#अवमान
Explore tagged Tumblr posts
laweducation · 11 months ago
Text
न्यायालय अवमान क्या है एंव इसके प्रकार | Contempt of Court in Hindi
न्यायालय अवमान क्या है? न्यायालय अवमान अधिनियम, 1971 की धारा 2(क) के अनुसार न्यायालय अवमान से सिविल एवं आपराधिक अवमान अभिप्रेत है लेकिन यह शाब्दिक परिभाषा नहीं है। वस्तुतः न्यायालय के अवमान से तात्पर्य – (i) न्यायालय के आदेशों एवं निर्णयों की साशय अवज्ञा करना, अथवा (ii) न्यायालय के कार्य में विघ्न उत्पन्न करना, अथवा (iii) न्यायाधीशों के साथ अभ्रद व्यवहार करना है। न्यायालय के अवमान के लिए अधिवक्ता…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. कृषी आणि निगडीत क्षेत्र आठ पूर्णांक सात दशांश, सेवा क्षेत्र सात पूर्णांक आठ दशांश आणि उद्योग क्षेत्र चार पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न ४५ लाख ३१ हजार ५१८ कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे. तर दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपयांवरून ११ टक्क्यांनी वाढून ३ लाख ९ हजार ३४० रुपये होण्याचा अंदाज आहे.
विधानपरिषदेत आज २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सहा हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या. या चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका केली. या मागण्यांमध्ये कौशल्य विकास विभागाकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात अनेक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना निधी मिळाला नाही तर, काही विभागांकडे निधी असूनही तो खर्च करण्यात आला नाही, याकडे दानवे लक्ष वेधलं.
मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर दिली, मात्र सभागृहाला हे अजूनही कळवलेलं नाही, हा सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत केला. कुठल्याही मंत्र्याने राजीनामा दिल्यावर ते सर्वात आधी सभागृहाला कळवलं जातं, त्यामुळे असा चुकीचा पायंडा पाडू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं. मात्र असं कळवण्याची पद्धत नाही, पण यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढलं जाईल, असं तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
गेल्या दहा वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या डी पी आय आय टी ने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला असल्याचं सांगत त्यांनी या विक्रमी गुंतवणुकीबद्दल राज्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं.
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय ��द्योगिक सुरक्षा दलाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. तामिळनाडूमध्ये तक्कोलम इथं आयोजित सीआयएसएफ स्थापना दिन संचलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले होते. सीआयएसएफनं गेल्या ५६ वर्षात नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिलं असून, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचे गौरवोद्गार शहा यांनी यावेळी काढले.
२६/११ च्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याची भारतात प्रत्यार्पण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरीक असलेला तहव्वूर राणा यानं, भारतात प्रत्यर्पणानंतर आपल्याला धोका असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात संयुक्त पत्रकार परिषदेत तहव्वूर् राणा याच्या भारतात प्रत्यार्पणाची घोषणा केली होती.
सातवा जनऔषधी दिवस आज साजरा होत आहे. जेनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेविषयी जागरुकता निर्माण कऱण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या योजनेमुळे नागरिकांना बाजार भावापेक्षा ५० ते ८० टक्के कमी किमतीत औषधं उपलब्ध होत आहेत.
उद्या साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहा���ी, महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणं गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश अशल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, यंदाचा जागतिक महिला दिन देशभरात ‘नारी शक्ती सह विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून जिल्हा परिषद मैदानावर बचत गटातल्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव सुरु झाला. या तीन दिवसीय मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
परभणीतील संविधान शिल्पाच्या अवमानाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध , दोषी समाजकंटकांवर कारवाईची मागणी
परभणीतील संविधान शिल्पाच्या अवमानाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध , दोषी समाजकंटकांवर कारवाईची मागणी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी येथील संविधानाच्या शिल्पाच्या झालेल्या तोडफोड प्रकरणाचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींना व माथी भडकविण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निवेदन त्यांना दिलेले असून संविधानाचा अवमान खपवून घेतला जा��ार…
0 notes
news-34 · 7 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 7 months ago
Text
Pimpri : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही - काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील (Pimpri) राजकोट परिसरामध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी ��ंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान…
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलाय : ठाकरे #news #indianpolit...
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
ठाणे : मराठीचा अवमान करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसैनिकांचा दम
https://bharatlive.news/?p=155415 ठाणे : मराठीचा अवमान करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसैनिकांचा दम
डोंबिवली; ...
0 notes
laweducation · 11 months ago
Text
अभिलेख न्यायालय क्या है ? अभिलेख एवं अधीनस्थ न्यायालय में अन्तर | Court of Record?
इस आलेख में संविधान के अनुच्छेद 129 एंव 215 के तहत अभिलेख न्यायालय किसे तथा क्यों माना गया है? और अभिलेख न्यायालय एवं अधीनस्थ न्यायालय में क्या अन्तर के बारें में बताया गया है| अभिलेख न्यायालय | Court of Record संविधान के अनुच्छेद 129 के अन्तर्गत उच्चतम न्यायालय को एवं संविधान के अनुच्छेद 215 के अन्तर्गत उच्च न्यायालय को अभिलेख-न्यायालय घोषित किया गया है तथा इन न्यायालयों को अपने अवमान के लिए…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
प्रतिज्ञापत्रांसाठीचं पाचशे रुपये मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय 
विधानसभेतून अब��� आझमी यांचं निलंबन, तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव
सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कारवाईचा इशारा
पशुधन रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला केंद्र सरकारची मंजुरी
आणि
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत रविवारी भारत-न्यूझीलंड लढत
****
शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शासनाची विविध प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली,
‘‘आता यानंतरच्या कुठल्याही कामाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहीवासी प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्याकरता जे-जे काही आमचा महसुली विभाग प्रमाणपत्र देतात, त्या प्रमाणपत्राला कुठलाही स्टॅम्प लागणार नाही, कुठलंही मुद्रांक शुल्क लागणार नाही.’’
या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सरकारने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले...
‘‘मैने सीआयडी के लोगों को बोहोत स्पष्ट शब्दों मे कहां, देअर वील बी नो इंटरफेअरन्स। और उन्होने बोहोत अच्��ा इन्वेस्टिगेशन किया। हमारी फॉरेन्सिक टीम ने जो मोबाईल गुमे थे, जिन मोबाईल को डिलिट कर दिया गया था, उन मोबाईल को भी लेटेस्ट टेक्नॉलॉजी के माध्यम से उसका पुरा डेटा रिट्रिव किया। चार्जशीट जीस दिन दाखील हुई, उसी दिन मुझे पता चला की क्या इन्वेस्टिगेशन है।’’
धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस हत्या आणि इतर प्रकरणात दोषी आढळल्याने, मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
****
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीनं अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळ सचिवांकडे दिलेल्या याबाबतच्या पत्रावर अनिल परब, भाई जगताप, आदींनी स्वाक्षरी आहे.
****
औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत काल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला याबाबतचा प्रस्ताव सभागृहाने संमत केला. काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईला पाठिंबा दिला, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
आमदार आदित्य ठाकरे यांनीही अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईचं समर्थन करत, अशाच प्रकरणात इतरांवरही कारवाईची मागणी केली.
****
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथला राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. राज्यात पाच वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल सैन्याने पकडलं, त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. आमदार सुनील प्रभू यांनी विधानभवनाबाहेर वार्ताहरांशी बोलतांना ही भूमिका स्पष्ट केली.
‘‘महाराष्ट्रामध्ये खोट्या कंपन्या आणि खोटी औषधं ज्या पद्धतीने वितरीत केली गेली, हा मोठा भ्रष्टाचार आहे. ती कंपनी उत्तराखंडची होती, ती कंपनी अस्तित्वात नसताना देखील ही औषधं खरेदी केली गेली. आणि अशा लोकांना पाठिशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतंय. आणि खोटी औषधं विकणार्या मंत्र्यांना आणि अधिकार्यांना हे सरकार पाठिशी घालतंय, असं आम्ही विधानसभेत मांडून आज सभात्याग केलेला आहे.’’
****
जालन्यात भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावात कैलास बोराडे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना मकोका लावण्यात येणार आहे. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये ���माविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले नसल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. काल विधानपरिषदेत सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरही काल विधीमंडळात चर्चा झाली.
****
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे झालेल्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुमारे २८ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यात सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांना दोन वर्ष कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या न्यायालयानं ठोठावली होती, या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं काल हा निर्णय दिला.
****
शेतकऱ्यांच्या पशुधनाचं आरोग्य आणि रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला, केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण, देखरेख आणि आरोग्यसेवेत सुधारणा, यासह पशु औषधीचाही यात समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक स्पर्धेचा अंतिम सामना, येत्या रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघात होणा�� आहे. काल पाकिस्तानात लाहोर इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव केला. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत ३६२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ ५० षटकात ३१२ धावाच करु शकला.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाखरवाडी इथल्या रोहिणी सुरवसे या, जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून, स्वतःच्या शेतात सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेतात. २०१७ मध्ये त्यांनी अन्य आठ महिलांना सोबत घेऊन चोवीस गावातल्या महिलांना सेंद्रीय शेतीसाठी प्रवृत्त केलं. त्यातून आता शेकडो लाभार्थी महिलांनी आपआपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला असल्याचं, सुरवसे यांनी सांगितलं..
‘‘माझे नाव रोहिणी सुरवसे. माझ्या अंडर आठ कृषी सखी आहेत. तर त्या आठ कृषी सखींना मी स्वत: मार्गदर्शन करते. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक कृषी सखीकडे प्रत्येकी तीन गावं आहेत. तर त्या तीन गावातील लाभार्थींसोबत त्यांच्या कार्यशाळ, शेतीशाळा घेऊन त्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देते. आणि त्यासाठी आम्ही लाभार्थ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो.’’
****
बीड जिल्ह्यातल्या देवळा गावच्या अकरा कुटुंबातल्या महिलांनी एकत्र येत ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना केली आहे. यामध्ये या महिला शेतीतली बीज प्रक्रियेपासून काढणीपर्यंतची सगळी कामं एकत्र करत असून, अशा एकत्र कामांमुळे पैशांची मोठी बचत होत आहे. इतर गावातल्या महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
****
पशुगणनेमध्ये लातूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शासनाने विहित केलेल्या कालावधीत लातूर जिल्ह्यात दहा तालुक्यांमधल्या ९४१ गावं आणि १९८ शहरी वॉर्डमध्ये पशुगणना पूर्ण झाली आहे. या कामासाठी जिल्ह्यातले १८१ प्रगणक, ३५ पर्यवेक्षक, १३२ संस्था प्रमुख, नेमण्यात आले होते.
****
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट पतसंस्था घोटाळा प्रकरणी मुख्य शाखा आणि धोंडीपुरा शाखेतल्या तिजोरीतून २२ लाख २७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी गेल्या सप्टेंबरपासून अटकेत असलेला मुख्य आरोपी बबन शिंदे यांच्याविरोधा�� अन्य काही कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
बालविवाह ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. काल सोयगाव इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावात पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
दरम्यान, जिल्हाधिकारी स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी काल जिल्ह्यात दहावीच्या विविध परीक्षा केंद्राची पाहणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी असलेली व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सुविधा या बाबींसह प्रत्यक्ष परीक्षा हॉल मध्ये जाऊन कॉपीमुक्त अभियानाच्या दृष्टीनंही पाहणी करण्यात आली.
****
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
' बरं झालं गेलो नाही ' , शरद पवार यांची रोखठोक भूमिका कारण..
नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी तब्बल वीस राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन करता राष्ट्रपतींचा अवमान करत स्वतःच संसदेचे उद्घाटन केल्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाला गेलो नाही याचे मला समाधान वाटते आहे , असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, म्हणाले की..?
मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, म्हणाले की..?
मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याप्रकरणी देशभरात भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी जुम्माच्या नमाजनंतर लाखो मुस्लिम राज्यातील विविध जिल्ह्यात रस्त्यावर उतरले असून त्यामुळे काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने नुपुर शर्मा यांना अटक करण्याची मागणीला आता जोर धरत आहे. नुपुर शर्मा यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शिवरायांचा अवमान झाला तेव्हा मूग गिळले होते की दातखीळ बसली होती? अजितदादा ऑन फायर
https://bharatlive.news/?p=79866 शिवरायांचा अवमान झाला तेव्हा मूग गिळले होते की दातखीळ बसली होती? अजितदादा ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
“नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म”
Tumblr media Tumblr media
मुंबई | स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे, अस�� पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी म्हटलं आहे. स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत, असंही ते म्हणालेत. मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असे मला वाटतं, असं त्या म्हणाल्यात. सौमित्र खान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. खान यांचे विधान म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा अवमान आहे. स्वामी विवेकानंद यांची विचारधारा ही भाजपाच्या विचारसरणीच्या अगदी विरोधात आहे, असं हकीम म्हणाले. Read the full article
0 notes
laweducation · 2 years ago
Text
भाग 3 : अनुच्छेद 19 से 22 : स्वतंत्रता का अधिकार | Right to Freedom in hindi
स्वतंत्रता का अधिकार – अनुच्छेद 19 से 22 (RIGHT TO FREEDOM) वैयक्तिक स्वतन्त्रता के अधिकार का स्थान मूल अधिकारों में सर्वपरि माना जाता है। किसी विद्वान ने ठीक ही कहा है कि “स्वतन्त्रता ही जीवन है", क्योंकि इस अधिकार के बिना मनुष्य अपने व्यक्तितत्व का विकास नहीं कर सकता है। भारतीय संविधान के भाग 3 (स्वातंत्र्या अधिकार) में अनुच्छेद 19 से 22 तक में भारत के नागरिकों को स्वतन्त्रता सम्बन्धी अनेक अधिकार प्रदान किये गये हैं। अनुच्छेद 19 वाक्-स्वातंत्र्य आदि विषयक कुछ अधिकारों का सरंक्षण - (i) सभी नागरिकों को - (क) वाक्-स्वातंत्र्य और अभिव्यक्ति-स्वातंत्र्य का (ख) शांतिपूर्वक और निरायुध सम्मेलन का (ग) संगम या संघ बनाने का (घ) भारत के राज्यक्षेत्र में सर्वत्र अबाध संचरण का (ड) भारत के राज्यक्षेत्र के किसी भाग में निवास करने और बस जाने का, और (च) ******* (लोपित) (लोपित 20-6-1979 से प्रभावी) (छ) कोई वृत्ति, उपजीविका, व्यापार या कारबार करने का, अधिकार होगा। (ii) खंड (i) के उपखंड (क) की कोई बात उक्त उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर भारत की प्रभुता और अखंडता, राज्य की सुरक्षा, विदेशी राज्यों के साथ मैत्रीपूर्ण संबंधों, लोक व्यवस्था, शिष्टाचार या सदाचार के हितों में अथवा न्यायालय अवमान, मानहानि या अपराध-उद्दीपन के संबंध में युक्तियुक्त निबंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निर्बंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (iii) उक्त खंड के उपखंड (ख) की कोई बात उक्त उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर भारत की प्रभुता और अखंडता या लोक व्यवस्था के हितों में युक्तियुक्त निर्बंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निबंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (iv) उक्त खंड के उपखंड (ग) की कोई बात उक्त उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर भारत की प्रभुता और अखंडता या लोक व्यवस्था या सदाचार के हितों में युक्तियुक्त निर्बंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निबंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (v) उक्त खंड के उपखंड (घ) और उपखंड (ङ) की कोई बात उक्त उपखंडों द्वारा दिए गए अधिकारों के प्रयोग पर साधारण जनता के हितों में या किसी अनुसूचित जनजाति के हित��ं के संरक्षण के लिए युक्तियुक्त निबंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निबंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (vi) उक्त खंड के उपखंड (छ) की कोई बात उक्तः उपखंड द्वारा दिए गए अधिकार के प्रयोग पर साधारण जनता के हितों में युक्तियुक्त निर्बंधन जहां तक कोई विद्यमान विधि अधिरोपित करती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या वैसे निर्बंधन अधिरोपित करने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी और विशिष्टतया उक्त उपखंड की कोई बात - (क) कोई वृत्ति, उपजीविका, व्यापार या कारवार करने के लिए आवश्यक वृत्तिक या तकनीकी अर्हताओं से, या ��हां तक कोई विद्यमान विधि सम्बन्ध रखती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या इस प्रकार सम्बन्ध रखने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी। (ख) राज्य द्वारा या राज्य के स्वामित्व या नियंत्रण में किसी निगम द्वारा कोई व्यापार, कारबार उद्योग या सेवा, नागरिकों का पूर्णतः या भागतः अपवर्जन करके या अन्यथा, चलाए जाने से, जहाँ तक कोई विद्यमान विधि सम्बन्ध रखती है वहां तक उसके प्रवर्तन पर प्रभाव नहीं डालेगी या इस प्रकार सम्बन्ध रखने वाली कोई विधि बनाने से राज्य को निवारित नहीं करेगी| टिप्पणी - कोर्ट ओन ऑन मोशन बनाम स्टेट ऑफ त्रिपुरा के मामले में कहा गया कि, सरकारी एवं प्राइवेट विद्यालयों के शिक्षक निजी ट्यूशन नहीं करा सकते| 14 वर्ष से कम आयु के बालकों को ट्यूशन देना अधिनियम के विरुद्ध है। (Teachers employed in Government or Private Schools are not permitted to impart private tutions imparting of tution to students below age of 14 years is prohibited under right of children to free and compulsary education Act, 2009) (ए.आई.आर. 2016, त्रिपुरा 4) रजिस्ट्रार जनरल, हाई कोर्ट ऑफ मेघालय बनाम स्टेट ऑफ मेघालय के मामले में कहा गया कि, बंद (bandh) से जनजीवन अस्त व्यस्त हो जाता है, दैनिक आवश्यकता की वस्तुयें नहीं मिल पाती, इससे शांतिपूर्ण लोक जीवन में विघ्न उत्पन्न होता है, अतः यह मूल अधिकारों का अतिक्रमण है। (ए.आई. आर. 2015 मेघालय 23) वाक् एवं अभिव्यक्ति की स्वतंत्रता व्यक्तितव विकास के लिए आवश्यक है। (स्टेट ऑफ कर्नाटक बनाम एसोसियेटेड मैनेजमेन्ट ऑफ प्राइमरी एण्ड सैकण्डरी स्कूल्स, ए.आई. आर. 2014 एस.सी. 2094) अनुच्छेद 20 अपराधों के लिए दोषसिद्धि के सम्बन्ध में संरक्षण – (i) कोई व्यक्ति किसी अपराध के लिए तब तक सिद्धदोष नहीं ठहराया जाएगा, जब तक की उसने ऐसा कोई कार्य करने के समय, जो अपराध के रूप में आरोपित है, किसी प्रवृत्त विधि का अतिक्रमण नहीं किया है या उससे अधिक शास्ति का भागा नहीं होगा जो उस अपराध के किए जाने के समय प्रवृत्त विधि के अधीन अधिरोपित की जा सकती थी। (ii) किसी व्यक्ति को एक ही अपराध के लिए एक बार से अधिक अभियोजित और दंडित नहीं किया जाएगा। (iii) किसी अपराध के लिए अभियुक्त किसी व्यक्ति को स्वयं अपने विरुद्ध साक्षी होने के लिए बाध्य नहीं किया जाएगा। टिप्पणी - सुखासिंह बनाम दविन्दर कौर के प्रकरण में कहा गया है कि, भारतीय दण्ड संहिता, 1860 की धारा 304 के अन्तर्गत दोषसिद्धि पर मृतक की पत्नी प्रतिकर का क्लैम कर सकती है क्योंकि सिविल क्षतिपूर्ति अभियोजन नहीं है और क्षतिपूर्ति की डिक्री दण्ड नहीं है। यहां 'दोहरे खतरे से संरक्षण का सिद्धान्त' लागू नहीं होता है। (ए.आई.आर. 2011 एस.सी. 3163) जहां दो कार्यवाहि��ां भिन्न-भिन्न क्षेत्राधिकार की हो वहां दोहरे खतरे से संरक्षण का सिद्धान्त लागू नहीं होगा। (पीताम्बरन टी.आर बनाम एडिशनल लाइसेंसिंग ऑथोरिटी ए.आई.आर. 2013 केरल 46 ) Read More -  भाग 3 : स्वातंत्र्य अधिकार अनुच्छेद 19 से 22 (Article 19 to 22 in Hindi) भारतीय संविधान Read the full article
1 note · View note
airnews-arngbad · 15 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकार��ा, मुख्यमंत्र्यावर हक्कभंगाचा विरोधकांचा इशारा
औरंगजेब उदात्तीकरण प्रकरणी अबू आझमींविरोधात विधीमंडळात प्रचंड गदारोळ - कठोर कारवाई करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची सूचना
परभणी-छत्रपती संभाजीनगर-करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ
आणि
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून विजय
****
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
‘‘आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाईकरता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे.’’
मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
****
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. काल नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी, धनंजय मुंडे यांनी शपथच घ्यायला नको होती, असं मत व्यक्त केलं,
हा राजीनामा फार आधी द्यायला पाहिजे होता. या राजीमान्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर सगळ्या गोष्टींना कदाचीत सामोरं जावं लागलं नसतं. घेणार्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी द्यायला पाहिजे होता. त्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हा काहीही मोठा निर्णय नाही. त्यांनी तो घेतला, ते योग्यच केललं आहे. मला वाटतं देर आये, दुरुस्त आये.
****
संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुरावे असूनही कारवाईला उशीर केल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंडे यांना बडतर्फ का केलं नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी, मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात न देता, थेट माध्यमांना देणं हा सभागृहाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा त्यांनी दिला. हे सरकार आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप करत, सरकारला या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी पटोले यांनी केली.
‘‘मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेच्या राजीमान्याबद्दलची माहिती माध्यमांना सरळ दिली, अधिवेशन चाललेलं आहे, आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती. ती माहिती दिलेली नाही. ही माहिती पुढे यायला पाहिजे होती, गृह खात्याने ती का लपवली, इथं गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत होतं. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल, त्याची टीम असेल, तसं या सरकारला सुद्धा सहआरोपी करावं लागणार, या सरकारला जनतेला आणि आम्हाला विरोधकांना हिशोब द्यावा लागणार.’’
****
समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे काल विधीमंडळात तीव्र पडसाद उमटले. दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकवेळच्या तहकुबीनंतर, दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
विधानसभेत कामकाज सुरू होताच, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी अबू आझमींविरोधात कारवाईची मागणी करत, घोषणाबाजी सुरू केल्यानं, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज १० मिनिटांसाठी, नंतर अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी केली.
‘‘वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा अबू आझमी देशद्रोही आहे, या देशद्र्योह्याला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. औरंगजेबाचे याठिकाणी गोडवे गाणं म्हणजे खर्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे. आपल्या देशभक्तिचा अपमान आहे.’’
विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली, सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, सभा��ती राम शिंदे यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अबू आझमी यांच्यासह शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी इतरांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली. सभागृहनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अबू आझमी हे जाणीवपूर्वक वारंवार अवमानकारक वक्तव्य करत असल्याने, त्यांचा जाहीर निषेध करत कारवाईची मागणी केली. सभापती राम शिंदे यांनीही महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सर्वाविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली..
‘‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य सर्रासपणे केले जातात. शासनाचा आणि विरोधी पक्षाचा दोन्ही सभागृहात सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितावर तीव्र स्वरुपाची कारवाई करावी. फक्त पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करणं हे चालणार नाही, म्हणून यासंदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी.’’
यानंतरही गदारोळ सुरू राहिल्याने, कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
दरम्यान, अबू आझमी यांच्याविरोधात मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरंगजेब प्रकरणी आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं निवेदन अबु आझमी यांनी समाजमाध्यमांवरून जारी केलं.
****
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची हृदयद्रावक छायाचित्रं कालपासून प्रसारमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत, या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ काल बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. नागरिकांनी बीड शहरातून निषेध फेरी काढली. केज इथं टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.
जालना इथं गांधीचमन चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर शहरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं.
****
परभणी इथं संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय एल. आंचलिया यांची नियुक्ती केली आहे. आंचलिया यांनी काल परभणी इथं संबंधित परिसराची तसंच शहरातल्या काही दुकानांची पाहणी करुन, संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
****
परभणी-छत्रपती संभाजीनगर-करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथल्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. मुकुंदवाडी इथं भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जालना इथंही सरकार यांनी बैठक घेऊन चर्चा केली. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या स्थानकांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असं आश्वा��न त्यांनी दिलं.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून विजय मिळवला. दुबई इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा संघ २६४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय संघाने ४९व्या षटकात सहा गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. सर्वाधिक ८४ धावा करणारा विराट कोहली प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान होणार आहे.
****
धाराशिव तालुक्यात ढोकी इथल्या संशयित बर्ड फ्लू रुग्णाचे नमुने पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल नकारात्मक आला असून, सदरील रुग्णाला बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे काल एका फुटाने उघडण्यात आले. सध्या दोन हजार ५०० घनफुट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच नुकसान भरपाई अनुदान द्यावं, यासह अन्य मागण्यांसाठी जालना काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
लातूर शहरातल्या नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
पहाटे घरात घुसून पोलीस निरीक्षकाची न्यायमूर्तींना दमदाटी ,काही मिनिटात कारवाई
न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक असतो मात्र वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले अधिकारी अनेकदा त्यात फाटे फोडून न्यायालयाच्या निर्णयाचा देखील अवमान करतात. काही महाभाग त्याही पुढे जाऊन भलताच प्रकार करतात अन अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यात समोर आलेली असून गुन्हा नोंदवण्याचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावण्याची हिम्मत एका पोलीस निरीक्षकाने केलेली आहे त्यानंतर त्यांचे तडकाफडकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes