#शासन आपल्या दारी
Explore tagged Tumblr posts
Text
मराठा आंदोलकांना धमकी देण्यापर्यंत शिंदेंचे आमदार , ' शासन आपल्या दारी ' दरम्यान जर..
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांततामय पद्धतीने उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर राज्यभरात गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात संताप असून अद्याप देखील सत्ताधारी नेत्यांकडून जनतेला धमकवण्याचे प्रकार दिसून येत आहेत. मनाने मोठा असलेला मराठा समाज सत्ताधारी व्यक्तींची चूक एक वेळ माफ देखील करेल मात्र सत्ताधारी व्यक्तींना सत्तेची नशा असल्याकारणाने…
View On WordPress
0 notes
Text
शासन आपल्या दारी : गट कर्ज (Loan) व्याज (interest) परतावा (repayment) योजनेसाठी आजच करा अर्ज
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या गट कर्ज (Loan) व्याज (interest) परतावा (repayment) योजनेची माहिती देण्यात…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परीषदेचा समारोप होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते परिषदेचं २९ तारखेला उद्घाटन करण्यात आलं होतं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत.
सीमा सुरक्षा दल आज आपला ६० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत ��र्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सीमा सुरक्षा दलाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार नवी दिल्लीत काल प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” या राज्य शासनाच्या उपक्रमाची निवड करण्यात आली. तसंच लातूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं सुरु करण्यात आलेल्या लातूर मधल्या उमंग ऑटिझम अँड मल्टीडीसिबिलिटी रिसर्च सेंटरलादेखील या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा काल पुण्यात पार पडला. वायुदल प्रमुख एयर चिफ मार्शल अमर प्रीत सिंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमरप्रित सिंग यांच्या हस्ते कॅडेटसना विविध पदकं प्रदान करण्यात आले. १४७ व्या तुकडीतील ३५७ छात्र सैन्यदलात दाखल झाले. यामध्ये १९ मित्र देशांच्या छात्रांचा समावेश होता.
३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आज पार पडली. “शाश्वत पर्यावरणासाठी धावणे, हे स्पर्धेचं घोषवाक्य होतं. या स्पर्धेमध्ये १२ हजारहून अधिक धावपटू धावले, त्यात सुमारे ८० परदेशी स्पर्धकांचा समावेश होता.
आज जागतिक एड्स दिन. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना-नाको च्या वतीनं १९९२ पासून प्रत्येक वर्षी १ डिसेंबर ला जागतिक एड्स दिवस पाळला जातो. या औचित्यानं आज मध्यप्रदेशातल्या इंदुर इथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस २०२४ या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सही रास्ते पर चले ही या वर्षी एड्स दिवसाची संकल्पना आहे. एच आय व्ही बद्दल जागरुकता वाढवणं, उपचारासाठी अधिकार- आधारित दृष्टीकोनाला चालना देणं तसंच एच आय व्ही ने प्रभावित लोकांविरुद्ध भेदभाव संपवणं या उद्देशानं आज देशभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जळगाव इथं आज एड्स दिनानिमित्त, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्क���त जन शिक्षण संस्थान, दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील नर्सिंग महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनपर रॅली तसंच पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी डॉ. दीपक पाटील यांनी एड्स आजाराबद्दल मार्गदर्शन केलं तर जनशिक्षण संस्थान जळगावचे संस्थापक अध्यक्ष विधिज्ञ संदीप सुरेश पाटील यांनी समाजातील प्रत्येक घटकाने एड्स बद्दल दक्ष राहत सावधानता बाळगावी असं आवाहन केलं.
सिंगापूर इथे सुरु असलेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारतीय बुद्धीबळपटू डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यातल्या कालच्या पाचव्या डावातही ४० चालींनंतर बरोबरी झाली आहे. २ पूर्णांक ५ असे दोघांचे गुण असूने दोघेही जगज्जेतेपदापासून ५ गुण दूर आहेत.
नांदेड विभागातील दुरुस्तीच्या कामांमुळे, दक्षिण रेल्वे विभागानं आज काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड - मनमाड रेल्वेगाडी नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ती पूर्णा ते मनमाड दरम्यान धावेल. तर मनमाड - नांदेड ही रेल्वेगाडी परतीच्या प्रवासात पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ते मनमाड ते पूर्णा दरम्यान धावेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान एकादश संघासोबत कॅनरा इथं सराव सामना सुरु आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा पंतप्रधान एकादश संघाच्या २ बाद ३३ धावा झाल्या होत्या. मोहम्मद सिराज आणि आकाशदीपनं प्रत्येक एक बळी मिळवला.
नांदेड जिल्हयातल्या इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानं काल प्रतिबंधित असलेला ७ लाख ९२ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा आणि या गुटख्याची वाहतूक करणारं सुमारे ७ लाख रुपये किमतीचं वाहन जप्त केलं तसंच या वाहनातून प्रवास करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
0 notes
Text
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यस्त : अनिल गोटे
https://bharatlive.news/?p=182976 मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमात ...
0 notes
Link
‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना ! 75 हजार लाभार्थ्यांना लाभाचे उद्दिष्ट shashan aaplya dari - women child
0 notes
Video
youtube
जेजुरी शासन आपल्या दारी या कर्यक्रमाचे आयोजन, शिंदे,फडणवीस,पवार एकाच मंच...
0 notes
Text
शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिले आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट
Untitled
View On WordPress
0 notes
Text
सरकारवर होणाऱ्या आरोपांना एकनाथ शिंदे कामाने उत्तर देईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड(प्रतिनिधी)-माझे सरकार म्हणजे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सरकारवर कितीही, कोणीही काहीही आरोप करू द्या तुमचा एकनाथ शिंदे त्यांना कामाच्या स्वरुपात उत्तर देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडला आले होते. त्यंाच्यासोबत व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारी काम आणि सहा महिने थांब ही पध्दत मला बंद करायची आहे. म्हणूनच मी शासन आपल्या दारी या योजनेबद्दल पुढाकार घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात 14 लाख 64 हजार लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी 2 हजार 213 कोटी रुपये खर्च होणार आहेत. नांदेडच्या जनतेने दाखवलेला प्रतिसाद हा रे��ॉर्डब्रेक प्रतिसाद आहे. सर्वसामान्य माणुस सुखी राहिल ही जबाबदारी शासनाची आहे आणि त्यावरच मी काम करतो आहे. महाराष्ट्र शासनाने 29 सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्या. त्यासाठी 18 हजार कोटी रुपये अतिरिक्त आला. या खर्चातून 6 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. समृध्दी महामार्ग नांदेडला जोडला आहे. सभेतच उमरी येथील विजयनगर भागाचे पुर्नवसन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले केंद्र शासनाच्या योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासाठी महत्व दिले जात आहे. याप्रसंगी काही लाभार्थ्यांना एकनाथ शिंदे यांनी प्रमाणपत्र, धनादेश आणि इतर बाबी दिल्या. या कार्यक्रमाती आकर्षण असे होते की, लमाणी समाजातील एका बालिकेने सौ.लता एकनाथ शिंदे यांच्या नावाची तयार केलेली नेमप्लेट मुख्यमंत्र्यांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला.
Read the full article
0 notes
Text
शासन आपल्या दारी व महाआरोग्य अभियान यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे: :पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक १२ (जिमाका वृत्तसेवा): महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ व ‘धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियाना’च्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेतून सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असून त्यादृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी…
View On WordPress
0 notes
Text
शासन आपल्या दारी व महाआरोग्य अभियान यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे: :पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक १२ (जिमाका वृत्तसेवा): महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ व ‘धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियाना’च्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेतून सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असून त्यादृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी…
View On WordPress
0 notes
Text
COVID Victims : मिशन वात्सल्य समितीवर प्रकाश इथापे यांची निवड
#COVID Victims : मिशन वात्सल्य समितीवर प्रकाश इथापे यांची निवड #Ahmednagar
COVID Victims : अहमदनगर (दि १९ मार्च २०२२) – कोविड-19 आजारामुळे पालकांचे निधन हो��न अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल/विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार तसेच महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागाच्यावतीने तालुकास्तरावर तहसीलदार उमेश पाटील अध्यक्षतेखाली ‘मिशन वात्सल्य समिती’ ची स्थापना केली गेली आहे.…
View On WordPress
0 notes
Text
मिशन वात्सल्य | कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना मायेचा आधार
मिशन वात्सल्य | कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना मायेचा आधार
मिशन वात्सल्य राबविण्याचा शासन निर्णय जारी– महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ⇒काळजी नको; आता येणार ‘शासन आपल्या दारी’ अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार मुंबई, दि.28 : कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची संकल्पना, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांचं प्रतिपादन, मुंबईत उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचं भूमिपूजन
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग, तसंच नव्या सांस्कृतिक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी २३७ कोटींपेक्षा अधिक निधी वितरणाचा शासन आदेश जारी
स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत देशभरात तीन कोटीहून अधिक नागरिकांचा ऐच्छिक श्रमदानात सहभाग, मराठवाड्यातही मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी
आणि
पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता, जालना जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
सविस्तर बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची बदललेली संकल्पना असल्याचं, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने अनेक राष्ट्रीय व्यक्तीमत्व दिले असून, त्याचा वारसा हा सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात पसरलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचं हे नवीन संकुल सर्वांसाठी प्रवेशयोग्य असेल, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना, भारताची लोकशाही बळकट करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. आरोपीला तत्काळ शासन व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत, असं ते म्हणाले.
****
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या २०५ किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचं काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी दोन हजार ६३३ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे.
लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं, या दृष्टीनं हे धोरण तयार केलं आहे. या धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातल्या सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यास, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
राज्यातल्या १४ आयटी��य संस्थांचं नामकरण करणं, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये अनुदान, दूध अनुदान योजना सुरु राहणार असून, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचं अनुदान, देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
करदात्यांचं हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा, धान उत्पादकांना आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देणं, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करणं, एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणं, आणि जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणं, आदी निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
राज्यात जून २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण काल छत्रपती संभाजीनगर इथं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. २०१८ ते २०२२ या वर्षातले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. केवळ स्पर्धेपुरतं गाव स्वच्छ ठेवू नका, तर गाव आणि मन स्वच्छ ठेव���्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती असल्याचं, पाटील यावेळी म्हणाले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत देशभरात आतापर्यंत पंधरा लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी ऐच्छिक श्रमदानात सहभाग घेतला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यावतीनं काल "हम होंगे कामयाब" हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिरही घेण्यात आलं. यात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसंच एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत रोपट्यांचं वाटप करण्यात आलं. हिंगोलीतही नगरपालिकेच्या वतीनं चीरागशह दर्गा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने काल राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काल बंद ठेवण्यात आला. नांदेड इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरासह तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मुडी इथल्या युवकानं मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मगणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजानं पारंपरिक वेशात शेळ्या-मेंढ्यांसह लातूर शहरातल्या अहिल्याबाई होळकर चौकात तब्बल तीन तास आंदोलन केलं. तर निलंगा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात आंदोलनं करीत धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. तर दुसरीकडं बंजारा समाजानेही लातूर शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार नोंदणी करतांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नो��दण्याचे प्रयत्न झाल्याचं काही ठिकाणी उघडकीस आलं आहे. अशा प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव ��सलेल्या नागरीकांना फॉर्म क्रमांक सात भरुन नाव वगळण्यासाठी येत्या ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
****
आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हावासियांनी पुढे येऊन भाग भांडवलातून २०० कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन संनियंत्रण समितीचे सदस्य सच्चिदानंद नाईकवाडी यांनी केलं आहे. ते काल वित्तिय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वित्तिय संस्था आणि नागरिकांना वैयक्तिक सभासद करून घेऊन संस्थांकडून २५ हजार तर शेतकरी, नोकरदार, नागरिकांकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
हवामान
हवामान विभागानं मराठवाड्यातल्या परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली दाई इथं शेतात भूस भरत असलेल्या अशोक गंधाखे या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जनावरे दगावली.
****
0 notes
Text
'शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी' : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची पोस्ट चर्चेत
https://bharatlive.news/?p=141395&wpwautoposter=1694869501 'शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी' : राष्ट्रवादीच्या शरद पवार ...
0 notes
Link
‘शासन आता थेट आपल्या दारी’ : ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र मिळू शकणार ! “शासन आपल्या दारी” अभियानाची वैशिष्ट्ये
0 notes
Video
youtube
राज्य शासनातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन..
0 notes