Tumgik
#”गेल्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ
गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ
गेल्या दहा वर्षात महिलांचा रागीटपणा वाढला… भारतीय महिलांच्या रागीटपणात दुपटीने वाढ वॉशिंग्टन – आधुनिक काळामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारच्या सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध होत असल्या तरी त्या सुविधांची दुसरी बाजू म्हणजे मानसिक तणाव ही समोर येत आहे एका ताज्या संशोधनाप्रमाणे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर महिलांच्या रागीटपणामध्ये वाढ झाली आहे. भारतीय महिलांचा विचार करता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Bandya : मला बँकेतून पैसे काढायचे आहेत,पण मी गेल्या दोन दिवसांपासून तिकडं जाऊ शकत नाहिये.
Pradip : काय झालं?
Bandya : मी स्वप्नात पाहिलं की एका मुलीनी मला चपलेनं मारलं.
Pradip : तुझ्या स्वप्नाचा आणि बँकेचा काय संबंध?
Bandya : बँकेच्या बाहेर बोर्ड लावला आहे.
‘आम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू.’
😰😰😰🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣😡😡😡😏😏😏
2 notes · View notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात त्यांनी आरती करुन संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा वारसा संग्रहालयाचं पंतप्रधानांनी उद्घघाटन करुन पाहणी केली. वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घघाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून हा कार्यक्रम सध्या सुरु आहे.
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे पहिलेच पंतप्रधान असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्र शासनाच्या मदतीनं महाराष्ट्राची विकासाची गाडी वेगानं धावत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतल्याबद्दल १३ कोटी मराठी बांधवांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
याप्रसंगी मंत्री संजय राठोड यांनी देशातील बंजारा समाजातल्या जातींना एका सूचित समाविष्ट करण्यात यावं, बंजारा भाषेचा संविधानाच्या आठव्या सुचित समावेश करावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केली.
****
फसवे फोन कॉल्स करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागानं दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या सहयोगासह एक प्रगत प्रणाली निर्माण केली आहे. फसवे आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतीय दूरसंचार सेवेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना ओळखून रोखण्याच्या दृष्टीनं या प्रणालीची विशेष रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत, देशातील सर्व चारही दूरसंचार सेवा पुरवठादारांनी ही यंत्रणा यशस्वीरित्या राबवली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात यावं, अशी मागणी सातत्यानं होत होती. चोंडी इथं झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती.
****
जम्मू-कश्मीरच्या कुपवाड़ा जिल्ह्याच्या गुगलधार परिसरात काल रात्री उशीरा दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीला निष्फळ ठरवत सुरक्षा दलांनी दोघांना ठार केलं. रात्री या परिसरात संशयित हालचाली लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलानं तात्काळ ही कारवाई केली. या परिसरात अजूनही सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान, छत्तीसगड जिल्ह्यातल्या नारायणपूर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३१ वर गेली आहे. काल पोलिसांनी २८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर आज सकाळी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.
****
दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यातल्या सहभागाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल छापे टाकून  छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातल्या तिघांना तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मधल्या एकाला ताब्यात घेतलं. एनआयए आणि एटीएसनं काल रात्री राज्यात संयुक्त कारवाई केली. प्राथमिक माहितीनुसार, हे संशयीत जम्मू-कश्मीरमधल्या जिहादी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत आणि ते देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते असा तपास यंत्रणांना संशय आहे.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीत ८०० भाविक रेल्वेने आज अयोध्येला रवाना झाले. आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, परीनय फुके यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे येत्या १२ ऑक्टोबरला अयोध्येसाठी निघणार आहे. या प्रवाशांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधितांनी या यादीत आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
0 notes
news-34 · 6 days
Text
0 notes
6nikhilum6 · 25 days
Text
Pimpri : मोशी, चिखली, तळवडे परिसरात खंडीत वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण
एमपीसी न्यूज – मोशी, चिखली, तळवडे, सोनवणे वस्ती आदी (Pimpri) परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील लघुउद्योजक, छोटे दुकानदार आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोशी, चिखली, तळव��े, वस्ती सोनवने आदी परिसरामध्ये लघुउद्योजकांचे कारखाने, वर्कशॉप आहेत. येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांना वेळेत काम पूर्ण करण्यात समस्या येत आहेत. कामामध्ये…
0 notes
mhlivenews · 1 month
Text
Ganeshotsav 2024: फेटा, पगडी वाढविणार बाप्पाचा थाट; पैठणी फेट्यासह दागिन्यांनी मढलेल्या पुणेरी पगडीलाही पसंती
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे महाराष्ट्र टाइम्सfeta ganesh murti म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजारपेठेत गणोशोत्सवाची जोरदार खरेदी सुरू आहे. गणेशमूर्तींच्या बुकिंगसह सजावट साहित्य, आसन आणि पूजासाहित्याच्या खरेदीसह बाप्पाचा थाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rohini-0306 · 1 month
Text
0 notes
rashinkardadasaheb3 · 1 month
Text
���ंत्र घेतला,व्यसनं, व्याधी गेल्या, मनोकामना पूर्ण |Jalna | Sant Rampal ...
youtube
0 notes
shobha12sblog · 1 month
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवीत या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने दोन वेळा प्रचंड बहुमत मिळवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
steadykingchaos · 1 month
Text
मंत्र घेतला,व्यसनं, व्याधी गेल्या, मनोकामना पूर्ण |Jalna | Sant Rampal ...
youtube
0 notes
vishnulonare · 1 month
Text
मंत्र घेतला,व्यसनं, व्याधी गेल्या, मनोकामना पूर्ण |Jalna | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू- मंत्र घेतला, व्यसनं, व्याधी गेल्या, मनोकामना पूर्ण - दिनकर कडाले | Jalna| Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
वाशिम दौऱ्यासाठी पंतप्रधानांचं आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास नांदेड इथल्या श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळावर आगमन झालं.त्यानंतर तिथून ते विशेष हेलिकॅप्टरने पोहरादेवीकडे रवाना झाले. यावेळी भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे तसंच माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, पोलिस महासंचालक बिपीन कुमार सिंग आदींसह जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्थानिक नेत्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा कालच नियोजित होता मात्र विमानात झालेल्या बिघाडामुळं ते काल येऊ शकले नाहीत.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई ,नाफेड आणि एन सी सी एफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं २०२४-२५ या वर्षात, केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मुग, उडीद आणि सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी गेल्या एक तारखेपासून पासून सुरु करण्यात आली आहे मात्र, प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी येत्या १० तारखेपासून तर सोयाबीन खरेदी येत्या १५ तारखेपासून पासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ११, बीड - १६, धाराशिव - १५, जालना - ११,  लातुर - १४,  परभणी - ८, हिंगोली - ९, तर नांदेड जिल्ह्यातल्या १४ केंद्रांवर नोंदणी करता येणार आहे. मुगाचा हमीभाव ८ हजार ६६२ रुपये प्रति क्विंटल उडीदाचा ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल इतका निश्चित करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करुन घ्यावी असं, आवाहन पणन महासंघानं केलं आहे.
****
हरियाणा इथं विधानसभा निवडणुकीच्या सर्व ९० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली असून ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. २ कोटी ३ लाखांहून अधिक मतदार १ हजार ३१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत हरियाणात सरासरी १० टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, हरियाणातील मतदारांनी, विशेषत: युवा वर्गानं अधिकाधिक संख्येनं आपला पहिला मतदानाचा हक्क आवर्जुन बजावावा. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समाज माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे केलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील खोकसा गाव परिसरात काल रात्री पुन्हा एकादा भुकंपाचा सौम्य हादरा बसला. गुजरातमधल्या गांधीनगरच्या भुकंपमापक यंत्रात दोन पूर्णांक दोन रिश्टर स्केल इतकी भुकंपाची तिव्रता नोंदवली गेली असून यामुळं परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली. या परिसरात येणारा आवाज आणि त्यातून जमीनीत कंपने निर्माण होत असल्यानं गावकरी मात्र रस्त्यावर आणि सुरक्षितस्थळी रात्र जागून काढत आहेत.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा  उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार,  यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेता आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
****
सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे द्यायचे नाही, त्याची घोषणा करायचा प्रकार महायुती सरकारनं सुरू केला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून अतिरिक्त सव्वालाख कोटींची कर्ज मागणी राज्य सरकारनं केली आहे. या घोषणांसाठी त्यांना आठवड्याला पाच ते सहा हजार कोटी खर्च करायचे आहेत. यातून राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती लक्षात येत आहे, अशी टीका  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल साताऱ्यात दाखल झाली, त्यावेळी प्रसारमाध्‍यमांशी ते बोलत होते.
दरम्यान, येत्या सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता इंदापुरात खासदार शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राज्यस्तरावर काम करणारा नेता आमच्या पक्षात येतोय, याचा विशेष आनंद आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 
****
0 notes
marathicelebscom · 1 month
Text
अरबाजच्या भावना गेल्या आहेत दुखावल्या; भांडी फोडून व्यक्त करतोय राग
*बिग बॉस मराठी दिवस एकतिसावा* *Bigg Boss Marathi New Season Day 31*: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक महिना पूर्ण होताच सदस्यांमध्ये नातेसंबंधांमध्ये बदल जाणवू लागले आहेत. कालच्या भागात बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांच्या रूपात एकत्र केलं आहे, आणि निक्की व अभिजीतची जोडी बनवली आहे. या नवीन समीकरणामुळे त्यांची मैत्री तुटणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, या मैत्रीने अरबाजच्या भावना…
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Charholi : चऱ्होली परिसरात टँकरने मोफत पाणीपुरवठा करावा - अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज – वडमुखवाडी, चऱ्होलीतील पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक (Charholi)झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. “नागरिकांच्या संयमाचा बांध आता  फुटला असून धरण भरलेले असताना नागरिकांना चार ते पाच दिवस पाणी मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. गेल्या दहा वर्षातील नियोजनशून्य आणि भ्रष्टाचारी…
0 notes
mhlivenews · 1 month
Text
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित; पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा
२५ जनावरे मृत्युमुखी, एक जण वाहून गेला नांदेड दि. २ : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. एक जण…
0 notes