Tumgik
#जानेवारीत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अखेर तारीख ठरली! अथिया शेट्टी- के.एल राहुल जानेवारीत करणार लग्न
अखेर तारीख ठरली! अथिया शेट्टी- के.एल राहुल जानेवारीत करणार लग्न
अखेर तारीख ठरली! अथिया शेट्टी- के.एल राहुल जानेवारीत करणार लग्न Athiya Shetty Kl Rahul Wedding Date: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टीचं लग्नं कधी होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेटर के एल राहुल याच्याशी आथिया लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाची तारीख आणि लग्नविधीची माहिती आथियाने चाहत्यांना दिली आहे. सुनील शेट्टीनेही लेकीच्या लग्नाच्या तारखेला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी एका दिवसानं वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे अधिवेशन १० फेब्रुवारीपर्यंत चालेल.
दरम्यान, राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा पुढे सुरु राहणार आहे.
****
लोकसभेत काल जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था कायदे दुरुस्ती विधेयक, २०२४ मंजूर झालं. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या पंचायती आणि नगरपालिकांमध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण प्रदान करणं, आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या कायद्यांमध्ये घटनेतल्या तरतुदींनुसार सुसंगतता आणण्याचं या कायद्याचं उद्दिष्ट आहे. राज्यसभेत काल संविधान अनुसूचित जमाती आदेश सुधारणा विधेयक मंजूर झालं.
****
सीबीआयनं आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना केलेली अटक मुंबई उच्च न्यायालयानं अवैध ठरवली आहे. त्यांना गेल्यावर्षी जानेवारीत दिलेला हंगामी जामीन योग्य असल्याचा निर्वाळाही न्यायालयानं दिला आहे. तपासात असहकार्य आणि माहिती उघड न करणं ही अटकेसाठी सीबीआयनं दिलेली कारणं न्यायालयानं फेटाळली आहेत.
****
श्री क्षेत्र पंढरपूर इथं वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. यासाठीच्या आराखड्यात दर्शन रांग, मंदिर परिसराचा विकास, घाट बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले आहे. या विषयासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
राज्यात करोनाच्या जेएन-१ उपप्रकरच्या रुग्णांची संख्या ६६२ आहे. यातले सर्वाधिक ३२७ रुग्ण पुणे जिल्ह्यातले आहेत.
****
नाशिक इथं महिला बचत गटांच्या वस्तूंच्या-गोदा महोत्सव या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबवत असून, महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यात येतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
ब्रेकिंग! कांदा अनुदानासाठी ‘सातबारा’वर नोंद बंधनकारक, ‘अशा’प्रकारे होणार पडताळणी
Tumblr media
Onion subsidy| सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतं. मात्र यामध्ये काही अटी अशा असतात ज्यांची पूर्तता करणं शेतकऱ्यांसाठी अवघड होतं. विशेषतः ऑनलाईन पद्धतीनं या योजनांचा लाभ मिळत असेल तर शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण होतात. आता जी अडचण येणार आहे ती कांदा शेतकऱ्यांना. कित्येक कांदा शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पीक पाण्याची नोंदच केलेली नाही. काही शेतकऱ्यांनी ही नोंद जानेवारीत केली आणि कांदा फेब्रुवारीत बाजार समितीत विकला, त्यामुळे कांदा नोंदणी करून एकाच महिन्यात ज्यांनी विक्री केली ते अनुदानासाठी पात्र असतील का याबाबत अजूनही संभ्रम आहे. वाचा:  विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर यांना मिळणार अनुदान अतिवृष्टी झाल्यामुळे राज्य सरकार कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देणार आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याच्या काळात ज्या ज्या शेतकऱ्यांनी राज्यातील खाजगी व सहकारी बाजार समित्यांमध्ये कांदा विकला त्यांना अनुदान मिळणार आहे. 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची मुदत शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र फक्त सातबारावर कांद्याची नोंद असलेल्यांना हे अनुदान मिळणार आहे. अनुदानासाठी राज्याला अंदाजे 2 हजार कोटी रुपये लागतील अशी शक्यता आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये राज्यातील किती शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये विकला याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालकांना पाठवली आहे. अर्जाची पडताळणी 21 एप्रिल नंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची पडताळणी दोन स्तरावर होणार आहे. प्रथम तालुका स्तरावर सहाय्यक निबंधकांसह इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पडताळणी होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर दुसरी पडताळणी होणार आहे. या ठिकाणी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरावरील समिती या राज्यांची पडताळणी करणार आहे. या पडताळणीत बाजार समितीतील आवक, तोलाई इत्यादी बाबींची ही पडताळणी होणार आहे. यानंतर याचा अहवाल पणन संचालकांना पाठवण्यात येणार आहे. कधी मिळणार अनुदान डिसेंबर नंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र मागणी अभावी दर कमी कमी होत गेले. फेब्रुवारी ते मार्च 2023 या काळात कांद्याला प्रति किलो फक्त एक ते दोन रुपयांचाच दर मिळाला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना 200 क्विंटल पर्यंत प्रतिक्विंटल 350 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
राष्ट्रीय आशा व गट प्रवर्तक फेडरेशन ( आयटक) ची बैठक केरळ अल्लपी येथे संपन्न
राष्ट्रीय आशा व गट प्रवर्तक फेडरेशन ( आयटक) ची बैठक केरळ अल्लपी येथे संपन्न
जानेवारीत देशांतील सर्व खासदाराना देशभर आशा व गट प्रवर्तक मागण्याचे निवेदन देण्याचे ठरले. आशा व गट प्रवर्तक ना किमान वेतन देऊन कोरोना योध्याचा सन्मान करावा. गट प्रवर्तक ना मोफत राबवून घेणे बंद करा . गट प्रवर्तक ना किमान वेतन प्रवास भत्ता वेतिरिक्त लागू करा. आशा ना कामा प्रमाणे मिळणारा मोबदला 2018 पासून केंद्र सरकारने वाढवलेला नाही तो त्वरित दुप्पट करून कोरोना योध्याचा सन्मान करावा या मागण्यांसाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
मुंबई, दि. २७ – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
मुंबई, दि. २७ – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मार्क बाउचर T20 विश्वचषक 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार | क्रिकेट बातम्या
मार्क बाउचर T20 विश्वचषक 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार | क्रिकेट बातम्या
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकानंतर तो आपल्या भूमिकेतून राजीनामा देईल, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी जाहीर केले. बाउचरने डिसेंबर 2019 पासून या पदावर काम केले आहे आणि जानेवारीत भारताविरुद्ध घरच्या मैदानावर 2-1 ने संस्मरणीय मालिका जिंकण्यासह प्रोटीज संघाला 11 कसोटी विजय मिळवून दिले. “श्री बाउचर…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
एशियन क्रिकेट कौन्सिलमधील जय शाह यांचा कार्यकाळ वाढला, 2024 पर्यंत अध्यक्षपदी कायम राहणार आहे
एशियन क्रिकेट कौन्सिलमधील जय शाह यांचा कार्यकाळ वाढला, 2024 पर्यंत अध्यक्षपदी कायम राहणार आहे
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षपदाचा कार्यकाळ आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. आता ते 2024 पर्यंत एसीसीचे अध्यक्ष राहतील. ACC च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक शनिवारी कोलंबोमध्ये झाली. शहा यांची गेल्या वर्षी जानेवारीत या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या आधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन हे या पदावर होते.…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
एसटी संपाची पुढील सुनावणी जानेवारीत
एसटी संपाची पुढील सुनावणी जानेवारीत
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात संपकरी कर्मचाऱ्यांची रोखठोकपणे बाजू मांडली. न्यायमूर्ती प्रसन्न वराडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी झालेल्या युक्तीवादात महामंळाच्या वकिलांनी देखील भूमिका मांडली. या सुनावणीवेळी कोर्टात राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांचा 'पंचक' जानेवारीत येतोय
https://bharatlive.news/?p=178677 माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांचा 'पंचक' जानेवारीत येतोय
पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशभरातून कुठूनही मतदानाची सुविधा देणाऱ्या रिमोट मतदान प्रक्रियेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी.
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी लवकरच मान्य होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांकडून पुन्हा उपस्थित.
आणि
मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा डाव-शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी केली आहे. यामुळे इतर राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आपल्या राज्यात परतण्याची गरज आता राहणार नाही. देशभरातून कुठूनही आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणं शक्य होणार आहे. ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगानं बहु-मतदारसंघ रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान-यंत्र निर्माण केलं असून, या यंत्राद्वारे एका मतदान केंद्रातून बहात्तर मतदारसंघांसाठी मतदान करता येणार आहे. या यंत्राच्या उपयोगाची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेला सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलावली असून, या पक्षांनी येत्या एकतीस जानेवारीपर्यंत याबाबतच्या आपल्या सूचना मांडाव्यात, असं त्यांना सांगितलं आहे.
****
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी केंद्र सरकारकडे केली असून, ती लवकरच मान्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्���ी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सुरू केलेल्या ‘विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास’ या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही, विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठीच्या योजनांना सरकार चालना देत आहे, असं त्यांनी सांगितलं. मराठवाडा आणि विदर्भात सत्तर हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली असल्याची माहिती देत, यातून या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग हा आंतरराज्यीय होणार असून, राज्याच्या निधीतून तयार होणारा आणि इतक्या जिल्ह्यांना जोडणारा हा देशातला पहिला महामार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर गोवा औद्योगिक मार्गिकेचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले –
नागपूरपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर देखील आपण विकसित करतोय. मग त्यात मराठवाड्याला पण न्याय मिळणार आहे. आणि मराठवाड्यातले उर्वरित जिल्हे जे काही आहेत, ते ही त्याच्यातून कव्हर होतायत. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टीक सपोर्ट देखील तयार होतील.
****
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या चर्चेत बोलताना, समृद्धी महामार्गावरील त्रुटींकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले –
अजून त्या समृद्‌धी महामार्गावर एकही चार्जिंग स्टेशन नाही, पेट्रोल पंप नाही, डिझेल पंप नाही. सुरवातीला नवीन होताना काही त्रुटी असतात, नंतर आपण अनुभवातनं त्या दुरूस्त करून घेत असतो. तर त्याही संदर्भामध्ये आपण पहा.
****
मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा अजित पवार यांनी आजही उपस्थित केला. महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची मागणी त्यांनी केली.
ज्या वेळेस आपण पुढे जात असतो राज्याला घेऊन त्यावेळेस माझी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधीत्व द्या अन् बाकीच्या पण जागा त्या ठिकाणी भरा. कुठल्या घ्यायच्यात त्या भरा.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार एक नवीन धोरण आखत असल्याची माहिती दिली. ऊर्जा योजनेसाठी केंद्रानं एकोणचाळीस हजार सहाशे दोनकोटी रुपये मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं.
विदर्भाच्या विकासासाठीच्या अनेक योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग आपण विदर्भात आणले, असं सांगत, पतंजलीचा नवा प्रकल्प जानेवारीत सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी सरकार मदत करणार असल्याचं, तसंच गुणवत्ताधारक ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट मदत पोचवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
दरम्यान, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातले किमान तीस टक्के शेतकरी पूर्णपणे सौरऊर्जा वापराकडे वळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. या योजनेला चालना देताना, सौर ऊर्जेसाठीचे फीडर बसवण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन किमान तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतली जाईल आणि त्यासाठी त्यांना दर हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपये दिले जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. शिवाय या रकमेत सरकार दर वर्षी तीन टक्क्यांची वाढ करेल, तसंच जमिनीचे दर जास्त असलेल्या ठिकाणी रेडी रेकनर दरानुसार ही किंमत दिली जाईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकारचा पहिला पथदर्शी फीडर राळेगण सिद्धी इथं बसवण्यात आला असून, या गावातल्या ग्रा��स्थांनी अजून एका सौर फीडरची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा डाव असून, तो आता कर्नाटकाच्या मंत्र्यांकडून उघड होत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानं महाराष्ट्राला काय दिलं, असा प्रश्न करत, या अधिवेशनात अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले, त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला. सहा महिन्यांपासून सरकारनं काय केलं, हे दिसून येत नाही, अशी टीका करत, नागपूरमध्ये झालेल्या या अधिवेशनात विदर्भासाठी एकही घोषणा झाली नाही, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधलं.
****
औरंगाबाद शहरातील पोलीस वसाहतींचा प्रश्न प्राधान्यक्रमानं मार्गी लावला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सतीश चव्हाण यांनी पोलीस वसाहतींच्या दुरावस्थेसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधलं. याठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली.
****
बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा भाजपा आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला. २३ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं असून, विभागीय उपायुक्तांकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. संबंधित या अधिकाऱ्याला निलंबित करणार का, असा प्रश्न सातपुते यांनी उपस्थित केला.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यामुळे ८० टक्के रिक्त जागा भरल्या जातील, असं ते म्हणाले. आमदार सुरेश वरपुडकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.
****
हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव भागातील रहिवाशी सन १९५० पासून वास्तव्यास आहेत की अतिक्रमण झालेलं आहे, याची पडताळणी करण्यात येईल, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. सदस्य संतोष बांगर यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. विकास आराखड्यात आरक्षण बदललं असेल तर संबंधितांचं पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं.
****
लातूर शहराच्या नियोजित बाह्यवळण रस्तासाठी ९६० कोटी रूपये निधी उपलब्ध करून द्यावा, यासह जिल्ह्याच्या विकास कामाशी निगडित विविध मागण्या माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची आज देशमुख यांनी भेट घेऊन या मागण्या मांडल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरसकट सगळ्या दिव्यांगांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर, कुटुंबप्रमुख दिव्यांग असल्यास मिळकत करामध्ये मिळणारी पन्नास टक्के सूट, ही कुटुंबाचे प्रमुख नसलेल्या दिव्यांगांनाही मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीनं केली होती, त्यानंतर, ही अट शिथील करण्याचे आदेश प��रशासनानं दिले आहेत.
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
लौकीचे उत्पादन कसे वाढवायचे?
लौकीचे उत्पादन कसे वाढवायचे?
दुधीभोपळा लौकी एक सदाहरित भाजी आहे जी वर्षातून तीनदा पिकते. जैद, खरीप व रब्बी हंगामात त्याची लागवड करता येते. जानेवारीत झायेद हंगामात पेरणी केली जाते, खरीप हंगाम जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि रबी हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पेरला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा सेंद्रिय खतांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही लौकीचे उत्पादन वाढवू शकता. मध च्या फवारणी करा साधारणत: लौकीमध्ये जास्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
एकांकिका स्पर्धेची तिसरी घंटा जानेवारीत https://www.headlinemarathi.com/maharashtra-news/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80/?feed_id=40788&_unique_id=5ff05ded22577
0 notes
mhlivenews · 3 years
Text
जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार - सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास
जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास
मुंबई दि. २० : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख एकशे तेवीस मुलांना ही लस दिली…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास
जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास
मुंबई दि. २० : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख एकशे तेवीस मुलांना ही लस दिली…
View On WordPress
0 notes