली आयुष्य जगू लागतो किंवा जगायला मजबूर केले जाते. कधी कधी मानसिक पात्या ह्या गरजेच्या असतात उदाहरणार्थ तुम्हाला ३० वर्षांचे ध्येय ३ वर्षात, ३ वर्षांचे ध्येय ३ महिन्यात, ३ महिन्याचे ध्येय ३ दिवसात, ३ दिवसाचे ध्येय ३ तासात, ३ तासाचे ध्येय ३ मिनटात आणि ३ मिनिटांचे ध्येय ३ सेकंदात गाठायचे असेल तर स्वताहून ते ध्येय गाठण्यासाठी मानसिक पाती लावून घेतलेली बरी, ती मानसिक पाती ध्येय पूर्ण झाल्यावर गळून पडते, पण जर इतरांकडून मानसिक पाती लावून घेतली तर सहसा आपण ती काढायला तयार होत नाही कारण एक भीती असते कि परत आपण मागे गेलो तर? ध्येय गाठण्यासाठी लावलेली मानसिक पाती हि आपले लक्ष्य विचलित होऊ नये म्हणून आपण लावून घेतो, व ते ध्येय अगदी कमी वेळेत गाठतो. ह्यामुळे आपण घनदाट आयुष्याच्या जंगलात न भरकटता ध्येय कुठल्याही संकटात न पडता साध्य करून घेतो, हि मानिसक पाती ८० % नकारात्मक विचार आणि १९ % सकारात्मक विचार ह्यांना बाजूला सारते, व १ % ध्येयाच्या विचारांना ठेवते जेणेकरून प्रत्येक क्षणी आपण ध्येयाच्या योग्य दिशेने वाटचाल करत असतो. आता तुम्ही तुमचे आयुष्य तपासून पहा कि तुम्ही मानसिक पाती लावली आहे कि नाही, ती तुम्ही लावली आहे कि इतरांनी? ती तुमच्या फायद्याची आहे कि नाही? तात्पुरती आहे कि कायमस्वरूपी? जितक्या लवकर मानसिक पाती काढाल तितक्या लवकर तुम्ही खर्या अर्थाने मुक्त आयुष्य जगाल. जर स्वताहून मानसिक पाती निघत असतील तर ठीक आहे जर नाही तर तज्ञांची मदत घ्याल. अश्विनीकुमार मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध
1 note
·
View note