#महाराष्ट्राला
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण - स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स
ब्लॉकबस्टर ‘वेड’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली अनोख्या विक्रमाची नोंद स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लाखो प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्राला…

View On WordPress
#Genelia D&039;Souza#Genelia Deshmukh#Riteish Deshmukh#Satish Rajawade#Satish Rajwade#Star Pravah#Star Pravah Guiness Book of World Records#Star Pravah World Record#Star Pravahs World Record For Ved#Ved#Ved World Television Premier#Ved World Television Premiere#Wed#World Television Premiere#महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण - स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स#वेड#स्टार प्रवाह
3 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 March 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाऊंडेशनचं सहकार्य • धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये निधी दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा • २०२४ वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर • महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा • पैठण इथं भानुदास एकनाथच्या जयघोषात नाथषष्ठी साजरी आणि • खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेला दिल्लीत सुरुवात, बाराशेपेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
राज्यातल्या शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात काल झालेल्या चर्चेनंतर ही माहिती देण्यात आली. या बैठकीत आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चर्चा झाली. महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमातही गेट्स फाऊंडेशनने भागीदारी उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जास्तीत ��ास्त दोन हेक्टरसाठी हा निधी दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पीय अनुदानावरच्या मागण्यांना उत्तर देताना सांगितलं. अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी तरतुदीच्या तुलनेत अतिशय कमी खर्च झाल्याचा आरोप केला होता. तो पवार यांनी फेटाळून लावला…. बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार
विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधकांनी काल राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं, त्यात हा आरोप करण्यात आला आहे. राज्यपालांनी सदरील प्रकरणी लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
दिवंगत अभिनेता सुशांतहसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असं गृहराज्य मंत्���ी योगेश कदम यांनी काल विधानसभेत सांगितलं. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करत, या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, दिशा सॅलियान प्रकरणी होत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. २५ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी मागवल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत सांगितलं. अवैध वाळू उपसा झाला असेल तर दंडासह वसुली केली जाईल, वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही, बावनकुळे यांनी दिली.
राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानपरिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणी ��ंदर्भात विचार सुरू असल्याचं भुसे यांनी सांगितलं.
धाराशिव इथं "बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. येरमाळा तसंच उमरगा इथली बसस्थानकं देखील विकसित केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली. ते काल महाड इथं चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत काल सकाळी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली. यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
छत्तीसगडमध्ये काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक सैनिक हुतात्मा झाला. दंतेवाडा-बीजापूर सीमा आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली.
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला काल प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथसमाधीची सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यात्रौत्सवासाठी यंदा ६२७ पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या असून, हजारो वारकरी इथं मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीनं याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पैठण शहरातून काल सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान करून भानुदास एकनाथच्या गजरात एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानिमित्त नाथ समाधी मंदिरात विश्व शांती प्रार्थना समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी आयोजित केलेल्या विश्व शांती प्रार्थना कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा इथल्या नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे. काल सकाळी परिसरातून नाथांची पालखी निघाली, शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचं दर्शन घेतलं.
जालना इथल्या सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीनं आयोजित पाच दिवसीय पंचकल्याण महोत्सवाला काल शोभायात्रेनं सुरुवात झाली. या महोत्सवास देवमूर्ती इथल्या गुरु��ंदिरात भगवान विमलनाथ, भगवान धर्मनाथ आणि भगवान अनंतनाथ यांच्या म���र्तींचा प्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
खेलो इंडिया पॅरा क्रिडा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ काल दिल्लीत केंद्रीय क्रिडा मंत्री मनसुख मांडविय यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी आणि टेबल टेनिस या क्रिडा प्रकारात बारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. २७ तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.
जागतिक चिमणी दिन काल पाळण्यात आला. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं सद्गुरू आश्रम शाळेत अशफाक अत्तार यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसह चिमण्यांसाठी घरटी करण्याचा उपक्रम राबवला. याबाबत अत्तार यांनी माहिती दिली… बाईट – अशफाक अत्तार
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातले ५०१ ग्रामपंचायत सदस्य आणि बारा सरपंचांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केलं आहे. २०२१ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या या सदस्यांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वेळा मुदत वाढ दिली होती.
दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवाला काल प्रारंभ झाला. ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. तत्पूर्वी जिल्हा क्रीडा संकुल परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
लातूर जिल्ह्यात औसा इथं काल सकाळी एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात, चौकात भाजी विक्रीसाठी बसलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तुकाराम बाजीराव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
मराठवाड्याच्या काही भागात काल अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई शहर परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. लातूरच्या औसा, चाकूर, जळकोट शहरात, तसंच धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातही काल पाऊस झाला.
0 notes
Text
महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचं मोठं षडयंत्र उघडकीस , आदिवासी बांधवांनी विरोध केला अन.
महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचं मोठं षडयंत्र उघडकीस , आदिवासी बांधवांनी विरोध केला अन.
महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्याचा गुजरातचा नेहमीच प्रयत्न असतो. असाच एक धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातून समोर आलेला असून गुजरातमध्ये पकडलेले बिबटे चक्क महाराष्ट्रात येऊन आदिवासी बांधवांच्या रहिवासी परिसरात सोडण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आदिवासी बांधवांनी हिसका दाखवल्यावर गुजरातच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळून जाण्याची वेळ आली आहे. गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून…
0 notes
Video
youtube
मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत भेट..
0 notes
Text

Aarya Ambekar Birthday: Wishes From Pradip Madgaonkar
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुमधूर आवाजानं आणि देखण्या रुपानं घायाळ करणारी गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिचा २९ वा वाढदिवस.
0 notes
Text

Aarya Ambekar Birthday: Wishes From Bandya Mama
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुमधूर आवाजानं आणि देखण्या रुपानं घायाळ करणारी गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिचा २९ वा वाढदिवस.
0 notes
Text
घेऊन सुधारणेचा वसा
सिंहासनी आसनस्थ झाले,
महाराष्ट्राला वारसा देत
विचारांचा शाहू राजर्षी झाले !!
#लोकराजा
#राजर्षी_शाहू_महाराज
#राज्याभिषेक_दिन
मानाचा मुजरा !!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Rajarshi #RajarshiShahuMaharaj #rajyabhishiksohala #shivajimaharaj #sambhajimaharaj #viral #pune #punecity #Jagdamb
0 notes
Text

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. शौर्य,नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला. जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩...
जय जिजाऊ जय शिवराय....
1 note
·
View note
Text
'महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून गृहमंत्री छत्तीसगढमध्ये...'
https://bharatlive.news/?p=183267 'महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून गृहमंत्री छत्तीसगढमध्ये...'
पुढारी ...
0 notes
Text
पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेला उत्कंठावर्धक वळण; मास्टरमाईंड प्लॅन मागे आहे 'हा' चेहरा
कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत अर्जुन आणि सावीवर अनेक संकटे आलीत पण त्यांनी त्या प्रत्येक संकटाला मिळून सडेतोड उत्तरं दिली. सावीने प्रत्येक कठीण परिस्थितीत अर्जुनची साथ दिली आहे. अशातच आता या…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाऊंडेशनचं सहकार्य
विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पक्षपाती असल्याचा विरोधकांचा आरोप
२०२४ वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर
छत्तीसगडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत ३० नक्षलवादी ठार
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा
आणि
पैठण इथं ��ाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ-भानुदास एकनाथच्या जयघोषात संतनगरी दुमदुमली
****
राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर ही माहिती देण्यात आली. या बैठकीत आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चर्चा झाली. महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमातही गेट्स फाऊंडेशनने भागीदारी उचलण्याची तयारी दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गोहत्येचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा-मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देत होते.
****
विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधकांनी आज राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं, त्यात हा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, सत्ताधारी पक्षाच्या कलानं कामकाज केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यपालांनी सदरील प्रकरणी लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
****
दिवंगत अभिनेता सुशांतहसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असं गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य अमित साटम, नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याचं विधानसभेचं कामकाज काही काळासाठी बाधित झालं
भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला, या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप सॅलियन कुटुंबाने केला आहे. तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सुरज पांचोली यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नव्याने चौकशी करावी अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरम्यान, सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सदस्य अनिल परब यांनी सॅलियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं सभागृहात सांगितलं. यावेळी परब आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज काही काळ बाधित झालं.
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज शिवसेना सदस्यांनी विधानभवन परिसरात मूक आंदोलन केलं.
****
२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, सुतार यांना हा पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर सुतार यांना हा पुरस्कार जाहीर होणं हे राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरच्या निखळ प्रेमाचं प्रतीक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी मागवल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. ��वैध वाळू उपसा झाला असेल तर त्याठिकाणी दंडासह वसुली केली जाईल, वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बावनकुळे यांनी ही माहिती दिली. अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
****
राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विचार सुरू असल्याचं भुसे यांनी या उत्तरात नमूद केलं.
****
धाराशिव इथं "बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, यांच्या सह एसटीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. येरमाळा तसंच उमरगा इथली बसस्थानकं देखील विकसित केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक सैनिक हुतात्मा झाला. दंतेवाडा-बीजापूर सीमा आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत.
****
जागतिक चिमणी दिवस आज पाळण्यात येत आहे. “मला चिमण्या आवडतात” या संकल्पनेनं चिमणी संवर्धनासाठी पुढे यावं, तसंच यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात, छतावर किंवा गॅलरीत चिमण्यांसाठी पाण्याची सोय करावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
****
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. ते आज महाड इथं चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या ७ कोटी रुपयांची कामं, तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची तीन कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील, अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली.
दरम्यान, हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत आज सकाळी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली. यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथसमाधीची सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यात्रौत्सवासाठी यंदा ६२७ पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या असून, हजारो वारकरी इथे मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीनं याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पैठण शहरातून आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान करून भानुदास एकनाथच्या गजरात एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा येथील नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी काकड आरती, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी परिसरातून नाथांची पालखी निघाली, शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचं दर्शन घेतलं.
****
0 notes
Text
‘ बटेंगे तो कटेंगे ‘ पाठोपाठ ‘ एक है तो सेफ है ‘ ची पण पोलखोल , अडाणी अन मोदी यांचे फोटो..
‘ बटेंगे तो कटेंगे ‘ पाठोपाठ ‘ एक है तो सेफ है ‘ ची पण पोलखोल , अडाणी अन मोदी यांचे फोटो..
महाराष्ट्राला उत्तर प्रदेश समजणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात देखील ‘ बटेंगे तो कटेंगे ‘ चा नारा दिला मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनच याला जोरदार विरोध करण्यात आला. भाजपने त्यानंतर महाराष्ट्रात प्रचाराचा गाशा गुंडाळला असून योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेवर महाराष्ट्रसोबत आता उत्तर प्रदेशात देखील टिका होऊ लागली आहे. धार्मिक आधारावर मतांचे ध्रुवीकरण करणे हा ज्यांच्या…
0 notes
Video
youtube
महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम केले ?
0 notes
Text
महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त
0 notes
Text
विश्लेषण : राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे… वन्यजीव, वनस्पतींना खरेच फायदा होईल का? | Maharashtra gets 18 new conservation reserves print exp scsg 91
विश्लेषण : राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे… वन्यजीव, वनस्पतींना खरेच फायदा होईल का? | Maharashtra gets 18 new conservation reserves print exp scsg 91
-राखी चव्हाण राज्यात नुकतीच १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. या घोषणेनंतर महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्राची संख्या एकूण ५२ झाली आहे. तर १३ हजार ७०० चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित झाले आहे. संबंधित क्षेत्राची परिस्थिती, वन्यप्राणी, वनस्पती तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात येतात. मात्र, निव्वळ घोषणा करून उपयोग नाही तर…

View On WordPress
0 notes