Tumgik
#लावलं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड…
डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड…
डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड… 55 वर्षीय सिंगापूर मॉडेल आणि फोटोग्राफर सुआंदो टॅन याने आपल्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुआंदो टॅन यांचा जन्म 1967 साली झाला. तो आता 55 वर्षांचा आहे. सुआंदो टॅन ची बॉडी बघून तुम्हाला त्याचं वय इतकं जास्त आहे हे कधीच पटणार नाही. तो 55 वर्षांऐवजी 20 वर्षांचा असल्यासारखं वाटतं. सुआंदो टॅन यांनी 1980 च्या दशकात मॉडेल म्हणून…
View On WordPress
0 notes
mostardently · 1 month
Text
Tumblr media Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यात रंगापानी रेल्वे स्थानकाजवळ कंचनजंगा एक्सप्रेस रेल्वेला मालगाडीची धडक लागून एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरले. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी जगभरात मोठ्या उत्साहात सुरु आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भद्रासनावरील एक चित्रफित सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. भद्रासनाचा सराव केल्याने सांधे मजबूत होतात, गुडघेदुखी कमी होते, पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे आसन उपयुक्त असून, याचा सर्वांनी सराव करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
दरम्यान, सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात या महिन्याच्या अखेरच्या रविवारी, येत्या ३० जूनला देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
****
‘अग्निपथ योजना’ काही बदलांसह पुन्हा सुरू करण्याचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळून लावलं असून, असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच, समाजमाध्यमांवर फिरत असलेले संदेश दिशाभूल करणारे आणि बनावट असल्याचं पत्रसूचना कार्यालयानं म्हटलं आहे.
****
येत्या २९ जून पासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सुविधेच्या नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे. बालताल आणि पहालगाम या दोन्ही ठिकाणांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेच्या जे के एस ए एस बी डॉट एनआयसी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून यासाठी नोंदणी करण्यात येईल.
****
जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं आज उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना उद्या मुंबईत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला येण्याची विनंती केली. मात्र जो पर्यंत राज्य शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार हाके आणि वाघमारे यांनी व्यक्त केला असून, त्यांच्यातर्फे पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्याच्या बैठकीला उपस्थित राहील, असं सांगितलं. 
****
आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची राज्य शासनाची योजना असून, याबाबतचा शासन आदेश लवकरच जारी करण्यात येईल, असं विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, या योजनेसंदर्भात सरकारने केवळ घोषणा केली असून, अंमलबजावणी झाली नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंत्र्यांनी ही घोषणा केल्यामुळे गांभीर्य आहे, तसंच विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांमध्येही संभ्रमाचं वातावरण असल्याचं सुळे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
१८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. 'सामाजिक परिवर्तनासाठी माहितीपटांची ताकद' या विषयावरचा परिसंवाद आज या महोत्सवात घेण्यात आला. यावेळी डी. रामकृष्णन यांनी, समांतर चित्रपटसृष्टीतले विख्यात दिग्दर्शक टी. एस. नागभरण यांची मुलाखत घेतली.
****
पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमधल्या पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, यासाठी बैठक घेण्याची मागणी खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
****
धाराशिव इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसरात चौथ्या धाराशिव नाट्यमहोत्सवाचं उद्घाटन आज विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांच्या हस्ते झालं. यावेळी मान्यवरांनी नाट्यशास्त्र आणि लोककला विभागातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बांग्लादेशनं नेपाळचा २१ धावांनी, तर श्रीलंकेनं नेदरलँड्सचा ८३ धावांनी पराभव केला. आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गीनी यांच्यात सामना होणार आहे. 
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री; आता सुप्रिया सुळे यांचे बॅनर!
Tumblr media
मुंबई : भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर हे पद कोणाला मिळणार याची आतापासूनची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर ठराविक दिवसांच्या अंतराने लागलेले बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेचच हे पोस्टर काढल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित पवार यांचं बॅनर लागलं होतं. ज्यात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…, एकच दादा, एकच वादा, अजित दादा… अशा आशयाचा मजकूर या लिहिलेला होता. तर त्याआधी जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या बॅनरवर त्यांचाही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
महाराष्ट्रात सध्या लग्नासाठी योग्य अशा मुली मिळत नसून त्यामुळे मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयश्री गदगे ( तालुका चिकोडी कर्नाटक ) , सुनील दत्तात्रेय शहा ( राहणार निपाणी कर्नाटक ),…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
ऑ���लाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
महाराष्ट्रात सध्या लग्नासाठी योग्य अशा मुली मिळत नसून त्यामुळे मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयश्री गदगे ( तालुका चिकोडी कर्नाटक ) , सुनील दत्तात्रेय शहा ( राहणार निपाणी कर्नाटक ),…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
महाराष्ट्रात सध्या लग्नासाठी योग्य अशा मुली मिळत नसून त्यामुळे मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयश्री गदगे ( तालुका चिकोडी कर्नाटक ) , सुनील दत्तात्रेय शहा ( राहणार निपाणी कर्नाटक ),…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
महाराष्ट्रात सध्या लग्नासाठी योग्य अशा मुली मिळत नसून त्यामुळे मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून पैशासाठी मुलीचे खो���े लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयश्री गदगे ( तालुका चिकोडी कर्नाटक ) , सुनील दत्तात्रेय शहा ( राहणार निपाणी कर्नाटक ),…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
महाराष्ट्रात सध्या लग्नासाठी योग्य अशा मुली मिळत नसून त्यामुळे मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयश्री गदगे ( तालुका चिकोडी कर्नाटक ) , सुनील दत्तात्रेय शहा ( राहणार निपाणी कर्नाटक ),…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
ऑनलाईन पेमेंट देऊन रातोरात लगीन लावलं , आई सासरी आली अन..
महाराष्ट्रात सध्या लग्नासाठी योग्य अशा मुली मिळत नसून त्यामुळे मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या एका पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयश्री गदगे ( तालुका चिकोडी कर्नाटक ) , सुनील दत्तात्रेय शहा ( राहणार निपाणी कर्नाटक ),…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
नांदेड: डीनना टॉयलेट साफ करायला लावलं, शासकीय कर्मचाऱ्याच्या अशा अपमानाची काय आहे शिक्षा?
https://bharatlive.news/?p=157189 नांदेड: डीनना टॉयलेट साफ करायला लावलं, शासकीय कर्मचाऱ्याच्या अशा ...
0 notes
pradip-madgaonkar · 2 years
Text
बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?
Pradip : वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?
बायको : काल तुम्ही सिलिंडर लावलं होत ना…
Pradip : हो, काय झालं मग?
बायको : काय माहित कसं लावलं आहे ? ??? काल पासून २ वेळा दूध ऊतू गेलं आहे.
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचालींना वेग, भाजप-संयुक्त जनता दलाची नवी दिल्लीत बैठक
नुकत्याच पार पडलेल्या लो��सभा निवडणुकीत देशात ६५ टक्के तर राज्यात ६१ टक्के मतदान
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी
रायगडासह राज्यात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस आज महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाच्या सरी
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. याच अनुषंगानं भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संयुक्त जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. एनडीएच्या नेत्यांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्याच्या एका दिवसानंतर या बैठका झाल्या. दरम्यान, एनडीएत समाविष्ट घटक पक्षाची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत भाजपसह मित्रपक्षांचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहतील.
****
देश���त सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही नवीन आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधील तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यातील राज्यसभा सदस्यत्वासाठी १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहेत. तर, २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कसलीही चर्चा झाली नसून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर तटकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त तटकरे यांनी फेटाळून लावलं. पक्षाच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असून सर्व आमदार बोलावलेल्या बैठकीला येणार आहेत, असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या विरोधात अधिक नाराजी असून येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केले जाईल, असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून महागाई, जीएसटी या प्रश्नांवर यापुढे आवाज उठवला जाईल असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर आले आहेत. संपूर्ण रायगड फुलांनी सजविण्यात आला असून आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं असून राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सायंकाळी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही होत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.
****
महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी यावेळी स्फोटकं, वायर, बॅटरी, पुस्तकं आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. हे नक्षलवादी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
****
५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. मान्सून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पोहचला. पुणे इथल्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. हौसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग इथं कालपासून तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत लांजा इथं सर्वाधिक १८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची, तर दापोलीत १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात आजही पावसाच्या सरी कोसळल्या असून वाशिम जिल्ह्यातही सायंकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात शहादा, प्रकाशा पट्ट्यात मिरची लागवडीची तयारी सुरु असून यासाठी नाशिक आणि इतर ठिकाणांहून मिरचीचे रोपं मागवण्यात आले आहेत. यंदा मान्सून चांगल्या प्रमाणात झाल्यास, भरघोस पिकाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस परिसरात आज झालेल्या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या बोलोरो जीपला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे सर्वजण जिंतूर तालूक्यातल्या कोक इथले रहिवासी आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आजपासून २१ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मोहिमेत अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणं, अतिसाराच्या प्रकरणाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करणं, ओआरएस आणि झिंग कॉर्नरची स्थापना करण्यासह मोहिम प्रभावी राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.
****
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार वृक्षारोपण केलं जात आहे.
भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढविण्यासाठी कार्यरत आहे. यंदा आणि पुढील वर्षात इको बटालियनमार्फत धारुर तालुक्यात किल्ले धारुर आणि घागरवडा येथे सव्वा दोन लाख वृक्ष लागवड करणार आहे.
****
महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेला छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गाला पीक कर्ज नुतनीकरण, व्याज परतावा आणि शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचं महत्व पटवून देत यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. बीड जिल्ह्यात ही संवाद यात्रा येत्या नऊ, दहा आणि अकरा तारखेपर्यंत जनजागृती करणार आहे. बँकेची योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर माहिती दिली जाणार आहे. ही संवाद यात्रा मराठवाड्यात ११ दिवस असेल.
****
नांदेड इथं येत्या मंगळवारी ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला-जावायाला जीवे मारण्याची धमकी; आव्हाडांची भावूक पोस्ट
Tumblr media
मुंबई | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) नेते जितेंद्र आव्हाड(Jetendra Awhad) यांच्या मुलीला आणि जावायला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकीची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या प्रकरणी जीतेंद्र आव्हाडांनी फेसबूकवर भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्या नताशाला मी तिच्या जन्मानंतर साध बोटही लावलं नाही किंवा ओरडलो नाही. तिच्याबद्दल जेव्हा एक व्यक्ती फिल्डींग लावून मारून टाकेन हे बोलतो, तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं की एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. या सगळ्यात भूमिका काय घ्यायची?, घाबरून घरी बसायचं?, का उघडपणे मैदानात यायचं, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. कोण आहे बाबाजी? बाबजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे हत्या शुटआऊटमधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याच्या हस्तकांकरवी जावायाचा आणि मुलीचा मर्डर होणार, हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटत असेल. राजकारण बाजूला ठेवा पण कधीतरी याचा देखील विचार करा, असंही भावूक होऊन जितेंद्र आव्हाड पोस्टद्वारे म्हटले आहेत. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
अन पोलिसांनी चक्क बहीण भावाचंच लावलं लग्न , नवरदेव म्हणतोय ' माझं त्यांनी ..'
अन पोलिसांनी चक्क बहीण भावाचंच लावलं लग्न , नवरदेव म्हणतोय ‘ माझं त्यांनी ..’
एक अत्यंत वेगळे प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून बिहारच्या जमुई जिल्ह्यात सोनू पोलीस ठाणे हद्दीतील औरिया गावात पोलिसांवर चक्क बहीण भावाचे लग्न लावल्याचा आरोप केला जात आहे. एका मुलीच्या तक्रारीवरून पोलीस गावात पोहोचलेले असताना सुरुवातीला पोलिसांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या पालकांना देखील फटकारत पोलिसांनी चक्क बहिण-भावाचे लग्न लावून दिले. उपलब्ध माहितीनुसार, निरंजन दास या व्यक्तीचे लग्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
अन पोलिसांनी चक्क बहीण भावाचंच लावलं लग्न , नवरदेव म्हणतोय ' माझं त्यांनी ..'
अन पोलिसांनी चक्क बहीण भावाचंच लावलं लग्न , नवरदेव म्हणतोय ‘ माझं त्यांनी ..’
एक अत्यंत वेगळे प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून बिहारच्या जमुई जिल्ह्यात सोनू पोलीस ठाणे हद्दीतील औरिया गावात पोलिसांवर चक्क बहीण भावाचे लग्न लावल्याचा आरोप केला जात आहे. एका मुलीच्या तक्रारीवरून पोलीस गावात पोहोचलेले असताना सुरुवातीला पोलिसांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या पालकांना देखील फटकारत पोलिसांनी चक्क बहिण-भावाचे लग्न लावून दिले. उपलब्ध माहितीनुसार, निरंजन दास या व्यक्तीचे लग्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes