#होईन
Explore tagged Tumblr posts
dhanu-j-92 · 4 months ago
Text
Tumblr media
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णू��ींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून ��िष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषीं��ी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समज���ील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
2 notes · View notes
ultraaslamaman · 2 months ago
Text
जरुरी छैन सबैले तिम्रो महत्व बुझ्न, तराजुले केवल तौल नाप्छ गुणस्तर होईन।
0 notes
ashokjagharkar · 3 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ६
रमीचे डाव आणि सोबत गप्पा एवढ्या रंगल्या की सरत्या वेळेचं भान कुणालाच राहिलं नाहीं! पण भिंतीवरील घड्याळात मध्यरा��्रीनंतर २ चे टोले पडले तेव्हा जांभई देत अनंत म्हणाला, "प्रभाकरराव, आतां चालु आहे तो डाव खरोखरच शेवटचा! त्यानंतर आवरतं घेतलं तरच निदान अडीच/तीन तास तरी मिळतील तुम्हांला आडवं व्हायला;-- पहांटे ५-३० वाजतां उठून चहा करण्यापूर्वी!" "अरे, रात्री कितीही उशीरा झोपलो तरी वर्षानुवर्षांच्या संवयीनुसार पहांटे ५ च्या सुमारास हमखास जाग येतेच मला!" प्रभाकरराव त्याला आश्वस्त करीत म्हणाले." फार तर काय, पेंग जास्तच अनावर झाली तर चहा झाल्यावर पुन: आडवा होईन!" "म्हणजे तुम्ही दोघं चहा घेऊन लगेच निघणार कां?" प्रमिलानं विचारलं, "एवढी कसली घाई आहे? मी म्हणते जरा आरामात नाश्ता करुन जा!" त्यावर अनंत काही बोलण्याआधीच प्रभाकरराव म्हणाले, "बंधुराजांचे पाय खिळतील असा काहीतरी चमचमीत नाश्त्याचा बेत ऐकवा की ताईसाहेब!"
"नाहीं हं", शुभदानं घाईघाईनं हस्तक्षेप केला," काल संध्याकाळपासून बंधुराजांचे खाण्यापिण्याचे लाड करून दमल्या असतील पमाताई! त्यांना आतां आराम मिळायलाच हवा! आम्हीसुद्धां चहा घेऊन निघालो पायी-पायी, तर दुधवाला येण्यापूर्वी घरीं पोहोंचू! नाहीतर दाराला कुलूप बघून तो बिचारा परत जायचा!" "आणि आज आतां हा शुक्रवार उजाडला ना? म्हणजे आम्हां मित्रांचा सकाळी ८-३० ते १० पर्यंत साप्ताहिक गप्पांचा वार! तो चुकवून कसं चालेल?" अनंतनं पुस्ती जोडली. "काय रे एवढ्या गप्पा मारतां दर शुक्रवारी भेटून?" प्रमिलानं कुतूहलानं विचारलं. "तुम्ही बायका कशा, भिशीच्या नांवाखाली दर महिन्याला एकत्र जमून कुचाळक्या करतां, तशाच या साप्ताहिक कुचाळक्या!" प्रभाकररावांनी परस्पर उत्तर दिलं. "नाहीं ग, सकाळी मॉर्निंग वाॅकच्या निमित्तानं ओळखी होऊन एक अनौपचारिक ग्रुप तयार झाला होता. पण फिरतांना गप्पा कशा होणार? म्हणून मग आठवड्यांतून एकदां, दर शुक्रवारी, सकाळी ८-३० ते १० या वेळात एका हाॅटेलमधे चहा-काॅफीच्या साक्षीनं आम्ही गप्पांची मैफिल जमवतो!"
"नुसत्या चहा-काॅफीवर भागत नाहीं, बरं पमाताई!" शुभदा तक्रारीच्या सूरात म्हणाली,"एक नंबरची खाबू मंडळी आहेत सगळी! चहा-काॅफीचं बिल एकेकजण पाळीपाळीनं देतो;-- पण जोडीला दर शुक्रवारी कुणाकडून तरी खादाडीची पार्टी असतेच!" "अरे,वा!" प्रभाकरराव कौतुकानं म्हणाले,"दर शुक्रवारी कशी-काय रे पार्टी?" "आम्ही एकुण १६ मेंबर्स आहोत. त्यामुळे दर शुक्रवारी काही ना काही निमित्त असतंच!कुणाचा वाढदिवस, कुणाच्या बायकोचा वाढदिवस तर कुणाच्या लग्नाचा! शिवाय जोडीला अन्य कारणं मिळतातच. उदाहरणार्थ कुणाच्या घरी शुभकार्य ठरतं तर कुणाकडे नातवंडाचं बारसं! आजचंच बघा ना: रिटायर झाल्याच्या खुषीनिमित्त आजची पार्टी मी देणार आहे!" अनंतने खुलासा केला आणि शुभदाकडे वळून म्हणाला, "आमची खादाडी काढलीस, पण दर शुक्रवारी ऑफिसला जाण्यापूर्वी घाईघाईनं तुलाही पार्सल आणून देत होतो, ते नाहीं सांगितलंस! हीला आयतं पार्सल मिळत असल्यामुळे दर शुक्रवारी सकाळी आमचं कीचन बंद असतं, प्रभाकरराव!" "पार्सल आणून द्यायच्या अटीवर तर मी दर शुक्रवारी जाऊं देत होते ह्यांना!" शुभदानं
१८ ऑगस्ट २०२२
0 notes
aman-rohtak · 5 months ago
Text
#ZakirNaik_Ko_Agyan
ज़ाकिर नाईकको मान्यता छ कि ,"जीव हत्या गर्नु वा मासु खानु पाप होईन, जबकि सन्त रामपालजीले बताउनु भएको छ कि कुरान शरीफ़मा मासु खाने आदेश अल्लाह हू अकबरको होइन काल/शैतान को आदेश हो ।"
अधिक जानकारीका लागि हेर्नुहोस् Sant Rampal Ji Maharaj यूट्यूब च्यानल ।
Tumblr media
0 notes
mahadeosposts · 5 months ago
Text
Tumblr media
#ZakirNaik_Ko_Agyan
ज़ाकिर नाईकको मान्यता छ कि ,"जीव हत्या गर्नु वा मासु खानु पाप होईन, जबकि सन्त रामपालजीले बताउनु भएको छ कि कुरान शरीफ़मा मासु खाने आदेश अल्लाह हू अकबरको होइन 🔸काल/शैतान को आदेश हो ।"🔸
0 notes
bandya-mama · 6 months ago
Text
बायको : तुम्ही मला अशा दोन गोष्टी सांगा की,
एकीने मी खुश होईन आणि दुसरीने मला राग येईल.
Bandya : तू माझं जीवन आहेस.
आणि…
असं जीवन जगण्याचा मी धिक्कार करतो.
🤣🤣🤣😂😂😂😍😍😍😀😀😀
0 notes
pradip-madgaonkar · 6 months ago
Text
बायको : तुम्ही मला अशा दोन गोष्टी सांगा की,
एकीने मी खुश होईन आणि दुसरीने मला राग येईल.
pradip : तू माझं जीवन आहेस.
आणि…
असं जीवन जगण्याचा मी धिक्कार करतो.
🤣🤣🤣😂😂😂😍😍😍😀😀😀
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.08.2024  रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
मुख्यमंत्र�� माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा - मुख्यमंत्र्यांची माहिती
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय
आणि
राज्यात बहुतांश भागात काल पावसाची हजेरी, हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू 
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही, त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहायला हवं, म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं ��हे. मुंबईत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
बहीण भावांच्या नात्याचे बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण काल देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काल सकाळ���ासूनच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले होते.
रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्यातल्या सेवा विवेक ग्राम विकास केंद्रामधल्या, आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरण स्नेही राखी बांधली.
धाराशिव शहरातल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या.
नारळी पौर्णिमा देखील काल साजरी झाली. या निमित्ताने राज्यात किनापट्टीवरच्या कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
****
मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण नेहमी पाठिंबाच दिला, मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे चुकीचं नरेटिव्ह तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण तसंच सगेसोयरे अशा सर्व प्रश्नांवर काम करू इच्छितात, मात्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नसल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला, त्यावर फडणवीस काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही निर्णयाला आपण पाठिंबा दिला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर मी राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस मराठा समाजाला विरोध करतात, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचं वितरण काल अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नव��ियुक्त अध्‍यक्ष रवींद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा जेष्‍ठ साहित्‍यिक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्मानित करण्‍यात आलं. 
****
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्राचार्य जटनुरे यांनी केलं आहे.
****
महसूल पंधरवाड्या अंतर्गत बीड इथं काल ‘एक धाव सुरक्षेची‘ महामॅरेथॉन घेण्यात आली. अंबिका चौक ते संत सेवालाल महाराज चौक मार्गाने जाणार्या मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी पंडीत चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. महिलांसह माजी सैनिक, विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - महाज्योती मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, याबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या चित्ररथाचं काल प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन योजनांची माहिती देणार आहे
****
देशात संविधानाला खरा न्याय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, असं मत संविधान जागर यात्रेचे संयोजक डॉ. वाल्मिक गायकवाड यांनी व्यक्त केलं. संविधान जागर यात्रेचं काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापुरात आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं काही वेळ जोरदार पाऊस झाला. 
जालना शहर परिसरात तसंच जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर तालुक्यातल्या काही भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला होता. तर ��ा पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव शहरातही काल रात्री दोन तास मुसळधार पाऊस झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या साखरा शिवारात अंगावर वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मलकापूर तालुक्यातल्या म्हैसवाडी इथं पुष्पा राणे या मजूर महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.
****
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
samaya-samachar · 1 year ago
Text
कलाकार भाईरल होईन, लोकप्रिय हुनुपर्छ: प्रधानमन्त्री
काठमाडौँ, ५ फागुन : प्रधानमन्त्री पुष्पकमल दाहाल ‘प्रचण्ड’ले नेपाली लोकसङ्गीतमा देखिएको बाह्य अतिक्रमण र विकृतिप्रति सचेत हुनुपर्ने बतााएका छन् । राष्ट्रिय लोक तथा दोहोरीगीत प्रतिष्ठान नेपालद्वारा आज आयोजित खुला लोकदोहोरी प्रतियोगिताको उद्घाटन गर्दै प्रधानमन्त्रीले नेपालीपनको सङ्गीत विकृतितर्फ लालयित हुँदै गएकोप्रति गम्भीर हुनुपर्ने बताएका हुन्।    विविधतापूर्ण मौलिकतामा आधारित गीतसङ्गीतले निकै…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
मुलुकबाट राजसंस्था जानुका कारणहरु र राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारलाई मेरो सुझाव र सल्लाहहरु यस प्रकार छन ।
अब राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले सेनाहरु, जनपद प्रहरीहरु, सशस्त्र प्रहरीहरु र राष्ट्रिय अनुसन्धान सुरक्षाकर्मीहरुसंग छलफल र समन्वय गरी अघि बढनुपर्छ ।
सर्वप्रथम राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले आफु वरिपरिका केही स्वार्थी र अवसरवादी तत्वहरुलाई तत्काल निष्कासन गर्नुपर्ने देखिन्छ । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले आफनो को हुन र पराया को हुन भन्ने कुरा सहि पहिचान गर्न सक्नुपर्छ ।
राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले वीर बलबहादुर कुँवर, जंग बहादुर राणा, पृथ्वीनारायण शाह, महेन्द्र शाह र चाणक्य नीति लिएर अघि बढनुपर्छ । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले सेनाहरु, जनपद प्रहरीहरु, सशस्त्र प्रहरीहरु र राष्ट्रिय अनुसन्धान विभिन्न सुरक्षा निकायहरूसंग छलफल र समन्वय गरी अघि बढनुपर्छ । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारको सुरक्षाकर्मीहरु अर्थात सुरक्षा निकायहरूसंग समन्वय नभए जस्तो कताकतै मलाई महसुस भएको छ ।
श्री ५ ज्ञानेन्द्र शाहको पालामा राजसंस्था जानुका कारणहरु र श्री ५ ज्ञानेन्द्र शाह परिवारलाई मेरो सुझावहरु र सल्लाहहरु यस प्रकार छन :-
(१) राजसंस्था एमाले, काँग्रेस र माओवादी लगायतका राजनीतिक दलका नेताहरूको कारणले गएको होईन ।
(२) जसले जेसुकै भनेपनि वास्तविकमा राजसंस्था केही स्वार्थी र अवसरवादी दरबारीया शक्तिहरू र दरबारीय तत्वहरु तथा राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारको केही मध्यस्थकर्ता र केही सल्लाहकारहरुको कारणले गएको हो ।
(३) राजा श्री ५ ज्ञानेन्द्र शाह परिवारले को आफना हुन र को पराया हुन भन्ने नागरिकहरुको सही पहिचान गर्न सक्नु पर्दथ्यो । तर राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले आफनो को हुन र पराया को हुन पहिचान गर्न सक्नुभएन । यस्तो संवेदनशील विषयमा राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार चनाखो हुनु पर्दथ्यो । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार चनाखो हुनु भएन ।
(४) सही र साँचो कुराहरु राख्न, बोल्न सक्ने हिम्मत र खुबी भएका श्री ५ ज्ञानेन्द्र शाह परिवारका शुभ चिन्तकहरुलाई अवसरवादी केही सल्लाहकारहरु र केही मध्यस्थकर्ताहरुले आफनो अस्तित्व सकिन्छ भनी राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार सँग भेटघाट नै नगराउने परम्परा यथावत नै छ ।
(५) राजा ज्ञानेन्द्र शाह, युवराज्ञी हिमानी शाह र युवराजधिराज पारस शाहका वरिपरिका केही सल्लाहकारहरु र केही मध्यसकर्ताहरु ठिक छैनन । वरिपरिका केही सल्लाहकारहरु र केही मध्यसकर्ताहरुको कारणले नै राजसंस्था गएको हो । मुलुकमा राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारको केही सल्लाहकारहरु र केही मध्यसकर्ताहरुले अप्रत्यक्ष रूपमा दोग्ला भुमिका खेलिरहेका छन । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारको केही सल्लाहकारहरु र केही मध्यस्थकर्ताहरुको मिलोमतो र साँठगाँठ दलका नेताहरूसँग छ । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारको पक्षमा रहेका राजावादी संगठनहरुलाई पनि राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारको केही सल्लाहकारहरु र केही मध्यस्थकर्ताहरुले एक आपसमा मिल्न दिंदैनन र फुटाउने गर्छन ।
(६) अवसरवादी केही सचिवहरू र केही सल्लाहकारहरुलाई को को आम नागरिकहरु आफना हुन र आफना पक्षमा बोल्छन तथा खाँटि राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार पक्षधर को को हुन भन्ने पनि थाहा छ । त्यसकारण केही सचिवहरु र केही सल्लाहकारहरुले आफ्ना पक्षकाहरुलाई मात्र राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार संग भेट गराउने परम्परा यथावत नै छ ।
(७) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारका वास्तविक शुभचिन्तक र वफादारहरुले केही सचिवहरु र केही सल्लाहकारहरुको पोल खोलि देलान र राजदरबारबाट खाइ पिइ आएको सुविधा आदि आदि जस्ता कार्यहरुमा राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारका शुभचिन्तकहरुले मध्यस्थकर्ताहरू बारे पोल खोली देलान भन्ने मनसायले राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारलाई वास्तविक कुरा जाहेर नहोस भनेर केही मध्यस्थकर्ताहरु बाट भेट नगराउने प्रथा ।
(८) केही मध्यस्थकर्ताहरु र केही सल्लाहकारहरुको सोच आम नागरिकहरुले आफ्नो संधैभरि चाकरी, गुलामी गरिरहोस भन्ने उद्देश्यले चाकरी र गुलामी नगर्नेहरुलाई भेटघाट नगराउने पन्छाउने रुढीवादी परम्परा यथावत रहेको पाइन्छ ।
(९) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारका कतिपय मध्यस्थकर्ताहरु र सल्लाहकारहरु राम्रा पनि होलान तर फटाही र धुर्त्यांइ गर्ने अवसरवादीहरुको सामुन्ने सज्जनहरुको केही जोड चल्दैन । ओझेल र अल्पमतमा पर्छन ।
(१०) विगतमा राजा ज्ञानेन्द्र शाहले एक्कासी कार्यभार आफनो हातमा लिनु र नेपाल राष्ट्र नै चाहिँदैन भन्ने तुलसी गिरी लगायतका सल्लाहकारलाई सल्लाहकारको रुपमा ल्याउनु राजाको ठुलो गल्ती र ठुलो भुल थियो । अब राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले विगतमा भए जस्तो गल्ती वर्तमान समयमा दोहोरिनु दिनु हुँदैन ।
(११) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारका केही मध्यस्थकर्ताहरु र सल्लाहकारहरु दोहोरो चरित्र भएका ताक परे तिवारी नत्र गोतामे जस्ता अवसरवादी तत्वहरुले राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारलाई फसाए ।
(१२) राजा ज्ञानेन्द्र शाह स्वयं राजा थिए । राजा ज्ञानेन्द्र शाहलाई मन्त्रीपरिषद अध्यक्ष बन्नु परेको किन ? यसकारणले पनि राजसंस्था गएको हो । राजाको सामु अध्यक्ष पद केही पनि होइन । राजा स्वयंलाई अवसरवादी तत्वहरुले अध्यक्ष बन्न लगाई राजालाई फसाए ।
(१३) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार अवसरवादी केही मध्यस्थकर्ताहरु र सल्लाहकारहरु भरमा मात्र विश्वस्त हुनु हुँदैनथ्यो । बेला मौकामा राष्ट्रको गतिविधि तथा आम नागरिकहरुको चाहना र माँगलाई बुझ्नु पर्दथ्यो र समयमा सम्बोधन गर्नु पर्दथ्यो । राजा ज्ञानेन्द्र शाहको केही आफ्नो जिद्दी र हठ का कारण पनि राजा ज्ञानेन्द्र शाहले सत्ताबाट हात धुनु परेको हो ।
(१४) एक्काइसौँ शताब्दीमा राजा ज्ञानेन्द्र शाहले एक्कासि आफनो बुवा महेन्द्र शाह जस्तो शासन गर्न खोज्दा पनि विफल हुनु भएको हो । कहाँ विक्रम सम्वत २०१७ सालको समय कहाँ विक्रम सम्वत २०६०/६१ को समय धेरै फरक थियोे । राजा ज्ञानेन्द्र शाहले बुझ्न सक्नु भएन । राजसंस्था समाप्त पार्नु पनि ग्राइन्ड डिजाइन अन्तर्गत नै हो ।
(१५) एक्कासि राजा ज्ञानेन्द्र शाहले सत्ता आफनो हातमा लिएपछि राजा ज्ञानेन्द्र शाहको देश दौडहा, भ्रमण, मन्दिर दर्शन र उद्घाटनमा गर्नमा मात्र व्यस्त रहेकोे थियो । आम नागरिकहरुको आवश्यकता के हो त्यसलाई कसरी परिपूर्ति गर्ने सोच जस्तै शिक्षामा सुधार, स्वास्थ्यमा सुधार, कृषिमा सुधार, रोजगारीको व्यवस्था र रोजगारी नदिउन्जेल सम्म युवाहरूलाई बेरोजगार भत्ता आदि आदि जस्ता कुराहरुमा राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले ध्यान दिनु पर्दथ्यो तर राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले जनताहरुको चाहनालाई पुरा गर्न सक्नु भएन । राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले राष्ट्रलाई विकसित अन्तर्राष्ट्रिय मुलुकहरुको तुलनामा कसरी अगाडी लिएर जाने सोच बनाई दिएको भए आज राजसंस्था जाने अवस्था आउँदैन थियो ।
(१६) राजा ज्ञानेन्द्र शाह, युवराजधिराज पारस शाह र युवराज्ञी हिमानी शाहले अवसरवादी र ताक परे तिवारी नत्र गोतामे जस्ता सोच भएका केही मध्यस्थकर्ताहरु र केही सल्लाहकारहरुलाई लिएर राजा ज्ञानेन्द्र शाह परिवार अघाडी बढनु भयो भने राजसंस्था आयो भने पनि धेरै दिन सम्म टिक्न सक्दैन । राजसंस्थालाई टिकाउन राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले केही स्वार्थी र अवसरवादी मध्यस्थकर्ताहरु र केही सल्लाहकारहरु पुरै हटाउनुपर्ने हुन्छ ।
(१७) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले वीर बलबहादुर कुँवर, जंग बहादुर राणा, पृथ्वीनारायण शाह, महेन्द्र शाह र चाणक्य नीति लिएर अघि बढनुपर्छ ।
(१८) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले सेनाहरु, जनपद प्रहरीहरु, सशस्त्र प्रहरीहरु र राष्ट्रिय अनुसन्धान विभिन्न सुरक्षा निकायहरू संग छलफल र समन्वय गरी अघि बढनुपर्छ ।
(१९) राजा ज्ञानेन्द्र शाह परिवारले मुलुकमा जनताहरुको हित बारे के के गर्ने दुरदर्शि कार्ययोजना र भिजन बारे स्पष्ट योजना र खाकाको पुर्व तैयारी रहन आवश्यक छ । पुर्व कार्ययोजना र खाकाको तैयार नगरी लिएको सत्ता धेरै दिन टिक्न सक्दैन ।
स्वतन्त्र नेपाली नागरिक:राकेश कुमार शर्मा, जिल्ला मकवानपुर हेटौंडा उपमहानगरपालिका वडा नम्बर २ मोबाइल नम्बर ९८४८०५५७७६, ९८१२४९१३९७
0 notes
janvis-stuff · 1 year ago
Text
Tumblr media
#येशू_देव आहे
येशू हा देवाचा पुत्र होता
इब्री लोकांस 1:5 - “तू माझा मुलगा आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे” असे त्याने कोणत्या देवदूतांना म्हटले आहे? आणि पुन्हा, “मी त्याचा पिता होईन आणि तो मुलगा होईल
0 notes
kalakrutimedia · 1 year ago
Text
Entertainment Mix Masala: Seema Kulkarni's New Serial
Experience Marathi entertainment like never before with Seema Kulkarni's captivating performance in "Sawali Hoin Sukhachi." Kalakruti Media delivers the perfect blend of drama and glamour, serving up a delightful entertainment mix masala. Read now!
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
‘सावली होईन सुखाची’ फेम गौरीचा ग्लॅमरस अंदाज पाहिला का?
https://bharatlive.news/?p=139891 ‘सावली होईन सुखाची’ फेम गौरीचा ग्लॅमरस अंदाज पाहिला का?
पुढारी ऑनलाईन ...
0 notes
pramod2690 · 2 years ago
Text
Jeremiah 17 14. Heal me, O LORD, and I shall be healed; save me, and I shall be saved: for thou art my praise. परमेश्वरा, तू मला बरे केलेस, तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस, तर मी खरोखच वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो.
0 notes
dharmarajdas · 2 years ago
Text
#राम_रंग_होरी_हो
यस पालिको होलि होलिका जस्तो एक महिलाको मृत्युको खुसियालीमा रंग खेलेर होईन, राम नामको होलि खेलौ । विस्तृत जानकारिको लागी अवश्य पढ्नुहोस पुस्तक ज्ञान गंगा
Sant Rampal Ji Maharaj
Tumblr media
0 notes
bandya-mama · 7 months ago
Text
Bandya : बाबा मला परीक्षेत ९०% मार्क मिळाले, तर तुम्ही काय कराल?
बाबा : मी आनंदाने वेडा होईन!
Bandya : याचीच भीती होती, म्हणून नापास झालो.
तुम्ही वेडे झालात, तर आम्हाला कोण सांभाळणार?
😀😀😀😅😅😅🤣🤣🤣😍😍😍
0 notes