IND vs SA: नतीजा अलग होता अगर कैच नहीं छोड़ा होता
IND vs SA: नतीजा अलग होता अगर कैच नहीं छोड़ा होता
भुवनेश्वर कुमार India vs South Africa: पर्थ में भारत को साउथ अफ्रीका से 5 विकेट से हार का सामना करना पड़ा। टीम इंडिया ने पहले बल्लेबाजी करते हुए 134 रनों का लक्ष्य रखा। जवाब में दक्षिण अफ्रीका ने 5 विकेट के नुकसान पर मैच जीत लिया। इस मैच में भारतीय खिलाड़ियों ने कैच छोड़े। यह उनकी हार का एक मुख्य कारण है। इस पर तेज गेंदबाज भुवनेश्वर कुमार ने प्रतिक्रिया दी है। भुवी ने कहा कि दक्षिण अफ्रीका के…
View On WordPress
6 notes
·
View notes
MI vs CSK Highlight: मुंबई ने हैदराबाद को 14 रनो से हराया, रोहित शर्मा ने किये अपने आईपीएल मे 6 हजार रन पुरे
MI vs CSK Highlight: मुंबई इंडियंस ने हैदराबाद को 14 रनो से हराया, रोहित शर्मा ने किये अपने आईपीएल मे 6 हजार रन पुरे
इंडियन प्रीमियर लीग में 24वा मुकाबला मुंबई इंडियंस और सनराइजर्स हैदराबाद के बीच राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम हैदराबाद में खेला गया जहां सनराइजर्स हैदराबाद ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया टॉस हारकर पहले बल्लेबाजी करने उतरी मुंबई इंडियंस की टीम ने 20 ओवर में 5 विकेट खोकर 191 रन बनाए। जवाब में सनराइजर्स हैदराबाद की टीम एक गेंद शेष रहते 178 रन पर ही ऑल आउट हो गई,इस तरह से मुंबई इंडियंस ने मैच को 14 रनों से अपने नाम कर लिया।
मुंबई इंडियंस की इस सीजन मे यह लगातार तीसरी जीत है मुंबई ने अपने शुरुआती दों मैच गावव दिए थे जिसके बक़द मुंबई ने शानदार वापसी की ओर लगातार जीत हासिल कर रही है इस जीत के साथ मुंबई इंडियंस ने पॉइंटस टेबल मे बड़ी उछाल मारते हुए 6वे नंबपर पहुंच गयी है।
कैमरन ग्रीन की लगाई आईपीएल मे पहली फिफ्टी
इस आईपीएल के मिनी ऑक्शन के दूसरे सबसे खिलाडी कैमरन ग्रीन जिन्हे मुंबई इंडियंस ने 17.50 करोड़ की भारी भरकम रकम देकर अपनी टीम मे शामिल किया था उन्होंने अपने आईपीएल करियर की पहली हाफ सेंचुरी लगा दीं है
इस मैच मे कैमरन ग्रीन ने 40 गेदों पर 64 रन बनाये इस दौरान ग्रीन के बल्ले से 6 चौके और 2 छक्के भी देखने को मिले। इसके अलावा ईशान किशन ने 38 रन, कप्तान रोहित शर्मा ने 28 रन बनाये, तिलक वर्मा ने शानदार 37 रन बनाये और टिम डेविड ने 16 रन का योगदान देकर टीम का स्कोर 191 रन तक पहुंचाया।
सनराइज़र्स हैदराबाद की ओर से मार याँसेन को सबसे अधिक 2 विकेट प्राप्त हुए इसके अतिरिक्त भुवनेश्वर कुमार और टी नटराजन को भी एक-एक विकेट मिले।
MI vs CSK Highlight: मुंबई ने हैदराबाद को 14 रनो से हराया
हैदराबाद से नहीं आयी कोई बड़ी पारी
सनराइज़र्स हैदराबाद को जीत के लिए 192 रनो के बड़े लक्ष्य का पिछा करना था ऐसे टीम को एक बड़ी साझेदारी की ओर किसी एक बैट्समैन से लम्बी ओरी की जरुरत थी लेकिन कोई बल्लेबाज एक बड़ी सफल पार्टनरशिप नहीं कर पाए। मयंक अग्रवाल ने जरूर 48 रन बनाये लेकिन उसके लिए वह 41 गेंदे ले गये, हैरी ब्रोक ने 9 रन बनाये,
राहुल त्रिपाठी ने 7 रन, एडन मार्करम ने 22 रन, अभिषेक शर्मा ने 1 रन, हेनरीक क्लासेन ने 36 रन इसके बाद निचले क्रम ने कुछ खास प्रदर्शन नहीं दिखाया और पूरी सनराइज़र्स हैदराबाद की टीम 178 रनो पर ही सिमट गयी।
मुंबई इंडियंस की तरफ से गेन्दबाजी मे जेसन बेहराण्डोंक, रायले मैरिडथ और पियूष चावला ने 2-2 विकेट अपने नाम किये। वही पिछले मैच मे डेब्यू करने वाले सचिन तेंदुलकर के बेटे अर्जुन तेंदुलकर को अपने आईपीएल करियर का पहला विकेट प्राप्त हुआ उन्होंने भुवनेश्वर कुमार को अपना शिकार बनाया ग्रीन को भी एक सफलता प्राप्त हुयी।
रोहित के आईपीएल मे 6 हजार रन पुरे
मुंबई इंडियंस के कप्तान रोहित शर्मा ने इस मैच मे अपने आईपीएल करियर के 6 ��जार रन पुरे कर लिए वह आईपीएल मे 6 हजार रन पुरे करने वाले दुनिया के सिर्फ चौथे बल्लेबाज है इसके पहले विराट कोहली, शिखर धवन और डेविड वार्नर यह कारनामा कर चुके है।
मैन ऑफ़ दीं मैच
इस मैच मे अपने आईपीएल करियर की पहली हाफ सेंचुरी ज़माने वाले केमरन ग्रीन को प्लेयर ऑफ़ दीं मैच चुना गया। कैमरन ग्रीन ने पहले बल्ले के साथ 64 रनो की पारी खेली फिर गेन्दबाजी मे भी शुरुआत का एक विकेट लेकर मुंबई को जीत दिलाने मे मदद की।
दोनों टीमों की प्लेइंग इलेवन
मुंबई इंडियंस XI: रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, कैमरून ग्रीन, अर्जुन तेंदुलकर, नेहाल वढेरा, रितिक शौकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ।
सनराइज़र्स हैदराबाद XI: मयंक अग्रवाल, हैरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम (c), हेनरिक क्लासेन (wk), अभिषेक शर्मा, वाशिंगटन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, टी नटराजन।
RCB vs CSK Highlight: चेन्नई ने बैंगलोर को 8 रनो से हराया, इस मैच मे चौको से ज्यादा लगे छक्के
RR vs GT Highlight: राजस्थान ने गुजरात टाइटन्स पर आखिरी ओवर मे की रोमांचिक जीत दर्ज
Read the full article
0 notes
IND vs NZ: न्यूजीलैंड के खिलाफ टी20 में नजर नहीं आएंगे कोहली-रोहित समेत ये दिग्गज खिलाड़ी, पंड्या करेंगे कप्तानी!
IND vs NZ: न्यूजीलैंड के खिलाफ टी20 में नजर नहीं आएंगे कोहली-रोहित समेत ये दिग्गज खिलाड़ी, पंड्या करेंगे कप्तानी!
IND vs NZ T20: श्रीलंका के खिलाफ खेली जा रही टी20 और वनडे सीरीज के बाद भारतीय टीम को न्यूजीलैंड के खिलाफ टी20 सीरीज खेलनी है। इस सीरीज के ��िए टीम का ऐलान भी जल्द हो सकता है। टीम की आधिकारिक घोषणा से पहले ही माना जा रहा है कि इसमें भी टीम के कप्तान रोहित शर्मा और स्टार खिलाड़ी विराट कोहली को आराम दिया जा सकता है. रिपोर्ट्स की मानें तो बोर्ड अश्विन, मोहम्मद शमी और भुवनेश्वर कुमार को भी बाहर का…
View On WordPress
0 notes
IND vs BAN LIVE Score, T20 World Cup: कोहली, सूर्यकुमार ने IND को 100 की ओर बढ़ाया; स्ट्रीमिंग अपडेट
IND vs BAN LIVE Score, T20 World Cup: कोहली, सूर्यकुमार ने IND को 100 की ओर बढ़ाया; स्ट्रीमिंग अपडेट
प्लेइंग इलेवन
बांग्लादेश (प्लेइंग इलेवन): नजमुल हुसैन शान्तो, लिटन दास, शाकिब अल हसन (सी), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसादेक हुसैन, शोरफुल इस्लाम, नूरुल हसन (डब्ल्यू), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्कीन अहमद
भारत (प्लेइंग इलेवन): केएल राहुल, रोहित शर्मा (सी), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (डब्ल्यू), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप…
View On WordPress
0 notes
आज बांग्लादेश से बड़ा मुकाबला, जानिए मैच से पहले टीम इंडिया को सावधान क्यों कर रहे गावस्कर
एडिलेड: भारतीय टीम को आज टी-20 वर्ल्ड कप 2022 में बांग्लादेश से भिड़ना है। बांग्लादेश के कप्तान शाकिब अल हसन ने मैच से पहले बयान दिया कि वह यहां वर्ल्ड जीतने नहीं आए हैं, बल्कि भारत को हराकर बड़ा उलटफेर करने आए हैं। हालांकि, महान बल्लेबाज सुनील गावस्कर बांग्लादेश को भारत के लिए खतरा नहीं मानते हैं। उन्होंने कहा कि मैच में बांग्लादेश से कहीं अधिक भारत को मौसम से खतरा है। एडिलेड में होने वाले आज के मैच में बारिश की संभावना है और पिछले कई दिनों से लगातार यहां बारिश हो भी रही है।
भारतीय टीम होगी सतर्क
उन्होंने टाइम्स ऑफ इंडिया के लिए लिखे अपने लेख में कहा- भारत के ग्रुप में पाकिस्तान बड़ी टीम है और जिम्बाब्वे ने उसे हराकर बड़ा उलटफेर किया। बांग्लादेश का प्रदर्शन भी कमोबेश ऐसा ही देखने को मिला। उसे साउथ अफ्रीका से बड़ी हार मिली, लेकिन उसने जिम्बाब्वे को 3 रनों से हराया। जिस तरह का उसका प्रदर्शन है उसे देखते हुए भारतीय टीम पहले से ही सावधान होगी। भारतीय टीम ने पाकिस्तान और नीदरलैंड्स को हराकर अभी भी टूर्नामेंट जीतने के लिए फेवरिट बनी हुई है।
इसलिए बड़ा खतरा है मौसम
सुनील गावस्कर ने कहा- हालांकि, भारतीय टीम की उत्सुकता आज विरोधी से कहीं अधिक मौसम पर होगी। ऑस्ट्रेलिया में बारिश और ठंड है। सूर्यकुमार यादव ने उछाल वाली पिचों पर शानदार बैटिंग करते हुए दो हाफ सेंचुरी जड़ी है। वह अतिरिक्त उछाल वाली गेंदों पर ऑफ साइड में, स्क्वायर पॉइंट, स्क्वायर लेग और फाइन लेग में गेंदों को सीमा रेखा से बाहर पहुंचाने में सक्षम हैं। उन्होंने जिस तरह की बैटिंग अभी तक की है उसे देखकर नहीं लगता कि वह ऑस्ट्रेलिया में है। लगता है कि वह मुंबई में अपने घरेलू पिचों पर खेल रहे हैं। यह भारत के लिए सुखद है।
भारतीय टीम के लिए जीत जरूरी
उल्लेखनीय है कि बांग्लादेश भारत के साथ अंक तालिका में बराबरी पर है और जानता है कि क्वॉलिफाई करने के लिए उसे अपने बचे हुए मैच जीतने होंगे। भारतीय टीम आज मुकाबला जीतते ही 6 पॉइंट्स के साथ अपने ग्रुप में टॉप पर पहुंच जाएगी। उसका बांग्लादेश के खिलाफ शानदार रिकॉर्ड है। दोनों टीमों के बीच अभी तक 11 भिड़ंत हुई और भारत ने 10 बार बांग्लादेश को पीटा है।
संभावित प्लेइंग XI
भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, दीपक हूडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह
बांग्लादेश: सौम्य सरकार, नजमुल हुसैन, लिटन दास, शाकिब अल हसन (कप्तान), अफीफ हुसैन, नुरुल हसन (विकेटकीपर), मोसाद्देक हुसैन, यासिर अली, तास्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद http://dlvr.it/Sc54sP
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 23 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर चार गडी राखून रोमहर्षक विजय.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचं जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी.
आणि
आनंदाचा शिधा या शिधासंचाचं आजपासून ऑफलाईन पध्दतीने वितरण.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्त���नवर चार गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन तीन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात अडखळत झाली. सलामीवीर केएल राहुल आणि कर्णधार रोहीत शर्मा प्रत्येकी चार धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या साथीने भारताचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. हार्दिक चाळीस धावांवर आणि त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक एका धावेवर तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने विजयी एक धाव काढली. ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं ८२ धावांची नाबाद झंझावाती खेळी करून, रोमहर्षक विजय खेचून आणणारा विराट कोहली, सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा ९ गडी राखून पराभव केला.
या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत होणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो, जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान ३ जवळपास पूर्ण तयार असून त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं आहे. ३६ व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस यांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान दीपावली निमित्त आज उत्तरप्रदेशात अयोध्येत दीपोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या दीपोत्सवात सहभागी होत आहेत. राम की पौडी याठिकाणी सुमारे १५ लाख पणत्या तर अयोध्येतील अन्य मंदिरांमध्ये सुमारे तीन लाखावर पणत्या लावल्या जाणार आहेत.
****
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील, मात्र नुकसान��्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले...
हे अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की, शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. हे उत्सवी सरकार आहे. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील प्रजा ही समाधानी आहे की नाही? हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्याचं काम असतं आणि त्या कामामध्ये, त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतय. पंचनामे होतील तेव्हा होतील ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होता पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. माझ्या शेतकऱ्याला तत्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणताय हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मागणी त्यांची आहे, आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार इथं पाहणी केली. पेंढापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं, कृषीमंत्री सांगत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी हा आपला प्रतिकात्मक दौरा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर मुंडे यांनी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांशीही मुंडे यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव इथल्या अतिवृष्टीमुळे बाधित चव्हाण कुटुंबाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीची मदत केली आहे. चव्हाण कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण ची भेट घेतली. आणि दिवाळी साठी ऋषिकेश सह चव्हाण कुटुंबियांना कपडे, मिठाई, फटाके तसंच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
****
आयुर्वेद दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जनतेला आयुर्वेद दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील नागरिकांनी हजारो वर्षांपासूनच्या आयुर्वेद उपचार पद्धतीचं महत्व समजून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या सातव्या आयुर्वेद दिन समारोहात ते बोलत होते.
हिंगोलीमध्ये यानिमित्ताने निमा या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे निमा वॉकेथॉन घेण्यात आली. त्याआधी धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचं वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती अन्न, नागरी आणि पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. हा शिधा पीओएस मशीनद्वारे ऑनलाईन नोंद करून वाटप केला जात होता, मात्र इंटरनेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदवहीत नोंद घेऊन शिधा किट वाटप करण्यात यावी अशी मागणी नागरिकांक���ूनही केली जात होती.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील सुमारे २ हजार स्वस्त धान्य दुकानांद्वारे ५ लाख ९७ हजार ८१२ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं “आनंदाचा शिधा” वाटपाचा प्रातिनिधिक शुभारंभ करतांना ते आज बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचवले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
दहावीची परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. कोविड काळात झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात मंडळाकडून कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे. पुनर्परीक्षार्थींसाठी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५ नोव्हेंबर अशी आहे. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.
****
0 notes
तीसरा टी20 : भारत ने टॉस जीतकर ऑस्ट्रेलिया के खिलाफ गेंदबाजी का फैसला किया
हैदराबाद, 25 सितम्बर (SuryyasKiran)। भारत के कप्तान रोहित शर्मा ने यहां राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय स्टेडियम में रविवार को तीन मैचों की टी20 सीरीज के निर्णायक मुकाबले में आरोन फिंच की अगुआई वाली आस्ट्रेलिया टीम के खिलाफ टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया। दोनों ही टीमें 1-1 मैच जीतकर बराबर है।
भारत ने ऋषभ पंत की जगह भुवनेश्वर कुमार को प्लेइंग इलेवन में मौका दिया। वहीं, आस्ट्रेलिया की ओर से सीन एबॉट की जगह जोश इंगलिस खेल रहे हैं।दोनों टीमें इस प्रकार हैं-भारतीय टीम : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह और युजवेंद्र चहल।आस्ट्रेलिया टीम : आरोन फिंच (कप्तान), कैमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, टिम डेविड, जोश इंगलिस, मैथ्यू वेड (विकेटकीपर), डेनियल सैम्स, पैट कमिंस, एडम जम्पा और जोश हेजलवुड।--SuryyasKiranआरजे/आरआर
Read the full article
0 notes
"कोहलीने 100 धावा केल्या आणि...": भारतीय क्रिकेटमध्ये "हीरो पूजे" वर गंभीर | क्रिकेट बातम्या
“कोहलीने 100 धावा केल्या आणि…”: भारतीय क्रिकेटमध्ये “हीरो पूजे” वर गंभीर | क्रिकेट बातम्या
भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर, ज्याने 2007 T20 विश्वचषक आणि 2011 ICC विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती, त्याने भारतीय क्रिकेटमधील “नायकाची पूजा” या समस्येवर खुलासा केला आहे. यांच्याशी संवाद साधताना इंडियन एक्सप्रेसजिथे त्याला या विषयाबद्दल विचारण्यात आले होते, त्याची उदाहरणे गंभीरने दिली विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत…
View On WordPress
0 notes
भारत बनाम वेस्टइंडीज, दूसरा टी 20 आई: भुवी जादू ने वेस्टइंडीज को 8 रन से जीत के साथ भारत की सील श्रृंखला के रूप में पटरी से उतार दिया | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
भारत बनाम वेस्टइंडीज, दूसरा टी 20 आई: भुवी जादू ने वेस्टइंडीज को 8 रन से जीत के साथ भारत की सील श्रृंखला के रूप में पटरी से उतार दिया | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
कोलकाता: भुवनेश्वर कुमार और हर्षल पटेल ने स्लॉग ओवरों में शानदार गेंदबाजी की, क्योंकि भारत ने दूसरे टी 20 आई में वेस्टइंडीज पर आठ रन से जीत के साथ बाहर निकलने से पहले कुछ चिंताजनक क्षणों ��े बचे, जिसने उन्हें शुक्रवार को यहां तीन मैचों की श्रृंखला में 2-0 की अजेय बढ़त दिलाई। 187 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए विकेटकीपर-बल्लेबाज निकोलस पूरन (41 गेंदों में 62 रन) और रोवमैन पॉवेल (36 गेंदों में…
View On WordPress
0 notes
वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दिले 158 धावांचे लक्ष्य, पदार्पणाच्या सामन्यात रवी बिश्नोईने घेतले 2 विकेट
वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दिले 158 धावांचे लक्ष्य, पदार्पणाच्या सामन्यात रवी बिश्नोईने घेतले 2 विकेट
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ईडन गार्डन्स कोलकाता रवी बिश्नोई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. यामध्ये वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले आहे. निकोलस पूरनने संघाकडून शानदार खेळी केली. त्याने 43 चेंडूत 61 धावा केल्या. तर भारताकडून रवी बिश्नोईने २ बळी घेतले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट…
View On WordPress
0 notes
छठा गेंदबाजी विकल्प होना जरूरी, हार्दिक को एक या दो ओवर फेंकने के ��िए फिट होना जरूरी: विराट कोहली | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
छठा गेंदबाजी विकल्प होना जरूरी, हार्दिक को एक या दो ओवर फेंकने के लिए फिट होना जरूरी: विराट कोहली | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
दुबई: भारत के कप्तान विराट कोहली एक “छठे गेंदबाजी विकल्प” की आवश्यकता को स्वीकार किया, लेकिन तेजतर्रार ऑलराउंडर के बारे में पूछे जाने पर इसे खुला रखा हार्दिक पांड्याकी गेंदबाजी फिटनेस, यह बताते हुए कि बड़ौदा के व्यक्ति को “एक या दो ओवर गेंदबाजी करने में सक्षम होने के लिए फिट होना चाहिए”। पांड्या ने नेट्स में गेंदबाजी शुरू कर दी है, लेकिन कप्तान ने इस बात का कोई आश्वासन नहीं दिया कि ऑलराउंडर…
View On WordPress
0 notes
विराट कोहली ने बताया- क्यों टी20 विश्व कप टीम में युजवेंद्र चहल की जगह राहुल चाहर को किया गया श
विराट कोहली ने बताया- क्यों टी20 विश्व कप टीम में युजवेंद्र चहल की जगह राहुल चाहर को किया गया श
ICC T20 World Cup: भारतीय क्रिकेट टीम के कैप्टन विराट कोहली (Virat kohli) ने माना है कि आईसीसी टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) के लिए युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) जैसे खिलाड़ी को टीम से बाहर रखना बेहद कठिन डिसीजन था. उन्होंने शनिवार को बताया कि यूएई (UAE) की कंडीशन और वंहा की धीमी पिचों पर गेंदबाजी में स्पीड के कारण राहुल चाहर (Rahul Chahar) को चुना गया है.
घरेलू क्रिकेट में राजस्थान के…
View On WordPress
0 notes
IND बनाम BAN: चेतन शर्मा ने 2024 टी 20 विश्व कप के लिए विराट कोहली और रोहित शर्मा के भविष्य पर विचार किया
IND बनाम BAN: चेतन शर्मा ने 2024 टी 20 विश्व कप के लिए विराट कोहली और रोहित शर्मा के भविष्य पर विचार किया
चेतन शर्माभारत के लिए मुख्य चयनकर्ता ने सोमवार, 31 अक्टूबर को कहा कि उन्होंने 2022 में टी20 विश्व कप के बाद रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार और आर अश्विन के साथ टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वरिष्ठ खिलाड़ियों के भविष्य पर चर्चा नहीं की है। कि चयनकर्ता हमेशा अनुभव के साथ खिलाड़ियों को चुनने के लिए तैयार रहते हैं जब तक कि वे लगातार उत्पादन कर रहे हों।
ऑस्ट्रेलिया में मौजूदा टी20 विश्व कप…
View On WordPress
0 notes
शार्दुल, भुवनेश्वर की तारीफों के पुल बांध रहे हैं: विराट कोहली
शार्दुल, भुवनेश्वर की तारीफों के पुल बांध रहे हैं: विराट कोहली
भारत के कप्तान विराट कोहली रविवार को उन्होंने कहा कि वह हैरान थे कि शार्दुल ठाकुर को तीसरे और आखिरी वनडे मैच के लिए मैन ऑफ द मैच नहीं चुना गया। इंगलैंड तथा भुवनेश्वर कुमार मजबूत प्रदर्शन के बावजूद मानव-श्रृंखला सम्मान से चूक गए।
सैम क्यूरन को अपनी हार के कारण 83 गेंदों पर नाबाद 95 रन बनाने के लिए मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया गया भारत ने तीन मैचों की श्रृंखला 2-1 से जीतने के लिए तीसरा वनडे सात रन…
View On WordPress
0 notes
IND vs ENG: विराट कोहली "हैरान" शार्दुल ठाकुर से नहीं मिल रहे मैन ऑफ द मैच, भुवनेश्वर कुमार को मिली मैन ऑफ द सीरीज | क्रिकेट खबर
IND vs ENG: विराट कोहली “हैरान” शार्दुल ठाकुर से नहीं मिल रहे मैन ऑफ द मैच, भुवनेश्वर कुमार को मिली मैन ऑफ द सीरीज | क्रिकेट खबर
भारत के कप्तान विराट कोहली रविवार को उन्होंने कहा कि वह हैरान थे कि शार्दुल ठाकुर को मैन ऑफ द मैच नहीं चुना गया इंग्लैंड के खिलाफ तीसरा और अंतिम वनडे और भुवनेश्वर कुमार मजबूत प्रदर्शन के बावजूद मानव श्रृंखला के सम्मान से चूक गए। सैम क्यूरन को उनकी वीरतापूर्ण 83 गेंदों में नाबाद 95 रन की हार के लिए मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया गया क्योंकि भारत ने तीन मैचों की श्रृंखला 2-1 से जीतने के लिए सात रन…
View On WordPress
0 notes
विराट कोहलीने त्याच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय शतकासह दुष्काळ संपवला कारण भारताने मोठा विजय मिळवला | क्रिकेट बातम्या
विराट कोहलीने त्याच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय शतकासह दुष्काळ संपवला कारण भारताने मोठा विजय मिळवला | क्रिकेट बातम्या
विराट कोहली नोव्हेंबर 2019 नंतरचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकून भारताने गुरुवारी आशिया चषकात अफगाणिस्तानला 101 धावांनी नमवले. या स्टार फलंदाजाने 61 चेंडूंत नाबाद 122 धावा करून दुबईत भारताला 212-2 अशी मजल मारली आणि स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात प्रथम फलंदाजी केली. शिवण गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्यानंतर चार धावांत त्याचे टी-२० सर्वोत्तम पाच विकेट परतवून…
View On WordPress
0 notes