Tumgik
#कारवार
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला – छगन भुजबळ
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला – छगन भुजबळ
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला – छगन भुजबळ महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक…
View On WordPress
0 notes
laweducation · 1 year
Text
समन क्या है, समन की तामील के विभिन्न तरीकों का उल्लेख कीजिए| Modes of Effecting Service of Summons
समन की तामील - किसी भी देश या राज्य के न्याय प्रशासन में समन का महत्त्वपूर्ण स्थान है न्यायिक प्रक्रिया में यह एक चिर परिचित नाम है। सामान्यतः किसी पक्षकार, व्यक्ति, साक्षी अथवा प्रतिवादी को न्यायालय के समक्ष उपस्थित कराने का यह एक आसान एंव सुलभ माध्यम है। समन के द्वारा ही किसी पक्षकार, व्यक्ति अथवा साक्षी को न्यायालय के समक्ष उपस्थित होने का आदेश दिया जाता है यानि समन न्यायालय द्वारा विपक्षी पक्षकार के लिए मुकदमा की सूचना हेतु जारी किया जाता है, उसे समन की तामील कहा जाता है| यह भी जाने - आरोप की परिभाषा एंव उसकी अन्तर्वस्तु का उल्लेख । संयुक्त आरोप किसे कहते है सिविल प्रक्रिया संहिता के आदेश 5 नियम 1 के तहत प्रतिवादी को लिखित कथन प्रस्तुत करने हेतु प्रथमतः समन 30 दिन की अवधि का जारी किया जा सकेगा लेकिन समुचित कारण होने पर न्यायालय द्वारा इस अवधि में वृद्धि भी की जा सकती है, जो किसी भी दशा में 90 दिन से अधिक की नहीं होगी। विधिमान्य समन के आवश्यक तत्व क्या है (क) समन पर जारी करने वाले पीठासीन अधिकारी अथवा तदनिमित्त नियुक्त पदाधिकारी के हस्ताक्षर होने चाहिए। (ख) न्यायालय की मुद्रा (seal) अंकित होनी चाहिए। (ग) समन के साथ वाद पत्र की प्रति संलग्न होनी चाहिए। (घ) समन पर उस समय, स्थान व तिथि का उल्लेख होना चाहिए जब किसी व्यक्ति अथवा उसके अधिवक्ता को न्यायालय के समक्ष उपस्थित होनी हो। (ङ) समन जारी किए जाने का प्रयोजन/उद्देश्य अंकित होना चाहिए। (च) यदि समन किसी दस्तावेज की तलबी के लिए है तो उस दस्तावेज का पूर्ण ब्यौरा दिया जाना चाहिए। समन की तामील की प्रक्रिया क्या है  - सिविल प्रक्रिया संहिता, 1908 के आदेश 5 नियम 12 से 30 तक में समन तामील कराने की रीतियों (Modes of Service) का उल्लेख किया गया है। यह रीतियाँ निम्नलिखित है - (1) व्यक्तिशः तामील - समन की तामील का यह एक सामान्य एवं प्रचलित रीती है इसमें समन की एक प्रति स्वयं प्रतिवादी को देकर तामील कराई जाती है तथा दूसरी प्रति पर प्रतिवादी के हस्ताक्षर ले लिए जाते है। ऐसी तामील प्रतिवादी द्वारा प्राधिकृत उसके अभिकर्ता पर भी कराई जा सकती है। (आदेश 5 नियम 12 एवं 16 )(2) चिपका कर तामील – यह समन के तामील की दूसरी रीति है, जब किसी समन की व्यक्तिशः तामील सम्भव नहीं हो पाती है तब आदेश 5 नियम 17 के अधीन समन की एक प्रति उस भवन या मकान के बाहरी दरवाजे पर या सहज दृश्य (आसानी से दिखाई देने वाले स्थान) ऐसे किसी स्थान पर चिपका कर (by affixing) की जा सकेगी, जहाँ कि ऐसा प्रतिवादी -(क) स्वयं निवास करता है, या (ख) कारवार करता है; या (ग) लाभ के लिए स्वयं कार्य करता है। यह भी जाने - साक्ष्य क्या है, परिभाषा एंव साक्ष्य के प्रकार | Definition of evidence in Hindi (3) प्रतिस्थापित तामील - प्रतिस्थापित तामील (substituted service), समन की तामील का तीसरा तरीका है, संहिता के आदेश 35 नियम 20 में इसका उल्लेख किया गया है। प्रतिस्थापित तामील का वही प्रभाव होता है जो व्यक्तिशः तामील का होता है। इसका सहारा तब लिया जाता है जब -(क) प्रतिवादी समन की तामील से बच रहा हो, या (ख) अन्य किसी सामान्य रीति से समन की तामील नहीं हो पा रही हो। (4) डाक आदि द्वारा तामील - संहिता के आदेश 5 नियम 9 के अन्तर्गत किसी समन की तामील निम्नलिखित रीतियों से भी की जा सकती है - (क) रजिस्ट्रीकृत डाक (Registered post) द्वारा; (ख) स्पीड पोस्ट (Speed post) द्वारा; (ग) कोरियर सर्विस (Courier Services) द्वारा; (घ) फैक्स मैसेज (Fax message) द्वारा, अथवा (ङ) इलेक्ट्रोनिक मेल सर्विस (Electronic mail Service) द्वारा। Read More This Post -  समन की तामील कैसे होती है? Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या एकूण एक लाख नव्याण्णव हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण
कोविडच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातल्या, आठशे पासष्ट गावांमध्ये, राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर, ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांचे एकमेकांवर कठोर आरोप- प्रत्यारोप
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी
गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांचा इशारा
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय
****
राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेती आणि फळपिकांच्या, एकूण एक लाख नव्याण्णव हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागानं ही माहिती दिली. गेल्या महिन्यात चार ते नऊ तारखेदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे, राज्यात ३८ हजार ६०६ हेक्टर, तर पंधरा ते वीस तारखेदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे, एक लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. याच्या नुकसान भरपाईच्या निधीच्या मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, निधी वितरणाला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असंही मदत आणि पुनर्वसन विभागानं कळवलं आहे.
****
राज्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राज्यात सध्या मास्क वापरणं बंधनकारक नसल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या १३ आणि १४ तारखेला राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये कोविडसंबंधी मॉक ड्रिल घेतली जाणार आहे, तसंच सर्वेक्षण आणि परिक्षण देखील सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं सावंत यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात काल ७११ नव्या रुग्णांची नोंद झाली, ४४७ रुग्ण बरे झाले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तीन हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरु असून, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.
****
सगळ्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्याचं धोरण निश्चित करण्याचे आदेश, केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. विधिज्ञ धृती कपाडिया ��ांनी दाखल केलेल्या याचिकेवर, येत्या सत्तावीस तारखेला सुनावणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबवल्या गेलेल्या लसीकरण मोहिमेत, लसीच्या दोन मात्रा यशस्वीपणे देण्यात आल्या, मात्र काही महिन्यांनी या मात्रांची परिणामकारकता कमी होत असल्यानं, वर्धक मात्रा घेण्याचा सल्ला सगळे तज्ज्ञ देतात, याकडे या याचिकेतून लक्ष वेधण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांपेक्षाही कमी असल्याचं दिसून येत आहे.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातल्या, महाराष्ट्र् शासनानं दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमध्ये, महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बीदर जिल्ह्यांतल्या आठशे पासष्ट गावातल्या नागरिकांची, यासंदर्भातली मागणी लक्षात घेता, विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार काल शासन निर्णय जारी करण्यात आला. या गावांमधल्या अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, प्राधान्य गटातली कुटुंबं आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
****
राज्यातल्या सहा हजार दोनशे रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या नऊ महिन्यांमध्ये पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली. यावर्षीच्या मार्च महिन्यात विक्रमी अकरा कोटी पंचाण्णव लाख रुपयांची मदत गरजू रुग्णांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शिवसेना उद्ध�� बाळासाहेब ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर, काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर कठोर आरोप- प्रत्यारोप केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे यांनी काल सहकुटूंब रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ते म्हणाले,
‘‘पत्रकारांना धमक्या दिल्या जाताय, महिलांना मारहाण केली जाते. तर एकूणच काय तर गुंडागर्दीचं राजकारण आहे. एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि बिनकामाचा आयुक्त याला एक तर निलंबित करा किंवा बदली करा. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेलयात्रा ही करावीच लागेल.’’
यावर फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना, या मारहाणीसंदर्भात तपास करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल, असं ते म्हणाले.
‘‘दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भूई थोडी होईल. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होतायत. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. जो जो चुकीचं काम करेल, त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. कोणत्या मानसिकतेचे लोक सत्तेत आहेत, हे या घटनेवरून लक्षात येतं, या शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करावी, परंतू देवेंद्र फडणवीस यांच्यावरची खालच्या पातळीची व्यक्तिगत टीका खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. वेळप्रसंगी मातोश्री बाहेर या विरोधात आवाज उठवू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
****
सावरकरांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी गौरव यात्रा काढल्याचं, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. स्वातंत्र्यलढ्यासोबतच समाज सुधारणा, अंधश्रद्धा निर्मुलन, भाषा शुद्धी आदी क्षेत्रात सावरकरांचं योगदान मोठं असून, जन्मभर देशाची तसंच समाजाची सेवा करणाऱ्या सावरकरांचं कार्य राहुल गांधी यांना कधीच समजू शकणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या कार्याचा गौरव केलेलं पत्र त्यांनी वाचून दाखवलं. सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत आघाडी केल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
****
देशातल्या ग्रामीण भागात ६० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचं उद्दीष्ट साध्य झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे मोठं यश असून, यामुळे अनेक लोकांच्या आयुष्याला बळ मिळेल, असं त्यांनी आहे. जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी या योजनेला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचं सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सात बाजार समित्यांसाठी एक हजार २५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या बाजार समित्यांसाठी येत्या १८ एप्रिलला मतदान होणार आहे.
नांदेड बाजार समितीच्या १८ जागांसाठी २९२      उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातल्या नांदेड, नायगाव, कुंटूर, भोकर आणि हिमायतनगर या पाच बाजार समित्यांसाठी एकूण ७५८ अर्ज दाखल झाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या चार बाजार समितीच्या ७२ संचालक निवडीसाठी एकूण ५४३ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० एप्रिल पर्यंत आहे.
****
जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल साजरी झाली. ठाण्यातल्या श्री ठाणा जैन महासंघाच्या भव्य रथयात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी जैन बांधवांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं सकल जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महावीर स्तंभ इथं सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण गेट इथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्राऊड ऑफ जैन या विषयावर आधारित सजीव देखावे या शोभायात्रेतून सादर करण्यात आले. महावीर मेडीकल फांऊडेशनच्या वतीनं यावेळी महारक्तदान शिबीर घेण्यात आलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्याचा इशारा, कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. परीक्षेची वेळ संपल्यावर देखील विद्यार्थ्यांना बोलवून उत्तरपत्रिका लिहिण्यात आल्याची तक्रार असलेल्या, शेंद्रा इथल्या वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाच्या चौकशीसाठी, त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. याशिवाय, वाल्मिकराव दळवी महाविद्यालय तसंच शहरातल्या नवखंडा इथलं डॉक्टर रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन प्राध्यापकांचं बैठं पथक परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वीपासून ते उत्तरपत्रिका सील करेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याचं कुलगुरूनीं सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र दिलं जाणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी ही माहिती दिली. या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देता यावे, यासाठी त्यांची माहिती शासनाकडे असणे गरजेचं आहे. यादृष्टीने जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था, समाज कल्याण विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने येत्या २० मेपर्यंत सुमारे दीड महिना ही मोहीम चालणार आहे.
****
हिंगोली शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून पुन्हा कारवाईसत्र सुरू करण्यात आलं आहे. या कारवाईतून मागच्या आठवड्यात आठशे चौदा वाहनांवर कारवाई करत सहा लाख अडोतीस हजार रुपयांचा दंड लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सय्यद अखिल इब्राहिम यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीनं सिल्लोड तालुक्यात, शेतकऱ्यांसह समाजातल्या विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांसह तृतीयपंथीयांना सन्मानाजनक वागणूक आदींबाबत, हलक्या - फुलक्या विनोदांसह ग्रामीण बाजात नाट्य-संवाद, लोकगीतांद्वारे लोकरंजनातून प्रबोधन करण्यात आलं.
****
ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६९ वर्षांचे होते. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्य चाणक्य, 'जांभूळ आख्यान' 'सगेसोयरे', आदी नाटकांसह दूरचित्रवाणीवर 'मॅड मॅड मर्डर', 'एक वाडा झपाटलेला', आदी मालिकांसाठीही त्यांनी काम केलं. 'मुंबई मेरी जान' आणि 'कंपनी' या हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकारली होती. अनेकविध पुरस्कारांनी अजित भगत यांचा गौरव करण्यात आला. भगत यांच्या निधनानं रंगभूमीचं भरून न येणारं नुकसान झाल्याची शोकभावना अभिनय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेत काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. दिल्लीच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य, गुजरात टायटन्सनं एकोणिसाव्या षटकात पूर्ण केलं.
****
भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप आजपासून फ्रान्समध्ये सुरु होणाऱ्या ऑर्लिन्स मास्टर २०२३ बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहेत. माद्रिद मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभूत झालेली पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय हे या स्पर्धेमधून बाहेर पडले आहेत.
****
राज्यात पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या आणि परवा पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी परिपक्व झालेला गहू, भाजीपाला तसंच फळपिकांची काढणी करून सुरक्षित साठवणूक करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. विजांचा कडकडाट तसंच वादळी वारे वाहत असताना, जनावरांची काळजी घेण्याची सूचनाही विभागानं केली आहे.
****
अहमदनगर इथं दिव्यांगांना आधुनिक दर्जेदार कृत्रिम अवयव तसंच कुबड्यांचं वाटप करण्यात आलं. भारत विकास परिषदेची दक्षिण शाखा आणि पुणे हेरिटेज रोटरी क्लब यांच्या वतीनं काल हे अवयव वाटप शिबीर घेण्यात आलं. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातल्या शंभरावर दिव्यांगांना अवयवांचं वाटप करण्यात आलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ धाराशिव जिल्ह्यात आजपासून जिल्हा गौरव यात्रा सुरू होत आहे. तुळजापूर इथून आज संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेचा शुभारंभ होणार असून, उद्या ही यात्रा धाराशिव शहरात येणार आहे. सावरकर प्रेमींनी या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने  सहभागी व्हावं, असं आवाहन यात्रा संयोजक भाजपा आणि शिवसेनेनं केलं आहे.
****
0 notes
webvartanewsagency · 2 years
Text
BJP पर हिंदू सेना प्रमुख 'मुथालिक' का जोरदार हमला, बोले- PM मोदी के नाम पर वोट मांगने वाले को 'चप्पलों से पीटो'
नई दिल्ली, (वेब वार्ता)। कर्नाटक (Karnatka) से मिली बड़ी खबर के अनुसार, एक बार फिर विवादास्पद हिंदू सेना प्रमुख प्रमोद मुथालिक (Pramod Muthalik) ने अब BJP नेताओं के खिलाफ बयान देकर नए विवाद को अंजाम दे दिया है। दरअसल कर्नाटक विधानसभा चुनाव से पहले प्रमोद मुथालिक ने PM नरेंद्र मोदी के नाम पर वोट मांगने के लिए राज्य में BJP नेताओं पर जबरदस्त निशाना साधा है। दरअसल मुथालिक ने कारवार में अब लोगों से कहा कि, अगर BJP के नेता डोर-टू-डोर प्रचार के दौरान आपके सामने PM मोदी का नाम लेते हैं तो उनको ‘चप्पलों से पीटें’। वहीं अन्य मीडिया रिपोर्ट्स के अनुसार मुथालिक के हवाले से कहा गया कि, ” BJP के नेता नालायक हैं। ये बेकार लोग PM मोदी का नाम लेते हैं, लेकिन वह अपने कार्यकर्ताओं की समस्याओं को कभी नहीं समझेंगे।” हिंदू सेना प्रमुख मुथालिक ने कथित तौर पर BJP नेताओं को PM मोदी के नाम और तस्वीर का इस्तेमाल किए बिना वोटर्स को लुभाने की कोशिश करने की चुनौती भी दी है। इस पर प्रमोद मुथालिक ने कहा कि, “इस बार आप बिना ये लोग बिना PM मोदी का नाम लिए वोट मांगे। पैम्फलेट और बैनर पर मोदी की तस्वीर नहीं होनी चाहिए। वोटर्स से कहें कि आपने विकास किया है, आपने गायों को बचाया है और आपने हिंदुत्व के लिए काम किया है। अपनी छाती पीट-पीटकर शान से वोट मांगने की कोशिश करके दिखाएं कि आपने इतना काम किया।” जानकारी हो कि, प्रमोद मुथालिक ने 23 जनवरी को घोषणा की थी कि वह करकला से निर्दलीय उम्मीदवार के रूप में विधानसभा चुनाव लड़ेंगे। इससे पहले मुथालिक ने यह भी बड़ा दावा किया था कि, उन्हें कुछ BJP नेताओं का उनका समर्थन हासिल है, जिन्होंने चुनाव लड़ने के लिए उन्हें जरुरी आर्थिक मदद की पेशकश भी की थी। Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' : छगन भुजबळ
कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ
नाशिक,:- महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बेळगाव विषयी विचारलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
नेव स्त्रैण ख़्याल रखने वाली और ख़्याल रखने की स्थिति में 180 पद पर वैक्य्ट, ये करें
नेव स्त्रैण ख़्याल रखने वाली और ख़्याल रखने की स्थिति में 180 पद पर वैक्य्ट, ये करें
नौसेना पोत मरम्मत यार्ड और विमान यार्ड भर्ती 2022: नेवल ख़रीदना ख़्याल रखना और ख़रीदना ख़रीदना। एटी अपडेट्स के लिए 180 पद पर भर्ती। आवेदन करने के लिए आवेदन करने के लिए सक्षम होना चाहिए। इस भर्ती के लिए आवेदन करने की अंतिम तिथियां समाचारों की तारीख से 30 होना चाहिए। ये विवरण विवरण नेवल प्रीपेयर पोस्टर्स, कारवार: 150 पद। नेवल एयर वर्त (गोवा), बोलिम, डब्बू: 30 पद। कुल 180- पद। मानभर्ती के लिए…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
‘लेके रहेंगे, बेळगाव-कारवार’; बेळगावात हजारो सीमावासीयांच्या गगनभेदी घोषणा
https://bharatlive.news/?p=185108 ‘लेके रहेंगे, बेळगाव-कारवार’; बेळगावात हजारो सीमावासीयांच्या गगनभेदी ...
0 notes
laweducation · 1 year
Text
भाग 3 : अनुच्छेद 19 से 22 : स्वतंत्रता का अधिकार | Right to Freedom in hindi
स्वतंत्रता का अधिकार – अनुच्छेद 19 से 22 (RIGHT TO FREEDOM) वैयक्तिक स्वतन्त्रता के अधिकार का स्थान मूल अधिकारों में सर्वपरि माना जाता है। किसी विद्वान ने ठीक ही कहा है कि “स्वतन्त्रता ही जीवन है", क्योंकि इस अधिकार के बिना मनुष्य अपने व्यक्तितत्व का विकास नहीं कर सकता है। भारतीय संविधान के भाग 3 (स्वातंत्र्या अधिकार) में अनुच्छेद 19 से 22 तक में भारत के नागरिकों को स्वतन्त्रता सम्बन्धी अनेक अधिकार प्रदान किये गये हैं। अनुच्छेद 19 वाक्-स्वातंत्र्य आदि विषयक कुछ अधिकारों का सरंक्षण - (i) सभी नागरिकों को - (क) वाक्-स्वातंत्र्य और अभिव्यक्ति-स्वातंत्र्य का (ख) शांतिपूर्वक और निरायुध सम्मेलन का (ग) संगम या संघ बनाने का (घ) भारत के राज्यक्षेत्र में सर्वत्र अबाध संचरण का (ड) भारत के राज्यक्षेत्र के किसी भाग में निवास करने और बस जाने का, और (च) ******* (लोपित) (लोपित 20-6-1979 से प्रभावी) (छ) कोई वृत्ति, उपजीविका, व्यापार या कारबार करने का, अधिकार होगा। (ii) खंड (i) के उपखंड (क) की कोई बात उक्त उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर भारत की प्रभुता और अखंडता, राज्य की सुरक्षा, विदेशी राज्यों के साथ मैत्रीपूर्ण संबंधों, लोक व्यवस्था, शिष्टाचार या सदाचार के हितों में अथवा न्यायालय अवमान, मानहानि या अपराध-उद्दीपन के संबंध में युक्तियुक्त निबंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निर्बंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (iii) उक्त खंड के उपखंड (ख) की कोई बात उक्त उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर भारत की प्रभुता और अखंडता या लोक व्यवस्था के हितों में युक्तियुक्त निर्बंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निबंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (iv) उक्त खंड के उपखंड (ग) की कोई बात उक्त उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर भारत की प्रभुता और अखंडता या लोक व्यवस्था या सदाचार के हितों में युक्तियुक्त निर्बंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निबंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (v) उक्त खंड के उपखंड (घ) और उपखंड (ङ) की कोई बात उक्त उपखंडों द्वारा दिए गए अधिकारों के प्रयोग पर साधारण जनता के हितों में या किसी अनुसूचित जनजाति के हितों के संरक्षण के लिए युक्तियुक्त निबंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निबंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (vi) उक्त खंड के उपखंड (छ) की कोई बात उक्तः उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर साधारण जनता के हितों में युक्तियुक्त निर्बंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निर्बंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी और विशिष्टतया उक्त उपखंड की कोई बात - (क) कोई वृत्ति, उपजीविका, व्यापार या कारवार करने के लिए आवश्यक वृत्तिक या तकनीकी अर्हताओं से, या जहां तक कोई विद्यमान विधि सम्बन्ध रखती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या इस प्रकार सम्बन्ध रखने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (ख) राज्य द्वारा या राज्य के स्वामित्व या न��यंत्रण में किसी निगम द्वारा कोई व्यापार, कारबार उद्योग या सेवा, नागरिकों का पूर्णतः या भागतः अपवर्जन करके या अन्यथा, चलाए जाने से, जहाँ तक कोई विद्यमान विधि सम्बन्ध रखती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या इस प्रकार सम्बन्ध रखने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी| टिप्पणी - कोर्ट ओन ऑन मोशन बनाम स्टेट ऑफ त्रिपुरा के मामले में कहा गया कि, सरकारी एवं प्राइवेट विद्यालयों के शिक्षक निजी ट्यूशन नहीं करा सकते| 14 वर्ष से कम आयु के बालकों को ट्यूशन देना अधिनियम के विरुद्ध है। (Teachers employed in Government or Private Schools are not permitted to impart private tutions imparting of tution to students below age of 14 years is prohibited under right of children to free and compulsary education Act, 2009) (ए.आई.आर. 2016, त्रिपुरा 4) रजिस्ट्रार जनरल, हाई कोर्ट ऑफ मेघालय बनाम स्टेट ऑफ मेघालय के मामले में कहा गया कि, बंद (bandh) से जनजीवन अस्त व्यस्त हो जाता है, दैनिक आवश्यकता की वस्तुयें नहीं मिल पाती, इससे शांतिपूर्ण लोक जीवन में विघ्न उत्पन्न होता है, अतः यह मूल अधिकारों का अतिक्रमण है। (ए.आई. आर. 2015 मेघालय 23) वाक् एवं अभिव्यक्ति की स्वतंत्रता व्यक्तितव विकास के लिए आवश्यक है। (स्टेट ऑफ कर्नाटक बनाम एसोसियेटेड मैनेजमेन्ट ऑफ प्राइमरी एण्ड सैकण्डरी स्कूल्स, ए.आई. आर. 2014 एस.सी. 2094) अनुच्छेद 20 अपराधों के लिए दोषसिद्धि के सम्बन्ध में संरक्षण – (i) कोई व्यक्ति किसी अपराध के लिए तब तक सिद्धदोष नहीं ठहराया जाएगा, जब तक की उसने ऐसा कोई कार्य करने के समय, जो अपराध के रूप में आरोपित है, किसी प्रवृत्त विधि का अतिक्रमण नहीं किया है या उससे अधिक शास्ति का भागा नहीं होगा जो उस अपराध के किए जाने के समय प्रवृत्त विधि के अधीन अधिरोपित की जा सकती थी। (ii) किसी व्यक्ति को एक ही अपराध के लिए एक बार से अधिक अभियोजित और दंडित नहीं किया जाएगा। (iii) किसी अपराध के लिए अभियुक्त किसी व्यक्ति को स्वयं अपने विरुद्ध साक्षी होने के लिए बाध्य नहीं किया जाएगा। टिप्पणी - सुखासिंह बनाम दविन्दर कौर के प्रकरण में कहा गया है कि, भारतीय दण्ड संहिता, 1860 की धारा 304 के अन्तर्गत दोषसिद्धि पर मृतक की पत्नी प्रतिकर का क्लैम कर सकती है क्योंकि सिविल क्षतिपूर्ति अभियोजन नहीं है और क्षतिपूर्ति की डिक्री दण्ड नहीं है। यहां 'दोहरे खतरे से संरक्षण का सिद्धान्त' लागू नहीं होता है। (ए.आई.आर. 2011 एस.सी. 3163) जहां दो कार्यवाहियां भिन्न-भिन्न क्षेत्राधिकार की हो वहां दोहरे खतरे से संरक्षण का सिद्धान्त लागू नहीं होगा। (पीताम्बरन टी.आर बनाम एडिशनल लाइसेंसिंग ऑथोरिटी ए.आई.आर. 2013 केरल 46 ) Read More -  भाग 3 : स्वातंत्र्य अधिकार अनुच्छेद 19 से 22 (Article 19 to 22 in Hindi) भारतीय संविधान Read the full article
1 note · View note
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड वर्धक मात्रा देण्यासंदर्भात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल.
महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप.
जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्राने भागवावी-वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांची अपेक्षा.
आणि
भगवान महावीर यांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून साजरी.
****
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्याचं धोरण निश्चित करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. विधीज्ञ धृती कपाडिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सत्तावीस तारखेला सुनावणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबवल्या गेलेल्या लसीकरण मोहिमेत लसीच्या दोन मात्रा यशस्वीपणे देण्यात आल्या, मात्र काही महिन्यांनी या मात्रांची परिणामकारकता कमी होत असल्यानं वर्धक मात्रा घेण्याचा सल्ला सगळे तज्ज्ञ देतात, याकडे या याचिकेतून लक्ष वेधण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांपेक्षाही कमी असल्याचं दिसून येत आहे.
****
महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातल्या, महाराष्ट्र् शासनानं दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बीदर जिल्ह्यांतल्या आठशे पासष्ट गावातल्या नागरिकांची, यासंदर्भातली मागणी लक्षात घेत, विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार काल शासन निर्णय जारी करण्यात आला. या गावांमधल्या अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, प्राधान्य गटातली कुटुंबं आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल.
****
राज्यातल्या सहा हजार दोनशे रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या नऊ महिन्यांमध्ये पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली. यावर्षीच्या मार्च महिन्यात विक्रमी अकरा कोटी पंचाण्णव लाख रुपयांची मदत गरजू रुग्णांना देण्यात आल्याचं चिवटे यांनी सांगितलं.
****
राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले असून, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांच्या ठाणे इथल्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज सहकुटूंब रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी गृहमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला.
त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना या मारहाणीसंदर्भात तपास करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल, असं फडणवीस म्हणाले. या दोन्ही नेत्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांचा हा अंश –
उद्‌धव ठाकरे
एक फडतुस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पत्रकारांना धमक्या दिल्या जाताय, महिलांना मारहाण केली जाते. तर एकूणच काय तर गुंडागर्दीचं राज्य आहे. आणि मला असं वाटतंय आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं, मी म्हणत नाहीये पण म्हणायचं का नाही हे लोकं ठरवतील. एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि बिनकामाचा आयुक्त याला एक तर निलंबित करा किंवा बदली करा. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेलयात्रा ही करावीच लागेल.
**
देवेंद्र फडणवीस
अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतुस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे वाझेच्या मागे लाळ घोटतात,ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भूई थोडी होईल. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होतायत. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. जो जो चुकीचं काम करेल, त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. कोणत्या मानसिकतेचे लोक सत्तेत आहेत, हे या घटनेवरून लक्षात येतं, या शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करावी परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावरची खालच्या पातळीची व्यक्तिगत टीका खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. वेळप्रसंगी मातोश्री बाहेर या विरोधात आवाज उठवू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
****
जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान चार लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागवण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महारा��्ट्राकडून मोठी अपेक्षा असल्याचं मत जर्मनीचे मुंबईतले नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी व्यक्त केलं आहे. एकिम फॅबिग यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या मुंबईतल्या कार्यकाळात जर्मनीची कौशल्याची गरज आणि भारताकडच्या मनुष्यबळाची उपलब्धता याची सांगड घालण्यावर आपला भर असेल, असंही फॅबिग यांनी सांगितलं. जर्मनीतून येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असून, महाराष्ट्रात काम करत असलेल्या जर्मन कंपन्या समाधानी असल्याचं फॅबिग यांनी यावेळी सांगितलं.
****
जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. ठाण्यातल्या श्री ठाणा जैन महासंघाच्या भव्य रथयात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी जैन मुनींचे शुभाशीर्वाद घेतले, तसंच जैन बांधवांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं सकल जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महावीर स्तंभ इथं सकाळी सात वाजता सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, मुनिश्री डॉ.पुलकीतसागरजी महाराज, आचार्य रविनंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण गेट इथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्राऊड ऑफ जैन या विषयावर आधारित सजीव देखावे या शोभायात्रेतून सादर करण्यात आले. समाजातील महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीही करण्यात आली. महावीर मेडीकल फांऊडेशनच्या वतीनं यावेळी महारक्तदान शिबीर घेण्यात आलं.
****
अहमदनगर महानगरपालिका स्वच्छता सखी तसंच स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या स्वच्छोत्सव २०२३ चा शुभारंभ महापौर शेंडगे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीनं सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांसह तृतीयपंथीयांना सन्मानजनक वागणूक आदींबाबत हलक्या-फुलक्या विनोदांसह ग्रामीण बाजात नाट्य-संवाद, लोकगीतांद्वारे लोकरंजनातून लोकप्रबोधन करण्यात आलं.
****
0 notes
madhyakhabar · 2 years
Text
आग की घटना की सूचना ऑनबोर्ड एयरक्राफ्ट कैरियर आईएनएस विक्रमादित्य
आग की घटना की सूचना ऑनबोर्ड एयरक्राफ्ट कैरियर आईएनएस विक्रमादित्य
अधिकारियों ने कहा कि भारतीय नौसेना के विमानवाहक पोत आईएनएस विक्रमादित्य में बुधवार को आग लगने की घटना की सूचना मिली थी, जब वह कर्नाटक में कारवार से उड़ान भर रहा था। उन्होंने बताया कि इस घटना में किसी के हताहत होने की खबर नहीं है। अधिकारियों ने बताया कि नौसेना मुख्यालय ने आग की घटना की जांच के लिए एक बोर्ड ऑफ इंक्वायरी का आदेश दिया है। उन्होंने कहा कि जहाज के चालक दल ने अग्निशामक प्रणालियों का…
View On WordPress
0 notes
newskey21 · 2 years
Text
चीन के नए विमानवाहक पोत फ़ुज़ियान पर भारतीय नौसेना के सवाल | विश्व समाचार
चीन के नए विमानवाहक पोत फ़ुज़ियान पर भारतीय नौसेना के सवाल | विश्व समाचार
25 जून को, भारत का एकमात्र विमानवाहक पोत आईएनएस विक्रमादित्य आईएनएस कारवार में 18 महीने के बड़े रिफिट से बाहर आया और अपने स्टीम टर्बाइन इंजनों को फायर करने के बाद बंदरगाह लंगरगाह के लिए रवाना हुआ। मिग-29के लड़ाकू विमानों के तैरते हुए हवाई क्षेत्र में उतरने से पहले विमानवाहक पोत के परीक्षणों और परीक्षणों की एक श्रृंखला के लिए उच्च समुद्र में जाने की उम्मीद है��� आईएनएस विक्रांत नाम के भारत के दूसरे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
आगमन पुन्हा लांबलं; मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
आगमन पुन्हा लांबलं; मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
महाराष्ट्रातील आगमनासाठी १२ जूनचा नवा मुहूर्त सिंधुदुर्ग : यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूननं हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा - महासंवाद
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि, 30 : महाराष्ट्र राज्याला संघर्षशाली इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. महाराष्ट्राने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे आणि आजही तो सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे पाहिलेले स्वप्न अद्य���प अपूर्ण आहे,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कर्नाटक मधील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, भुजबळ असं का म्हणाले ?
कर्नाटक मधील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, भुजबळ असं का म्हणाले ?
कर्नाटक मधील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, भुजबळ असं का म्हणाले ? नाशिक : महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.…
View On WordPress
0 notes
liajayeger1 · 3 years
Text
How to make करिवारी मटन गस्सी: कारवार की एक स्वादिष्ट डिश जिसे आप जरूर ट्राई करें
How to make करिवारी मटन गस्सी: कारवार की एक स्वादिष्ट डिश जिसे आप जरूर ट्राई करें
ऐसे दिन होते हैं जब आप हल्का और स्वस्थ खाना चाहते हैं, और फिर ऐसे दिन होते हैं जब आप बाहर जाना चाहते हैं और अब तक की सबसे शानदार दावत बनाना चाहते हैं। उन दिनों के लिए, एक स्वादिष्ट मटन करी किसी भी मांसाहारी के लिए काम आ सकती है! भारतीय उपमहाद्वीप की हर मटन करी में हमें मदहोश करने की ताकत है। लेकिन जैसा कि हम घर पर मटन व्यंजन बनाते हैं, हम आम तौर पर वही व्यंजन दोहराते हैं जो कभी-कभी उबाऊ या नीरस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
कोविडच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील;आरोग्य व्यवस्थेची सज्जता  
सीमा भागातली मराठी भाषिक गावं समाविष्ट करण्याचा ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित
औरंगाबाद इथं पहिलं महिला कृषी महाविद्यालय स्थापन होणार; कृषीमंत्र्यांची घोषणा
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
जल जीवन मिशनअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या वॉटर ग्रीड योजनेला मान्यता
आणि
श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचा कर्णधार
सविस्तर बातम्या
कोविडच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्था सज्ज केली जात असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे. काल देशभरात कोविड व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा सराव घेण्यात आला. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात आरोग्य मंत्र्यांनी या तयारीचं निरीक्षण केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले...
Byte ..
सारे देश में कोविड ट्रीटमेंट देनेवाली सभी अस्पताल मे मॉक ड्रील की जा रही है, ताकी हमारी सारी हॉस्पिटल कोविड केस देश मे बढे तो संपूर्ण तरीके से तयार रहे। सफदरगंज अस्पताल में आके कोविड वॉर्ड का निरीक्षण किया। जिस तरह से यहाँ व्यवस्था की गई है, वैसे ही व्यवस्था देश की सभी सरकारी अस्पताल मे और प्रायव्हेट अस्पताल मे भी तयारी की जा रही है। राज्य मे राज्य के हेल्थ मिनिस्टर उसको मार्गदर्शन कर रहे है। निरीक्षण कर रहे है।
देशभरात सर्वत्र आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा अशाच मॉकड्रील मधून आढावा घेण्यात आला. औरंगाबाद इथं मेल्ट्रॉन रुग्णालयात ही सराव चाचणी घेण्यात आली. वैद्यकीय प्राणवायू व्यवस्थापन तसंच औषधी साठा सुरळीत असल्याबाबत यावेळी खात्री करण्यात आली.
नांडेड जिल्ह्यातही काल बारा कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये सराव चाचणी घेण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत आणि लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावं, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची पूर्वतयारी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. परभणी शहरात चार तर जिल्ह्यात चौदा रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यात कोविड लसींच्या ३७ हजार मात्रा उपलब्ध असल्याची माहिती गीते यांनी दिली.
दरम्यान, देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दोनशे वीस कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. २२ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
नाकातून देण्यात येणाऱ्या भारत बायोटेकची इनकोव्हॅक लस कोविन ॲप वर उपलब्ध करण्यात आली असून, या लसीचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. खाजगी रूग्णालयात या लसीची किंमत ८०० रुपये, तर सरकारी रूग्णालयात ३२५ रूपये निश्चित करण्यात आले आहेत.
****
कर्नाटक - महाराष्ट्र सीमा भागातल्या आठशे पासष्ट मराठी भाषिक गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच आहे, आणि सीमा भागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे सर्व ताकदीनिशी उभं आहे, असा ठराव, काल विधानसभेत आणि त्या पाठोपाठ विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. बेळगाव, बीदर, धारवाड, निपाणी, भालकी आणि कारवार या शहरांसह, आठशे पासष्ट मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी, कायदेशीर लढा देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडताना व्यक्त केला. कर्नाटकच्या मराठीविरोधी भूमिका आणि वर्तनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले....
Byte …
बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. याबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी व मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील विनंती करणे असा ठराव ही विधानसभा आज निर्धारपूर्वक एक मताने पारित करीत आहे.
****
दरम्यान सीमा भागातल्या या आठशे पासष्ट गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश केला असून, तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सीमा भागातल्या मराठी संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी, २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता एक कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
राज्य सरकारने सीमा प्रश्नासंदर्भात ठराव संमत केल्याबद्दल शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन केलं आहे. मात्र कर्नाटक सरकार करत असलेल्या आगळिकीबद्दल सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
****
लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करणार असून, याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत दिली. सदस्य अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मार्गिकेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
****
आपल्या पक्षनेत्यांची तुलना महापुरुषांशी करणं, हा महापुरुषांचा अवमान होत नाही का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिदेत विचारला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  नियम २८९ नुसार महापुरुषांचा अवमानासंदर्भात प्रस्ताव मांडला, मात्र उपसभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने गदारोळ झाला, या गदारोळातच फडणवीस बोलत होते. देवदेवता, संत महात्मे तसंच महापुरुषांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य फडणवीस यांनी सदनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र गदारोळ वाढत गेल्यामुळे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
राज्यातल्या महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी औद्योगिक विकास महामंडळानं विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावं, यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. यामुळे धरणातलं पाणी शिल्लक राहून ते पिण्यासाठी वापरता येईल, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तत्कालीन मराठा आरक्षित मात्र न्यायलायाच्या निर्णयामुळे नियुक्त होऊ न शकलेल्या सर्व उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात नियुक्त्या दिल्या जातील, अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या, सरळसेवा भरतीच्या एकूण चारशे तीस जाहिरातींसाठी दिव्यांग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल, असं मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा विचार करता ��ेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जालन्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांना निलंबित करत असल्याची घोषणा, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानसभेत केली. भ्रष्टाचार आणि महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तणूक या मुद्यावरून ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करार तत्त्वावर असलेल्या डॉ. अर्चना पाटील आणि डॉ. सतीश पवार या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा संपुष्टात आणल्याची माहिती सावंत यांनी दिली.
राज्यातले गडकिल्ले, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी येत्या तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं.
शेतकऱ्यांचं विविध प्रकारचं होणारं नुकसान मोजण्यासाठी एक ॲप विकसित करून ई- पंचनामे करण्याची प्रणाली विकसित केली जात असल्याची माहिती, मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
****
राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर, महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं असून, प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी औरंगाबाद इथं पहिलं महिला कृषी महाविद्यालय सुरु केलं जाणार आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. राज्यात ४८ शासकीय आणि अनेक खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला प्रवेशासाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये उप कृषी विद्यापीठ सुरु करण्याबाबत समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल असं सत्तार यांनी सांगितलं.
****
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या काल सातव्या दिवशी विधान भवनाच्या आवारात महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिंडीच्या टाळांच्या तालावर सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.
****
अनुसूचित जाती - जमाती तसंच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात काल विधान भवनावर इशारा मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं मानधन वाढीच्या मागणीसाठी काल मोर्चा काढला. दिव्यांग शाळा आणि कर्मशाळा कर्मचारी कृती समितीच्या वतीनंही काल विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला आणखी स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं नकार दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं या पीठाकडे केली होती, न्यायालयानं ती काल फेटाळून लावली. देशमुख यांची कारागृहातून जामिनावर मुक्तता होऊ शकते.
****
जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या सुमारे एकशे चौतीस कोटी रुपये मूल्याच्या वॉटर ग्रीड अर्थात नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद तालुक्यातल्या पिसादेवी, झाल्टा, गांधेली, गेवराई तांडा, तीसगाव, दौलताबाद, शरणापूर, केसापुरी, जटवाडा यासह पस्तीस गावांना नळानं पाणी पुरवठा करता येणार आहे.
****
श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेचा संघ काल जाहीर करण्यात आला. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातल्या या संघात सूर्यकुमार यादव उपकर्णधार, ईशान किशन यष्टीरक्षक, ऋतुराज गायकवाड, शुभमन गील, दीपक हुडा, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीपसिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, शिवम मावी, मुकेश कुमार, यांचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेत तीन तारखेचा पहिला सामना मुंबईत, पाच तारखेचा दुसरा सामना पुण्यात तर अखेरचा तिसरा सामना ७ तारखेला राजकोट इथं होईल. त्यानंतर दोन्ही संघात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे.
****
जालना शहरातल्या नथुमल वासुदेव या कापड विक्रीच्या दुकानातले एक कोटी ७० लाख रुपये चोरणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून एक कोटी ६९ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. दुकानात काम करणाऱ्या एका नोकरानेच तीन साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबवण्यात येणाऱ्या चला जाणूया नदीला याअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या मांजरा नदीची निवड करण्यात आली आहे. मांजरा नदीच्या उगमापासून काठालगतची गावं आणि तिथल्या नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी चार जानेवारीपासून सहा दिवस नदी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी ही माहिती दिली.
****
अंबाजोगाई पत्रकार संघाचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. पत्रकार संघाचे विश्वस्त नानासाहेब गाठाळ आणि अंबाजोगाई पत्रकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांना पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार बीडचे ज्येष्ठ पत्रकार डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांना, तर धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बीडचे पत्रकार अभिजीत नखाते यांना जाहीर झाला आहे. येत्या दर्पण दिनी सहा जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाई इथं हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात जवळा देशमुख इथं येत्या तीस तारखेला जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या या साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक - समीक्षक डॉक्टर राम वाघमारे यांची निवड झाली आहे.
****
0 notes