Tumgik
#सौराष्ट्र रणजी संघ
darshaknews · 2 years
Text
सौराष्ट्रने पुजाराचा संघात समावेश केला आहे, जयदेव उनाडकट रणजीमध्ये कर्णधार असेल
सौराष्ट्रने पुजाराचा संघात समावेश केला आहे, जयदेव उनाडकट रणजीमध्ये कर्णधार असेल
रणजी ट्रॉफी 2022 चेतेश्वर पुजारा सौराष्ट्र: 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराची मोठी खेळी करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सौराष्ट्रच्या संघात मंगळवारी निवड करण्यात आली. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 21 जणांचा संघ जाहीर केला असून त्यात पुजाराचा समावेश करण्यात आला आहे. सौराष्ट्रला एलिट गट ड मध्ये ठेवण्यात आले असून हा संघ अहमदाबाद…
View On WordPress
0 notes
crickettr · 2 years
Text
Cheteshwar Pujara Named In 21-Member Squad Announced By Saurashtra For Ranji Trophy 2022
Cheteshwar Pujara Named In 21-Member Squad Announced By Saurashtra For Ranji Trophy 2022
वरिष्ठ भारतीय टेस्ट बल्लेबाज चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफी के आगामी सत्र के लिए सौराष्ट्र क्रिकेट संघ द्वारा घोषित 21 सदस्यीय टीम में शामिल किया गया है, जो 10 फरवरी से शुरू होने वाली है। पिछले साल कोविड -19 महामारी के कारण मार्की घरेलू प्रतियोगिता रणजी ट्रॉफी आयोजित नहीं की गई थी। साथ ही यह 13 जनवरी से शुरू होने वाला था लेकिन कोविड-19 की तीसरी लहर के कारण इसे एक बार फिर टाल दिया गया। चेतेश्वर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalistcafe · 3 years
Text
इस दिग्गज युवा क्रिकेटर का अचानक हुआ निधन, शोक में डूबा क्रिकेट जगत...
इस दिग्गज युवा क्रिकेटर का अचानक हुआ निधन, शोक में डूबा क्रिकेट जगत…
क्रिकेट जगत से एक बुरी खबर आ रही है। भारत के ​​दिग्गज खिलाड़ी अवि बरोट का निधन हो गया। वह केवल 29 साल के थे। भारत के पूर्व अंडर-19 कप्तान और सौराष्ट्र की 2019-20 सीजन में रणजी ट्रॉफी जीतने वाली टीम के सदस्य अवि बरोट का शुक्रवार को दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। शोक में क्रिकेट जगत- सौराष्ट्र क्रिकेट संघ ने इस युवा बल्लेबाज के निधन की जानकारी दी। इस खबर से क्रिकेट जगत में शोक की लहर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khsnews · 3 years
Text
खेल मंत्री को बंगाल की क्रिकेट टीम में मिली जगह, लगा चुके हैं तिहरा शतक
खेल मंत्री को बंगाल की क्रिकेट टीम में मिली जगह, लगा चुके हैं तिहरा शतक
कोलकाता. इस साल विधानसभा चुनाव के जरिए राजनीतिक पारी की शुरुआत करने वाले पश्चिम बंगाल के खेल मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary) का नाम बंगाल क्रिकेट संघ के 39 संभावित खिलाड़ियों की सूची में है. बंगाल के पूर्व कप्तान ने आखिरी रणजी ट्रॉफी मैच मार्च 2020 में सौराष्ट्र के खिलाफ खेला था. मनोज तिवारी ने शिवपुर से चुनाव जीतने के बाद कहा था, ‘मैं अपनी फिटनेस बरकरार रखूंगा. बंगाल के लिए कुछ और समय खेलने से…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
मुंबई की पूर्व क्रिकेटर रंजीता राणे का कैंसर से निधन, प्रभुभाई परमार भी छोड़ गए दुनिया Divya Sandesh
#Divyasandesh
मुंबई की पूर्व क्रिकेटर रंजीता राणे का कैंसर से निधन, प्रभुभाई परमार भी छोड़ गए दुनिया
मुंबईमुंबई की पूर्व खिलाड़ी और स्कोरर रंजीता राण�� का कैंसर से जूझने के बाद बुधवार को यहां निधन हो गया। मुंबई क्रिकेट संघ के एक वरिष्ठ अधिकारी ने बताया, ‘बेहद दुख के साथ सूचित करना पड़ रहा है कि मुंबई की पूर्व क्रिकेटर और स्कोरर रंजीता राणे का निधन हो गया है।’
रंजीता को जानने वाले एमसीए के जाने माने स्कोरर ने बताया कि वह पिछले एक पखवाड़े से शहर के अस्पताल में भर्ती थी। ऑलराउंडर रंजीता ने मुंबई के लिए 1995 से 2003 के बीच 44 प्रथम श्रेणी मैच खेले। उनकी उम्र 40 बरस से अधिक थी।
घरेलू क्रिकेट में सौराष्ट्र का प्रतिनिधित्व करने वाले क्रिकेटर प्रभुभाई परमार का भी मंगलवार को कोविड-19 के कारण निधन हो गया। सौराष्ट्र क्रिकेट संघ ने मंगलवार देर रात जारी बयान में कहा, ‘एसएसए में सभी सौराष्ट्र के के निधन से बेहद दुशी हैं।’
परमार 76 साल के थे और उन्होंने 1968-69 में सौराष्ट्र के लिए चार रणजी मुकाबले खेले। सोमवार को प्रभुभाई की पत्नी की भी कोविड-19 से मौत हो गई थी।भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआई) और एससीए सचिव निरंजन शाह ने प्रभुभाई के निधन पर शोक जताया है। शाह ने दिसंबर 2017 में प्रभुभाई से मुलाकात और भावनगर में उनके निवास पर यादगार समय बिताने को याद किया।
0 notes
newsyatra · 4 years
Text
सौराष्ट्र क्रिकेट संघ ने खिलाड़ियों के बकाए का किया भुगतान
सौराष्ट्र क्रिकेट संघ ने खिलाड़ियों के बकाए का किया भुगतान
[ad_1]
Tumblr media
देश में कोरोना वायरस के बढ़ते मामलों के कारण मार्च में रणजी ट्रॉफी फाइनल के बाद से कोई भी घरेलू मैच नहीं खेला गया है।  [ad_2] Source link
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. ****  ‘राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान - रुसाच्या ’ दुसऱ्या टप्प्याला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ  मागण्या मान्य न केल्यास पद्मभूषण परत करणार- अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा  जालना इथं जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण आणि  न्यूझीलंडसोबतच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पाचवा सामना जिंकत भारताचा 4-1 नं मालिकाविजय **** ‘राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान - रुसाच्या ’ दुसऱ्या टप्प्याला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीनगर इथून डिजिटल अनावरणाच्या माध्यमातून प्रारंभ झाला. या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे दोनशे महाविद्यालयांसह जवळपास एक लाख विद्यार्थी डिजिटल माध्यमातून तर, दोन कोटी पस्तीस लाख विद्यार्थी सामाजिक संकेतस्थळांद्वारे सहभागी झाले होते. रुसा अंतर्गत सत्तर नवीन शासकीय आदर्श पदवी महाविद्यालय, व्यावसायिक कला महाविद्यालय, एक महिला विद्यापीठ, साठहून अधिक नवकल्पनांच्या उद्योगांचं उद्घाटन करण्यात आलं. यात राज्यातल्या २५ राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान प्रकल्पांचं पंतप्रधानांनी यावेळी अनावरण केलं. मुंबईत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आमदार राज पुरोहित या कार्यक���रमात सहभागी झाले होते. **** ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात संरचनात्मक बदल करण्याची आवश्यकता असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबाद इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. कृषी पद्धतीत विविधता आणायची तसंच उत्पादना नंतरच्या तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादनाचं विक्री मूल्य वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. **** येत्या आठ तारखेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. अण्णा यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल राळेगणसिद्धी इथल्या ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी काल राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला, तसंच प्रकृतीच्या कारणास्तव उपोषण सोडण्याची विनंती केली. भ्रष्टाचार विरोधी लोकपाल आंदोलनाचा राजकीय लाभ घेऊन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हजारे यांना विसरल्याचा आरोपही विखेपाटील यांनी केला. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेऊन, मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं. आपल्या जवळपास सर्व मागण्या केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्या असल्यानं, उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केलं आहे. हजारे यांचा उपोषणाचा काल पाचवा दिवस होता. दरम्यान, आज पुन्हा आपण अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. **** मुख्यमंत्री आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जालना इथं सुरू असलेल्या पशूपक्षी प्रदर्शनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरणही होणार आहे. **** मराठा आरक्षण प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी महान्यायवादी मुकुल रोहतगी हे उच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. रोहतगी यांच्या नियुक्तीचे आदेश शासनानं काढले असून, त्यांच्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ परमजीत सिंह पटवालिया आणि सर्वोच्च न्यायालयातले सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात सहा फेब्रुवारीपासून याप्रकरणी सुनावणी होणार आहे. **** मौज प्रकाशनचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचं काल ठाणे इथं खासगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. उत्कृष्ठ लेखन सामग्री तसंच अनेक नामांकित पुस्तकांच्या प्रकाशनात त्यांचा मोलाचा सहभाग होता, राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट प्रकाशक म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुंबईत विलेपार्ले-पूर्व इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथं एका इमारतीचं छत खालच्या मजल्यावर कोसळलं, या दुर्घटनेत तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांच्या विकासासाठी अल्पसंख्यांक आयोगामार्फत शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक दृष्टीनं विचार करुन त्यांच्या विकासाला आयोगाचं प्राधान्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. **** जालना शहरातल्या १०० खाटांच्या जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काल झालं. या रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंतचं उपचार मोफत मिळणार असून, जिल्ह्यातल्या २२ लाख नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. **** भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वेलिंग्टन इथं काल झालेला पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं ३५ धावांनी काल जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर २५३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडचा संघ ४५व्या षटकात २१७ धावांवरच सर्व बाद झाला. यजुवेंद्र चहलनं तीन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन, तर भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एक गडी बाद केला. पाच सामन्यांची मालिका भारतानं चार - एकनं जिंकली आहे. दरम्यान, या दोन्ही संघादरम्यान, तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका परवा बुधवारपासून सुरू होत आहे, बुधवारी पहिला सामना वेलिंग्टन इथेच खेळवला जाणार आहे. **** स्पेनमध्ये मर्शिया इथं झालेल्या दुसऱ्या हॉकी सामन्यात भारताच्या महिला हॉकी संघानं आयर्लंडला 3-0 असं पराभूत केलं. परवा या दोन संघांमधला पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे दोन मैत्रीपूर्ण सामन्यांची ही मालिका भारतानं 1-0 अशी जिंकली. **** नागपूर इथं विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर विदर्भ आणि सौराष्ट्र या दोन संघात सुरू असलेल्या, रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, विदर्भ संघानं काल दिवसअखेर सात बाद दोनशे धावा केल्या. सौराष्ट्र संघाच्या उनाडकटनं 2 तर चेतन सकारिया, प्रेरक मंकड, धर्मेन्द्र सिंग जडेजा आणि कमलेश मकवाना यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. **** औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतर विभाग क्रीडा स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे येत्या नऊ ते १२ फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या या स्पर्धांमध्ये ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी ही माहिती दिली. **** लाच घेतल्याप्रकरणी बीड जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे आणि बीड तहसीलच्या पुरवठा विभागाचे अव्वल लिपिक महादेव महाकुडे यांना काल न्यायालयानं, उद्या मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांना, पाच लाख रुपये लाच घेताना परवा दोन फेब्रुवारीला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. **** औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या भालगाव इथं बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले. घराबाहेर पडवीमध्ये झोपलेल्या दोघांवर काल पहाटे बिबट्यानं हल्ला केला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. **** केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियाना अंतर्गत वाशीम जिल्ह्यातल्या चिखली इथं नवीन शासकीय आदर्श पदवी महाविद्यालय सुरु करायला मंजुरी मिळाली. यासाठी १८ कोटी पेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली आहे. या महाविद्यालयाच्या कोनाशिलेचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीनगर इथं केलं **** मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्��ासाठी पंचाहत्तर कोटी साठ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात विविध ३४ आणि जवळपास एकूण नव्वद किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा याद्वारे सुधारला जाणार आहे. **** बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं विविध विकासकामांचा शुभारंभ काल पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. यामध्ये यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौक रस्त्याचं डांबरीकरण, नागरी आरोग्य केंद्र इमारत आणि तालुका लघु पशुचिकित्सालय इमारतीचं उद्घाटन, यासह इतर कामांचा समावेश आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात पळसप इथं आयोजित सातव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. समारोप सत्रात संमेलनाध्यक्ष लेखिका ललिता गादगे यांच्यासह नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर उद्धव भोसले उपस्थित होते. ***** ***
0 notes
news-street · 4 years
Text
सौराष्ट्र के पूर्व कोच और मैनेजर हसमुखभाई जोशी का 85 साल की उम्र में हुआ निधन
सौराष्ट्र के पूर्व कोच और मैनेजर हसमुखभाई जोशी का 85 साल की उम्र में हुआ निधन
सौराष्ट्र के पूर्व कोच और मैनेजर हसमुखभाई जोशी का गुरूवार को निधन हो गया। उन्हें क्रिकेट जगत में ‘बाबाभाई ’ के नाम से जाना जाता था। जोशी 85 वर्ष के थे। सौराष्ट्र क्रिकेट संघ ने एक बयान में कहा ,‘‘ बाबाभाई जोशी ने कई भूमिकाओं में सौराष्ट्र क्रिकेट की सेवा की । बतौर खिलाड़ी, अंडर 16, अंडर 19, अंडर 22 चयनकर्ता, अंपायर, कोच और मैनेजर सभी रूपों में ।’’  उन्होंने ‘ओल्ड रणजी ट्राफी प्लेयर्स आफ द पीरियड…
View On WordPress
0 notes
topnews24x7 · 4 years
Text
गांगुली की दो टूक- रवींद्र जडेजा नहीं खेल सकते रणजी फाइनल
सौरव गांगुली ने सौराष्ट्र क्रिकेट संघ (एससीए) के अध्यक्ष जयदेव शाह के अनुरोध को ठुकराते हुए कहा कि देश पहले इस सिद्धांत का पालन किया जाना चाहिए. रवींद्र जडेजा सौराष्ट्र-बंगाल में होगा रणजी फाइनल सौराष्ट्र के ऑलराउंडर हैं रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) के अध्यक्ष सौरव गांगुली ने सौराष्ट्र के ऑलराउंडर रवींद्र जडेजा […] from WordPress https://ift.tt/2VNMLHl via IFTTT
0 notes
jainyupdates · 4 years
Text
रणजी ट्रॉफी सेमीफाइनल में पहली बार होगा डीआरएस का प्रयोग
रणजी ट्रॉफी सेमीफाइनल में पहली बार होगा डीआरएस का प्रयोग
सौराष्ट्र और गुजरात के बीच 29 फरवरी से शुरू होने वाले रणजी ट्रॉफी सेमीफाइनल मैच के दौरान पहली बार देश की शीर्ष घरेलू प्रतियोगिता में निर्णय समीक्षा प्रणाली (डीआरएस) का उपयोग किया जाएगा।
टीमों को प्रत्येक पारी में चार रेफरल दिए जाएंगे लेकिन टेक्नोलोजी में हॉकआई और अल्ट्रा ऐज शामिल नहीं होंगे जो कि अंतरराष्ट्रीय मैचों में उपयोग होने वाले डीआरएस के प्रमुख अंग हैं। सौराष्ट्र क्रिकेट संघ ने…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
रहाणे आणि पुजाराला टीम इंडियात परतण्याची संधी आहे, इथे चांगली कामगिरी करावी लागेल
रहाणे आणि पुजाराला टीम इंडियात परतण्याची संधी आहे, इथे चांगली कामगिरी करावी लागेल
रणजी ट्रॉफी 2022 अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा: टीम इंडियाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कसोटी कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्याची संधी मिळणार आहे. हे दोन्ही खेळाडू रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून आपला फॉर्म सुधारू शकतात. ही स्पर्धा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिकाही मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून खेळवली जाणार आहे. 25 फेब्रुवारीपासून…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
रणजी करंडक स्पर्धेत अजिंक्य रहाणे पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार, मुंबईचा संघात समावेश
रणजी करंडक स्पर्धेत अजिंक्य रहाणे पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार, मुंबईचा संघात समावेश
रणजी ट्रॉफी 2022 अजिंक्य रहाणे मुंबई: काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेला वरिष्ठ भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेचा मंगळवारी आगामी रणजी हंगामासाठी मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला. रणजी ट्रॉफीमध्ये 41 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईला सौराष्ट्र, गोवा आणि ओडिशासह ड गटात ठेवण्यात आले आहे. हा संघ आपला साखळी सामना अहमदाबादमध्ये खेळणार आहे. सलील अंकोला, गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि…
View On WordPress
0 notes
news-street · 4 years
Text
शेल्डन जैक्सन ने किया सौराष्ट्र छोड़ने का फैसला, टीम ने दी भविष्य के लिए शुभकामनाएं
शेल्डन जैक्सन ने किया सौराष्ट्र छोड़ने का फैसला, टीम ने दी भविष्य के लिए शुभकामनाएं
विकेटकीपर बल्लेबाज शेल्डन जैक्सन ने फैसला किया है कि वह सौराष्ट्र को छोड़कर किसी और राज्य की टीम के साथ घरेलू क्रिकेट खेलेंगे। रिपोर्ट्स की मानें तो जैक्सन पु़डुचेरी के लिए इस सीजन बाहरी खिलाड़ी के तौर पर खेलेंगे। जैक्सन ने सौराष्ट्र क्रिकेट संघ (एससीए) को अनापत्ति प्रमाण पत्र (एनओसी) हासिल करने के लिए जो मेल लिखा है, उसके मुताबिक, “मेरे लिए अंडर-14 के समय से रणजी विजेता बनने तक सौराष्ट्र और…
View On WordPress
0 notes