#राष्ट्रवादी काँग्रेस
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला प्रारंभ • महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात २३ हजार ७७८ कोटी रुपये, २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद • राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार आणि • ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर काल चर्चा सुरु झाली. लोकसभेत भाजपाचे रामवीरसिंह बिधुडी यांनी, तर राज्यसभेत भाजपच्या किरण चौधरी यांनी चर्चेला प्रारंभ केला. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांबाबत केलेल्या विधानावर, सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला, सभापतींनीही त्यांना हे विधान मागे घेण्याची सूचना केली. तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, द्रमुकचे एम षण्मुगम्, शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी या चर्चेत सहभाग घेतला. लोकसभेत भाजपचे रविशंकर प्रसाद, द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, समाजवादी पक्षाचे नरेश पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ अमोल कोल्हे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत गांधी यांनी केलेल्या विधानावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला, परराष्ट्र मंत्र एस जयशंकर यांनीही गांधी यांचं हे विधान खोडून काढलं.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेय�� २०२५ काल लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमध्ये आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून, सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं.
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत, ही माहिती दिली. यामध्ये नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. १६ हजार २४० कोटी रुपयांची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं देशभरात सुरू असून, या आर्थिक वर्षात ५० नवीन नमो भारत गाड्या, १०० नवीन अमृत भारत गाड्या आणि २०० नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात २३ हजार ७७८कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली, ते म्हणाले.. ‘‘चार लाख साठ हजार करोड के नये बजेट सँक्शन हुये है। महाराष्ट्र का ॲलोकेशन इस बार, रेकॉर्ड ॲलोकेशन है, तेईस हजार सात सौ अठहत्तर करोड रूपये का ॲलोकेशन है। महाराष्ट्र मे काम बहोत तेजी से चल रहा है।’’
दरम्यान, महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या या तरतुदीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, शहरी आवास योजनांना गती द्यावी, जलजीवन मिशनची कामं वेगाने पूर्ण करावीत तसंच आयुष्मान कार्ड वितरणातल्या त्रुटी दूर करून कार्डचं वाटप पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा काल मुंबईत आढावा घेताना, ते बोलत होते. दरम्यान, मृद आणि जलसंधारण विभागाने काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध संस्था आणि संघटनांसोबत तीन सामंजस्य करार केले. यामध्ये नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेचा सहभाग आहे. या योजनेंतर्गत राज्यात २३ जिल्ह्यांमधल्या किमान एक हजार जलाशयांमधला गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवण्याचा करार करण्यात आला.
कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून, त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भा�� काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं एआयच्या वापरामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे एआयच्या प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.
राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महिलांची नियुक्ती केली जाणार असून, या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल, तसंच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केलं जाईल, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्या काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त महामंडळाअंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, तसंच महामंडळाचं कार्य ग्रामीण भागातही पोहोचावं, यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचं आयोजन करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान काल पार पडलं. १३ आखाड्यांमधल्या साधुसंतांसह जगभरातून आलेल्या दोन कोटी ३३ लाखाहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. दरम्यान, यंदाचा हा महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३६ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी आपल्या त्रिवेणी अल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. काल अमेरिकेत लॉस अँजेलिस इथं हा ६७ वा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रिका टंडन यांचं अभिनंदन केलं आहे.
सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयने पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या संघाने पहिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला, तर निकी प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २६ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ६१ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला २२ आणि कर्नाटकला १९ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश दहा सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहेलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही पहेलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घालत आक्षेपार्ह वर्तन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी दिली.
अकरावा गोविंद सन्मान ज्येष्ठ संगीत गुरु विदुषी सीताभाभी राममोहन राव यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सीताभाभी या गेली सात दशकं संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. येत्या २८ मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
धाराशिव नगरपरिषदेअंतर्गत दलित वस्तीच्या विकास कामांचा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी काल आढावा घेतला. काही ठिकाणी अद्याप पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, तसंच सांडपाणी व्यवस्था आदी सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचं निदर्शनास आलं असून, या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश लोखंडे यांनी दिले.
इयत्ता बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लातूर जिल्ह्यात या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जालना इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागातला लिपीक अमोल येन्नावार याला आठ हजार रुपये लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. विभागात भाडेतत्वावर असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाचं बिल मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
नांदेड इथं काल दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांच्या हस्ते झालं. समाज कल्याण विभाग आणि नांदेड जिल्हा पर���षदेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
0 notes
Text
वाल्मिकची तब्बल ‘ इतकी ‘ बँक खाती सील, लवकरच हाती येण्याची शक्यता कारण..
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. बीड येथे सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड…
0 notes
Text
Pimpri : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत भर पावसात आंदोलन
एमपीसी न्यूज – बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (शनिवारी) राज्यभरात मूक आंदोलन ( Pimpri) करण्यात येत आहे. पिंपरीतही भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे…
0 notes
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
#election#loksabha election#maharashtra#posters#digitalmarketing#adbanaoapp#branding#adbanao#postermaker#social media branding
0 notes
Link
अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल ! Ajit Pawar group is the original NCP party
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातून महात्मा गांधीजींना तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीत राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिनही सेना दलांचे प्रमुख यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींना सामाजिक संदेशाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. गांधीजींचे आदर्श देशवासियांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं त्यांनी म्हटलं आहे. शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी, देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दक्षिण मुंबईतल्या महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि प्रार्थना सभेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, सर्वांना जात, पंथ आणि धर्म यांच्या मतभेदापलीकडे जाण्याचे आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचं पालन करावं, असं ते म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार असून, शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्म��ा सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याचा आणि सुधारित विधेयकाचा अहवाल संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपुर्द केला. संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला आणि सुधारित विधेयकाला बहुमतानं मान्यता दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौर्यावर असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होत आहे. तत्पूर्वी बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असून, चांगल्या कामाची स्पर्धा करा, कोणत्याही प्रकारचे वेडे वाकडे प्रकार सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यां���ी यावेळी दिला. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर, उद्घाटन समारंभ होईल. तीन दिवस चालणार्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या, आदी कार्यक्रम होणार आहेत.
हिंगोली इथं आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शहरातल्या गांधी चौकातून काढण्यात आलेल्या या रॅलीला जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मंगेश टेहरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आजपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचं घर मिळवून देण्याच्या दृष्टीनं यंत्रणेनं काम करावं, यातही जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्यानं लाभ द्यावा, अशा सूचना ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाल्याचं सांगत, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेनं सुरू करावं, असे निर्देश त्यांनी दिले.
वीजबिलाच्या थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा पर��्पर जोडल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या सात जणांवर महावितरणतर्फे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका असल्यामुळेसुद्धा वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नये, असं आवाहन महावितरणने केलं आहे.
धाराशिव जिल्ह्याला नवीन पंचवीस बसेस मिळाल्या आहेत.त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला या जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या बसेस अत्याधुनिक सोयींनी युक्त असून सुलभ आणि आरामदायी आसनं आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आहेत. इंधन कार्यक्षमतेवर भर देऊन या बसेस पर्यावरणपूरकही बनवण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
0 notes
Text
‘ माज पहा ‘ , जितेंद्र आव्हाड यांनी तो स्क्रिनशॉट नंबरसहित केला शेअर
‘ माज पहा ‘ , जितेंद्र आव्हाड यांनी तो स्क्रिनशॉट नंबरसहित केला शेअर @jitendra.awhad #Beed #SantoshDeshmukh
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. बीड येथे काल सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड…
0 notes
Text
राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. अजित पवार यांच्या गाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावर त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकणार आहे. मात्र अजितदादा आपल्या पक्षातून कोणाला तिकीट देणार याची…
View On WordPress
#Ajit Pawar#Nawab Malik#Parth Pawar#rajyasabha election 2024#Sameer Bhujbal#Sunil Tatkare#अजित पवार#पार्थ पवार#राज्यसभा निवडणूक २०२४#सुनील तटकरे
0 notes
Video
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच ! कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष..
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/nationalist-congress-party-employment-and-self-employment-cell-district-president-padi-akbar-akhtar-sheikh/
0 notes
Text
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं
https://bharatlive.news/?p=163236 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी ...
0 notes