Tumgik
#कॉंग्रेस उमेदवार
pratiklambat007 · 10 months
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes · View notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता-सोमवारी मतदान
मुंबईत आज महायुतीची शिवाजी पार्कवर तर महाविकास आघाडीची बीकेसीवर जाहीर सभा
सीमा शुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावरून सुमारे साडे ११ किलो सोनं जप्त
आणि
मराठवाड्यात पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
****
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता होत आहे. राज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महायुतीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते मोदी यांच्यासोबत एकत्र सभा घेत आहेत.
महायुती तसंच महाविकास आघाडीकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल -बीकेसीच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
धुळे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी तथा कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे यांनी आज धुळ्यात सभा घेतली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांची आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं आज सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. अनिल गोपछडे, उमेदवार डॉ. सुभाष भामरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत एवढी कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली, यामध्ये रस्ते, सिंचन या योजनांसह मुलभूत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश असल्याचा दावा गडकरी यांनी केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघांसाठी १ जूनला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी तेरा जागा, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारमधल्या आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन जागा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या एका जागेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आज ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक तयारीची पाहणी केली. ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसंच ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी चोकलिंगम यांना निवडणूक तयारी विषयीची सविस्तर माहिती दिली.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचा अखेरचा भाग आज प्रसारित होणार आहे. आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
सीमा शुल्क विभागाने १३ ते १६ मे दरम्यान, मुंबई विमानतळावरून ११ किलो ३९० ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधित सिगारेट्स असा सुमारे सात को��ी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अटल मॅरेथॉन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत अविनाश परीट याने देशात बारावा क्रमांक पटकावला आहे. "कारखान्यांच्या परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणावरील उपाय" अशा संकल्पनेवर आधारित विश्वजीतच्या प्रकल्पाची दिल्ली इथं होणाऱ्या 'स्टुडन्ट इंटरप्रन्युअरशिप प्रोग्रॅम'साठी निवड झाली आहे. अटल मॅरेथॉनसाठी देशभरातून शंभर कल्पना निवडण्यात आल्या आहेत.
****
आषाढीवारीसाठी सोलापुरात येणारे वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्गावरील तसंच पंढरपूर शहरातील बेकायदा जाहिरात फलक तत्काळ हटवावेत तसंच अधिकृत फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले आहेत. आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या खातेप्रमुखांच्या प्रशासकीय बैठकीत त्या आज बोलत होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे, एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी घेतलेला हा आढावा -
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. जिल्ह्यातल्या ९० गावात १३२ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून ४४७ गावात ८३२ विहिरी आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा होत आहे. यात सर्वाधिक ४० टँकर भूम तालुक्यात तर चार टँकर तुळजापूर तालुक्यात सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील २२६ सिंचन प्रकल्पांपैकी ७१ प्रकल्प कोरडे पडले असून १०६ प्रकल्पात जोत्याखाली तर ३४ प्रकल्पात २५% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा तसंच खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला.
महानगरपालिका, नगरपालिका, तालुका ते गावपातळीपर्यंत पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या १ जूनपर्यंत पूर्ण करावीत. संपर्क आणि समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे, असे निर्देश स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.
त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज उपलब्धतेसाठी कर्ज नूतनीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. पीक कर्ज देतांना बॅंकांनी संवेदनशीलतेने प्रकरणे हाताळावीत अशी सूचना त्यांनी कहरीप हंगाम आढावा बैठकीत केली.
****
मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे पाच दिवस वादळी वारा, मेघगर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या १८ मे नंतर विभागाच्या तापमानातही तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याचं, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने कळवलं आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
शेतकऱ्यांनी १ जूनपर्यंत कापसाची लागवड करु नये असं आवाहन बीड कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या अवकाळी पाऊस होत आहे. कपाशीवरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी ही खबरदारी घ्यावी असं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी घोटाळा प्रकरणी १६ दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
0 notes
mhlivenews · 7 months
Text
कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं...
ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
Tumblr media
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भोकर येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे. हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर शिवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा तुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी कांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे. भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंकज पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भोसीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे विजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले. कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी मतदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळे गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या आहेत. Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा : छगन भुजबळ
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज रहा : छगन भुजबळ
नाशिक :- लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करून आगामी  जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, बाजार समित्या व इतर सहकारी संस्थांवर जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येण्यासाठी नियोजन करा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
अपघातग्रस्तांसाठी सरसावल्या कॉंग्रेस उमेदवार | प्रचारसभेपेक्षा मदतीवर भर; दुचाकीच्या धडकेत 5 व्यक्ती जखमी
अपघातग्रस्तांसाठी सरसावल्या कॉंग्रेस उमेदवार | प्रचारसभेपेक्षा मदतीवर भर; दुचाकीच्या धडकेत 5 व्यक्ती जखमी
तिरोडा, दि.6 : निवडणुकीत प्रचाराला फार महत्व आहे. मात्र, प्रचाराला तिलांजली देवून सर्वप्रथम अपघातग्रस्त युवक व महिलांना मदत करीत त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचे प्राण वाचविण्याचे कार्य कॉंग्रेस पक्षाच्या वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवार भाग्यश्री केळवतकर यांनी केले. त्यांनी प्रचारसभेपेक्षा मदतीवर भर दिले. त्यामुळे त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
वैभववाडी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार
वैभववाडी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार
लवकरच सर्व जागेवर उमेदवार निश्चित करणार कणकवली : वैभववाडीत होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व नगरपालिका, नगर पंचायत , जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत येथे सर्व निवडणुका काँग्रेस हात या चिन्हावर लढवणार आहे तसेच सिंधुदुर्गाचे प्रभारी विनायक देशमुख यांनी सर्व नगर पंचायतीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस;उद्या छाननी 
तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग;प्रचार सभांसाठी नेत्यांचे झंझावाती दौरे
राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
छत्रपती संभाजीनगर इथं दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
आणि
बांगलादेश विरुद्ध महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय संघाची विजयी आघाडी
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पाचव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.
दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच दिंडोरी इथून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.
कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव, तर चंद्रकांत मोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर तर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे भूषण पाटील यांनी काल अर्ज दाखल केले.
ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजीव भोसले, पालघर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या भा��ती कामडी, धुळे मतदारसंघासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी काल अर्ज भरले.
पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत सवरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे पुत्र आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी, तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरी इथं सभा होईल. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सात तारखेला अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा घेणार आहेत.
****
इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
****
वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि उस्मानाबादचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सभा घेतल्या.
जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची काल जालना जिल्ह्यात रामनगर इथं प्रचार सभा झाली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल धाराशिव इथं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रिपाई कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं.
सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली.
कोल्हापूर इथले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड इथं सभा घेतली.
****
राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत. निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पक्षाला कल्याणकारी योजना, त्यावरील निधी तसंच कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांची पायाभरणी यासारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याचं, या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यायची असल्यास १० मे पर्यंत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. पैठण तालुक्यात सुलतानपूर इथं एका चौदा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकानं हा विवाह रोखला. पोलिसांच्या समुपदेशनामुळे वधू-वर पक्षाने मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्णय घेतला.
करोडी परिसरात होत असलेल्या दुसरा विवाह देखील पोलिसांनी थांबवला. मुलीच्या आई - वडिलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.
****
लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे. या पोवाड्याचं काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रकाशन केलं. डॉ. जगदाळे यांनी या पोवाड्यातून नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ते म्हणतात,
****
लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी काल निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी केली.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची तपासणी, निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास, उद्या चार, आठ, आणि १२ मे रोजी करणार आहेत.
****
लातूर लोकसभा मतदार संघात काल गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिव्यांग तसंच ८५ वर्षावरील मतदारांनी गृह मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. उन्हाळ्याच्या अनुषंगाने प्रथमोपचार पेटी, पाळणा घर आणि चाकाची खुर्ची या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यासाठी महिला बालविकास, सामाजिक न्याय आणि आरोग्य विभागांनी समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी अंध, अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. यासाठी या सेविकांना वाहन भाडे भत्ता देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितलं.
****
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं, शहरातला उत्तर भाग तसंच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात आगामी चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पुढील दीड महिना जलसंधारण कामांची मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी सात जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशीरा पेरणी करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत.
****
बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाने विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशात सिल्हट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात फलंदाज राखून विजय मिळवला. बांगलादेश संघानं दिलेलं ११८ धावांचं आव्हान भारतानं १९ व्या षटकातच पार केलं. मालिकेत चौथा सामना सोमवारी तर पाचवा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.
****
राज्यात आजपासून पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात आजपासून पाच मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट र���हण्याची शक्यता आहे.
राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४२ पूर्णांक सहा, नांदेड ४१ पूर्णांक आठ, परभणी ४१ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन स्वत:चा बचाव करावा, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या पाच मे रोजी मुंबईहून सुटणारी ही गाडी बल्लारशा पर्यंत धावणार असून, परतीच्या प्रवासात सात मे रोजी बल्लारशा इथून सुटेल. ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक, चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
0 notes
nemkumar · 5 years
Text
MAHARASHTA POLITICAL SITUATION
Lastly there is president rule in Maharashtra. President has signed the letter for the same. Lastly all the tatics are come to end without any fruitful result.
If we see the situation after Lokasabh, BJP and Shivsena were made there minds they will win this election easily. Congress and NCP were lagging behind as the well known leaders of the party were joined BJP and Shivsena as they have no confident that this time MAHA AGHADI will not win. All the political parties were in the preparation of election compaign though there was flood, draught in Maharashtra. All the leaders were came to affected people to take the photographs only rather than to help. All party leaders were in the mood of dominating each other. Real help was from the society of nearby people and people in Maharashtra.
While giving the candidates in the area, at some stages, the candidates wer
All the leaders have granted the voters they will vote us only. There was only debate on National level issues rather than regional level. People have shown their views through the voting only. The voting was also low because of rain and public anxiety. This time people use their tight of NOTA highest in this election.
But this time, the voters have clearly given the message that if you are not appropriate, this will be situation of each party. The parties will get the votes, but will not form the government. Also voters have given the message that not to take them as granted.
There is also good learning to the elected members that they should think deeply and properly to take decision to change the party. Otherwise their position will be NA GHAR KA, NA GHAT KA”. There is also clear message to central ministry there is no effect of the election compaign without fruitful work. Also told the centre to avoid interference in state government.
महाराष्ट्रातील राजनैतिक परिस्थीती
शेवटी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे. त्यासाठी राष्ट्रपतींनी पत्रावर सही केली आहे. शेवटी सर्व टाॅटिक्स कोणत्याही निष्कर्षाप्रमाणे निष्कर्षाप्रमाणे संपल्या आहेत. लोकसभा नंतरची परिस्थिती जर आपण पाहिली तर भाजप आणि शिवसेनेचे मत बनले की ते ही निवडणूक सहज जिंकतील. या वेळी महाआघाडी जिंकणार नाही असा विश्वास नसल्यामुळे पक्षातील नामांकित नेते भाजप आणि शिवसेनेत सामील झाले असल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मागे पडले होते.
महाराष्ट्रात पूर, मसुदा असला तरी सर्व राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या तयारीत होते. सर्व नेते पीडित लोकांकडे मदत करण्याऐवजी छायाचित्रे घेण्यासाठी आले होते. सर्व पक्षाचे नेते एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या मनःस्थितीत होते. वास्तविक मदत महाराष्ट्रातील जवळच्या लोक आणि लोकांच्या समाजातून होते. परिसरातील उमेदवारांना काही टप्प्यावर उमेदवार देताना सर्व नेत्यांनी मतदारांना अनुमती दिली आहे की ते फक्त आम्हाला मतदान करतील.
प्रादेशिक स्तराऐवजी फक्त राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांवर चर्चा झाली. लोकांनी केवळ मतदानाद्वारे आपली मते दर्शविली आहेत. पाऊस आणि लोकांच्या चिंतेमुळे मतदानही कमी झाले. या वेळी लोक या निवडणुकीत आपला घट्ट नोटा वापरतात. परंतु यावेळी मतदारांनी स्पष्ट संदेश दिला आहे की तुम्ही योग्य नसल्यास प्रत्येक पक्षाची ही परिस्थिती असेल. पक्षांना मते मिळतील, परंतु ते सरकार बनवणार नाहीत. तसेच त्यांना मान्य केल्याप्रमाणे घेऊ नका असा संदेश मतदारांनी दिला आहे. निवडून आलेल्या सदस्यांना पक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी सखोल आणि योग्य विचार केला पाहिजे हेदेखील चांगले आहे. अन्यथा त्यांची जागा ना घर ना घाट का"असेल.
केंद्रीय मंत्रालयालाही स्पष्ट संदेश आहे की फलदायी काम केल्याशिवाय निवडणूक प्रचाराचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच राज्य सरकारमधील हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राला सांगितले.
लेखक: श्री. नेमकुमार ढबू..
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती - प्रकाश आंबेडकर
चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती – प्रकाश आंबेडकर
भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक पक्ष सोडून जात आह���त. मात्र, आम्ही ऐऱ्या-गैऱ्यांना प्रवेश देणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच ‘वंचित’ची फाइट आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे म्हटले आहे.
कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा लढवायची असेल तर आम्ही दिलेली 40 जागांची ऑफर आमचे 288 उमेदवार जाहीर…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 6 years
Text
मलकापूर नगरपंचायत निवडणूक निकाल : कॉंग्रेस ला बहुमत
मलकापूर नगरपंचायत निवडणूक निकाल : कॉंग्रेस ला बहुमत
कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी निर्णायक समजल्या जाणार्या मलकापूर नगरपंचायत निवडणूकित कॉंग्रेस ने बाजी मारल्याचे चित्र आहे. एकूण १९ जागांपैकी ११ जागांवर कॉंग्रेस चे उमेदवार निवडून आले आहेत तर पाच जागांवर भाजप चे उमेदवार निवडून आले आहेत. 
 उमेदवारांची नावे
प्रभाग क्रमांक १ काँग्रेसच्या गीतांजली पाटील आणि प्रशांत चांदे 
प्रभाग क्रमांक २ भाजपच्या नूरजहाँ…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०२ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरी इथं तर, कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची उद्या पुणे इथं सभा होईल. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभा घेतली. तसंच काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल कोल्हापूर इथं सभा झाली. या शिवशाहू निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी आज निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून केली जात आहे. लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात ही तपासणी होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अठ्ठेचाळीसाव्या नाट्यमहोत्सवांचं उद्घघाटन प्रसिद्ध चित्रपट तथा नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते काल झालं. १० मे पर्यंत चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवात एकूण दहा नाटकं सादर होणार आहेत.
****
अमृतसरहून नांदेड इथं येणारी सचखंड एक्सप्रेस सुमारे २४ तास उशिरानं धावत असल्यानं नांदेड येथून आज सुटणारी हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट, भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य-सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं काल ही माहिती दिली. दरम्यान, शिवसेनेनं काल तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री-भारत राष्ट्र समिती-बी.आर.एसचे पक्षाध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्यावर ४८ तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी घालण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ही कारवाई केली.
****
महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल वेल्हे इथं सभा घेतली. भाजपवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप करत, या देशात आपण हुकूमशाही कधीही मान्य करणार नाही, असं नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा इथं सभा घेतली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही काल इचलकरंजी इथं सभा झाली.
****
सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजप नेते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल सोलापूर इथं सभा झाली. काँग्रेसच्या काळात रूढ झालेल्या हिंदू आतंकवादी या शब्दावरून आदित्यनाथ यांनी टीका केली. सांगलीतले महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठीही योगी आदित्यनाथ यांची सभा झाली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरीत सभा होणार आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण ��ेलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद तसंच लातूर लोकसभा मतदारसंघांत आजपासून पाच मे दरम्यान ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं गृह मतदान होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांवरील तीन हजार ५४२, आणि ८५१ दिव्यांग तर लातूर लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील एक हजार ८९३, आणि ४६३ दिव्यांग मतदार गृह मतदान करणार आहेत.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन काल साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळी आपल्या भाषणातून केलं.
**
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना शुभेच्छा त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणख�� यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
**
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
**
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
**
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
**
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
हवामान
राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात ३ ते ५ मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये दोन हजार पाचशे पंन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. जागतिक स्तरावर सध्याच्या युध्द्जन्य परिस्थितीत भारताच्या तिर्थंकरांची शिकवण अधिकच महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. विश्वशांतीसाठी जग भारताकडे अपेक्षेनं बघत आहे तसंच महावीर यांच्याविषयी युवा पीढीचं समर्पण बघता देश योग्य दिशेनं मार्गस्थ असल्याचा विश्वास वाटतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
महावीर जयंती निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-यु.जी.सी.च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेटच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर येत्या दहा मे पर्यंत ही नोंदणी आणि बारा मे पर्यंत शुल्क जमा करता येईल, असं युजीसीनं म्हटलं आहे. येत्या १६ जुन रोजी ही परीक्षा होणार असून संशोधन गौरववृत्ती, सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसह विविध विषयांत विद्यावाचस्पती -पी.एच.डीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वपुर्ण बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अन्य वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या, १८००-२२१-९५० या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर १८ एप्रिलपर्यंत ७ हजार ३१२ लोकांनी संपर्क केल्याची आणि त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक, म्हणजे १ हजार ५७५ दूरध्वनीची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे. या माध्यमातून मतदारांना हवी ती माहिती देण्यासाठी २४ तास मनुष्यबळ नियुक्त  करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड, हिंगोली लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. या मतदार संघामध्ये येत्या २६ तारखेला मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २ हजार ६२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कर्मचाऱ्यांचं दोन फेऱ्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यात आलं. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १०८ बस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचंही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
गुंतवणूकदारांची पाचशे कोटी र���पयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत शोधमोहीम राबवली. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग अॅप आणि वेबसाइटवरून बेकायदा ऑनलाइन ट्रेडिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विविध कागदपत्रं, डिजीटल उपकरणं यात जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे पावणे तीन कोटी रुपये असलेली बँकखाती गोठवण्यात आली असून यामध्ये क्रिप्टोकरंसी तसंच सोन्याच्या नाण्यांसह ३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने रंगणार असून यातला पहिला सामना  कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बंगळूरू  यांच्यात कोलकाताच्या  ईडन गार्डन मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तर, दुसरा सामना पंजाब किंग्स आंणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जणार आहे.
****
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचारी सभेतर्फे करण्यात आलं आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह महिला बालकल्याण मंत्र्यांकडे करण्यात आल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा विधिज्ञ निशा शिवूरकर यांनी एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तसंच वीजा आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्तदेशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत अभिवादन केलं. मुंबई इथंदादरच्या चैत्यभूमी या डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणासह, 'राजगृह' इथल्या निवासस्थानी नागरीक मोठ्या संख्येनं अभिवादनासाठी दाखल होत आहेत. चैत्यभूमी इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. हेलिकॉप्टर मधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात करण्यात आली आहे. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं.  छत्रपती संभाजीनगरच्या इथल्या भडकल गेट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध सामाजिक राजकीय, शैक्षणिक संघटनेच्यावतीनं  अभिवादन करण्यात येत आहे. शहरातील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रात अधिकारी-कर्मचा-यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. परभणीच्या  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी नागरीकांनी मोठी रांग दिसून आली. या ठिकाणी भिखू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली. पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं तसंच समता दलानं फेरी काढून अभिवादन केलं. पुस्तक प्रदर्शनाचं आयोजनही यावेळी  करण्यात आलं. बीड इथं शहरातल्या बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येत आहे. अकोल्याच्या अशोक वाटिका इथं भारतीय बौद्ध महासभेतर्फे अभिवादन करण्यात आलं. समता सैनिक दलातर्फे बोधिसत्व भीमराव आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची यावेळी उपस्थित होते. सातारा, सोलापूर इथंही विविध उपक्रमांद्वारे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे.   
****
भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूक जाहिरनामा- संकल्पपत्र आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. रोजगारासह उद्योजकतेवर भर, मोफत शिधा योजनेला मुदतवाढ , गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधण्यासह  परवडणारं पौष्टिक अन्न तसंच त्यांचा वीज देयकाचा भार कमी करून शून्य करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे. पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, ७० वर्षांवरचे ज्येष्ठ तसंच तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ देणं, नलिकांच्या वाहिन्यांद्वारे स्वस्त गॅस घरात पोहोचवणं, लखपती दीदी सारख्या योजनांसह महिला सक्षमीकरण, मुद्रा योजना लाभ वाढवणं, ‘पीएम किसान’ योजना कायम ठेवणं आदी मुद्दे भाजपच्या जाहिरनाम्यात आहेत.
****
सोलापूर जिल्ह्याच्या अकलुज इथं आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात महाअघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासह ��ेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर शिवराज सिंह मोहिते पाटील यांसह निवडणूक उमेदवार धैर्यशील मोहीते पाटील यावेळी उपस्थित आहेत.
****
हिंदी सिनेअभिनेता सलमान खान याची मुंबईत सदनिका असलेल्या वांद्रे परिसरात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  मुंबई पोलिसांच्या गु���्हे शाखेतर्फे या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सलमानला याआधी अनेकवेळा जिवाला धोका असण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं ३२ गावातल्या ८११ हेक्टर वरील फळबागा आणि पीकं उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागानं शासनाकडे पाठवला आहे. या बाधित झालेल्या गावांतल्या फळबागा आणि पिक नुकसान, पशूधन हानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल प्रशासनानं पाठवलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातल्या तीस गावातलं २१८ हेक्टर जिरायत क्षेत्रातलं पिक तसंच ४० हेक्टर बागायत क्षेत्रातलं पिक आणि ५० हेक्टर वरच्या फळबागांचं या अवकाळीमुळं नुकसान झाल्याचं या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. या सोबतच तेरा जनावरं यात दगावली आहेत आणि एका गोठ्याचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्यामध्ये टरबुजाच्या तसंच, आंबा, द्राक्ष या फळबागांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान उमरगा तालुक्यातल्या त्रिकोळी नारंगवाडी या भागात असल्याचं या अहवालात नमुद आहे.
****
मराठवाड्यात आज  तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार
निवडणुकीच्या प्रचाराला वेग, दिग्गज नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
आणि
बीड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात १० राज्यांमधल्या ९४ मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या दहा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारांना १९ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, २२ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचे देशव्यापी दौरे होत आहेत. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधे हृषिकेश इथं प्रचारसभा घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर इथली प्रकाश आंबेडकर यांची आजची प्रचार सभा रद्द करण्यात आली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातली पहिली सभा आज भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं होणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं आज जाहीर सभा घेतील. बसपातर्फे नागपूरमधून योगेश लांजेवार आणि रामटेकमधून संदीप मेश्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी राजस्थानच्या अनुपगड इथं प्रचारसभा घेतली.
****
काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी धुळे लोकसभा मतदार संघातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यास डावलून बाहेरचा उमेदवार दिला, उमेदवार बदलून द्यावा, अन्यथा धुळे जिल्ह्यातले कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विरोधाची भूमिका घेतील, असा इशारा सनेर यांनी दिला.
****
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून प्रमाणित करुन घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रीत माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या ४८ मतदारसंघातल्या सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे, तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत, तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या दहा जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अमरावती लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरारत छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली. बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर यंदा पहिल्यांदाच ईद बाजार भरवला गेला.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली.
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त मुस्लिम समाजबांधवांनी जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केली. भोकरदन इथं मुस्लीम समाजबांधवांनी सामुहिक नमाज अदा केल्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नाशिकमध्ये ईद निमित्ताने नमाज पठण आणि मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. ईदगाह मैदानावर मतदान करण्याचं आवाहन करण्यासंबंधी फलक लावण्यात आले होते. मतदान हा आपला हक्क आहे, आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने अवश्य मतदान करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आज समता समाज भूषण पुरस्कार गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त महापालिकेसमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पक्ष, संघटनांसह, शाळा महाविद्यालयांमध्येही महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.
परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग, ८५ वर्षावरच्या आणि आत्यावशक सेवेतल्या २६४ मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. १४ आणि १५ एप्रिल रोजी हे पथक संबंधित मतदारांच्या घरी जाऊऩ त्यांचं मतदार घेणार असल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी सांगितलं.
****
लातूर - बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करुन परतत असताना आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
जालना महानगरपालिकेचा लिपीक उत्तम लाडाने याला ३० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
****
राज्यात आज सर्वाधिक ४० पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमान बीड इथं नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी ३८ पूर्णांक तीन, तर लातूर इथं ३७ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात नामलगाव फाटा, वडवणी तसंच किल्ले धारुर तालुक्यातल्या धुनकवडसह इतर गावांमध्ये आज दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. 
परभणी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण असून सोसाट्याचा वारा आहे.
गंगाखेड तालुक्यात इळेगाव इथले बाबू शेळके यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
हवामान विभागाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात येत्या तीन दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि मध्य महाराष्ट्रात या काळात ताशी ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes