लखनऊ, 12.11.2023 दीपावली के शुभ अवसर पर हेल्प यू एजुकेशनल एण्ड चैरिटेबल ट्रस्ट द्वारा ट्रस्ट के इन्दिरा नगर स्थित कार्यालय में "लक्ष्मी गणेश पूजा" का आयोजन किया गया । पूजा के क्रम में हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी श्री हर्ष वर्धन अग्रवाल और स्वयंसेवकों ने लक्ष्मी गणेश जी की विधिवत पूजा की, प्रसाद वितरित किया तथा देश की समृद्धि और खुशहाली के लिए लक्ष्मी गणेश जी से प्रार्थना की। पंडित दिग्विजय नाथ तिवारी ने पूरे विधि-विधान से पूजा करायी और सभी को आशीर्वाद दिया |
इस अवसर पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के प्रबंध न्यासी श्री हर्ष वर्धन अग्रवाल ने सभी देशवासियों को दीपावली के शुभ अवसर की बधाई दी व कहा कि "दीपावली खुशियों एवं रोशनी का प्रतीक है | आज के ही दिन मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जी लंका पर विजय प्राप्त कर अयोध्या वापस आए थे, इसी खुशी में अयोध्या वासियों ने घी के दीए जलाए थे | हमारे माननीय यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी एवं मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ जी ने रामराज्य की आधारशिला को मजबूत किया है और उनके नेतृत्व में अयोध्या में प्रतिवर्ष मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जी के आगमन दिवस को अत्यंत हर्ष और उल्लास के साथ मनाया जाता है जिसमे श्रीराम की पावन जन्मस्थली पर भव्य एवं दिव्य दीपोत्सव का आयोजन, प्रभु श्रीराम, माता सीता जी एवं श्री लक्ष्मण जी के स्वरूपों का पूजन, आरती एवं प्रतीकात्मक राज्याभिषेक, श्री अयोध्या धाम में सरयू जी की आरती अलौकिक है | यह हम भारतवासियों के लिए अत्यंत गर्व की बात है कि जल्द ही अयोध्या में श्री राम मंदिर का निर्माण संपूर्ण हो जाएगा और हम सभी उस ऐतिहासिक पल के साक्षी होंगे | माननीय यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने 'एक भारत, श्रेष्ठ भारत' की परिकल्पना को साकार किया है | श्री हर्ष वर्धन अग्रवाल ने समस्त देश एवं प्रदेशवासियों को आस्था, उल्लास एवं प्रकाश के महापर्व दीपावली की पुनः हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ दी तथा दीपावली के पावन पर्व पर मां लक्ष्मी जी और श्री गणेश जी से प्रार्थना कर सभी के जीवन में सुख, समृद्धि व शांति की कामना की ।
समाज में सुधार की इच्छा, शौर्य, ऐसे अनेक गुणों के प्रतीक रहे छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श हमें लेना चाहिए – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
एक प्रखर राष्ट्रभक्त होने के कारण शिवाजी ने सदैव यह प्रयास किया कि हिन्दुओं में एकता स्थापित हो और वे एक जुट होकर विदेशी आक्रान्ताओं के विरुद्ध हथियार उठाकर भारत माता को दासता से मुक्त कर सकें!
शिवाजी महाराज एक राष्ट्रवादी राजा थे, न की प्रांतवादी, भाषावादी!
उनका जीवन राष्ट्रीय था- तभी उनके गुरु उनके राज्याभिषेक मे नही आये और उपहार मे उनको भगवा वस्त्र दिया!
हिन्दू धर्म रक्षक, हिन्दू हृदय सम्राट, स्वराज्य एवं सुशासन युगप्रवर्तक छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के उपलक्ष्य में मनाये जाने वाले हिन्दू साम्राज्य दिवस की आप सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
अखंड भारत के निर्माण हेतु अपना सर्वस्य न्योछावर करने वाले महान पराक्रमी योद्धा शिवा जी की अमर गाथाएं अनंतकाल तक भारतीय जनमानस को गौरवान्वित करती रहेंगी ।
हिन्दू धर्म रक्षक, हिन्दू हृदय सम्राट, स्वराज्य एवं सुशासन युगप्रवर्तक छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के उपलक्ष्य में मनाये जाने वाले हिन्दू साम्राज्य दिवस की आप सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
अखंड भारत के निर्माण हेतु अपना सर्वस्य न्योछावर करने वाले महान पराक्रमी योद्धा शिवा जी की अमर गाथाएं अनंतकाल तक भारतीय जनमानस को गौरवान्वित करती रहेंगी ।
भरतनाट्यम की प्रस्तुति देख अभिभूत हुए विद्यार्थी ✡️|| मेवाड़ विश्वविद्यालय में स्पिक मैके प्रोग्राम के तहत नृत्यांगना विदुषी शिवारंजनी हरीश ने भरतनाट्यम की प्रस्तुति दी।🪷
स्पिक मैके के तत्वाधान में आयोजित भरतनाट्यम की कार्यशाला के तहत बुधवार को मेवाड़ विश्वविद्यालय में प्रसिद्ध कलाकार शिवारंजनी हरीश ने भरतनाट्यम की प्रस्तुति दी। कार्यक्रम में प्रसिद्ध नृत्यांगना ने अपने चेहरे के हाव-भाव, उत्कृष्ट हस्त मुद्राएं, लयबद्ध पदचाप की सुंदर गतियों सेे भरतनाट्यम नृत्य शैली को बखूबी प्रस्तुत कर, वहां मौजूद सभी दर्शकों को मंत्रमुग्ध कर खूब तालियां बटोरी। कार्यक्रम की शुरुआत में कुलपति प्रो. (डॉ.) आलोक मिश्रा ने नृत्यांगना शिवारंजनी हरीश को दुशाला और चित्रकला विभाग द्वारा बनी फड पेंटिंग भेटकर स्वागत किया। उन्होंने कार्यक्रम को संबोधित करते हुए कहा कि भारतीय नृत्य भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासत और परंपराओं की सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ति है। इसलिए युवाओं को अपनी संस्कृति विरासत को संजोने का कार्य करना चाहिए। इसके बाद नृत्यांगना शिवारंजनी हरीश ने कार्यक्रम की शुरुआत पुष्पांजलि और भूमि प्रणाम से की। इसके बाद उन्होंने नृत्य के माध्यम से विद्यार्थियों को भरतनाट्यम की उत्पत्ति, आठ शास्त्रीय नृत्य क्यों अलग है और इनकी क्या महत्ता है को बताया। नृत्य में किस प्रकार खड़ा हुआ जाता है, अरमांडी और अर्धमंडल क्या होती है, आदि अन्य मुद्राओं के बारें मे भी बखूबी बताया।
तुलसीदास कृत श्लोकी रामायण में राम जन्म व कैकेयी-मंथरा संवाद, राम वनवास, सीता हरण, मारीच वध, सुग्रीव वध, हनुमान मिलन, जटायु संवाद, हनुमान-सीता संवाद, राम-रावण युद्ध और राम का राज्याभिषेक प्रसंगों पर अभिनय किया, जिसे देखकर दर्शक अभिभूत हो गए। कार्यक्रम में स्पिक मैके के पूर्व चेयरपर्सन जे. पी. भटनागर ने स्पिक मैके का इतिहास व कला के बारे में बताया। कला और संस्कृति विभाग की महानिदेशिका प्रो. (डॉ.) चित्रलेखा सिंह ने अपने स्वागत उद्बोधन में बताया कि भरतनाटयम भारत में सबसे प्रसिद्ध और प्राचीन नृत्य शैलियों में से एक है। इससे शरीर में लचीलापन और संतुलन दोनों बना रहता है। मुख्य अतिथि कुलपति की पत्नी सुजाता मिश्रा ने कार्यक्रम की काफी प्रशंसा की। यह कार्यक्रम विशेष तौर पर विश्वविद्यालय के छात्रावास में रहने वाले विद्यार्थियों और आवासीय शिक्षक और उनके परिवार के लिए आयोजित किया गया था। कार्यक्रम का संचालन अनुराधा कुमारी ने किया। जानकारी के मुताबिक शिवारंजनी हरीश कर्नाटक सरकार द्वारा युवा प्रतिभा व आर्यभट्ट अवार्ड और नृत श्री टाइटल भी प्राप्त कर चुकी है।
त्रेतायुग में हुए राज्याभिषेक का सजीव, सचित्र वर्णन करते हुए बाबा तुलसीदास ने गुरु वशिष्ठ और तीनों माताओं के द्वारा तिलक कर श्री राम को राजा राम होने का आशीर्वाद दिलवाया था।
फास्ट फॉरवर्ड 2024 ई.:- भारतवर्ष की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु जी ने दही चीनी के पारंपरिक मुंह मीठा करने (7th June) के बाद संविधान प्रदत्त कर्तव्यों पर आधारित नरेंद्र मोदी जी का शपथग्रहण करवा इसी पूरे दृश्य को जीवंत कर दिया।
क्या ही सुखद समय है यह हम जैसे तृणकणों के इस कालखंड में जीवित रहने का! अयोध्या के राजाराम का अनन्यतम भक्त, जिसके पुरुषार्थ से रामलला 500 से भी ज्यादा वर्षों की रक्तरंजित प्रतीक्षा के बाद अपने जन्मस्थल पर पुनः प्राणप्रतिष्ठित, पुनर्विराजमान हैं, नरेंद्र मोदी जी एक बार पुनः लोकतांत्रिक मर्यादाओं के अनुरूप लगातार तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ ले रहे हैं।
चक्रों, कुचक्रों, दुष्चक्रों और दुरभिसंधियो से भरे लंबे लोकसभा चुनावों की परिणति अंततः "मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूं...." के साथ हुई।
स्थान - राष्ट्रपति भवन का प्रांगण
शाम 5:00 बजे से ही आमंत्रित मेहमानों से यह प्रांगण भरने लगा। जय श्री राम और भारत माता की जय से गुंजायमान प्रांगण का स्पंदन पूरे देश, दुनिया तक अनुभव किया जा रहा था। एक एक करके आ रहे राष्ट्रीय और अन्तर्राष्ट्रीय मेहमानों के साथ सभी की निगाहें मंच पर बैठे चेहरों को पहचानने में लगी थीं।
और फिर बड़ी स्क्रीनों पर वह दृश्य दिखा जिसकी प्रतीक्षा सारा देश कर रहा था। जननायक, महानायक नरेंद्र मोदी जी की गाड़ियों का कारवां परिदृश्य में उभरा। प्रांगण मोदी मोदी से गुंजायमान हो गया। सदा की भांति ही मोदी जी जनता के अभिवादन को स्वीकार करते हुए दिखे।
मानों कह रहे हों, "मैं हूं ना"।
राष्ट्रपति जी का आगमन और राष्ट्रगान। भारत के राष्ट्रपति भवन को भारत के लोकतंत्र का गर्भगृह कहना अतिशयोक्ति नहीं होगी। लोकतंत्र ने कितने ही राजाओं को भारतवर्ष के राज्य का अधिकारी बना दिया। स्वाभाविक रूप से ऐसी धरती अभिमंत्रित अवश्य होगी। उस ऊर्जा, स्पंदन को हम अनुभव कर पाएं, यह अवश्य संचित कर्मों और स्वजागृति का विषय हो सकता है। इसी धरा से लगातार तीसरी बार मोदी जी का प्रधानमंत्री पद की शपथ लेना देश का मंगल है, शुभ है।
मन के भाव शब्दों में प्रकट हो जाएं, यह तो मां सरस्वती का वरदान ही कर सकता है। ऐसे में मेरे शब्द कम पड़ना मुझ पर दैवीय कृपा का कम होना ही मानिएगा।
बहुत टीकाकारों ने मोदी जी के क्षीण हुए प्रभामंडल, जनता के सबक और न जाने क्या क्या की व्याख्याएं पिछले कुछ दिनों में की हैं। उन सभी को प्रधानमंत्री जी का शपथग्रहण और उससे उत्पन्न ऊर्जा को समझने की आवश्यकता है। मेरे जैसे समर्थक तो इससे ऐसे आच्छादित हैं कि उनकी तरह हमें भी अभी एक ही लक्ष्य दिखता है - एक भारत श्रेष्ठ भारत!
सुनु खगेस तेहि अवसर ब्रह्मा सिव मुनि बृंद।
चढ़ि बिमान आए सब सुर देखन सुखकंद॥
मोदी जी की शपथविधि किस प्रकार से प्रभु, प्रकृति के द्वारा आशीर्वादित थी, इसका अनुमान आप राष्ट्रपति भवन के कॉरिडोर में घूम रहे तेंदुआ जैसे वन्यजीव के विचरण से लगा सकते हैं।
नरेंद्र मोदी जी एक बार पुनः भारत के प्रधानमंत्री पद पर आरूढ़ होना देश के मंगल की वेला का आगमन है। शुभता का अवसर है। रामराज्य की आदर्श स्थितियों के निर्माण के कार्यों की दिशा, दशा और गति की संपुष्टि है।
🌟 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, धैर्य आणि नेतृत्वामुळे महाराष्ट्राने स्वतंत्रता आणि स्वाभिमानाचा अनुभव घेतला. त्यांच्या आदर्शांवर चालून आपण सर्वांनी एक नवीन युग घडवूया. जय भवानी, जय शिवाजी! 🙏🚩
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
एखाद��याला रोजगार देणं हे पुण्याचं काम - संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडे तीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन
मसापचा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार कवी प्रकाश होळकर यांना जाहीर
आणि
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतले पदक विजेते खेळाडू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र
****
कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार मिळाला की, संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणं हे पुण्याचं काम असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातल्या कोपरी इथं महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखवलं असून, या विभागाकडून आतापर्यंत एक लाख नोकऱ्या दिल्या गेल्या, तर एक लाख स्वयंरोजगार उभे करण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गरज म्हणून नोकरी तर करायला हवी, मात्र नोकऱ्या देणारे हातही घडवले पाहिजे, यासाठी संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी मोलाची भूमिका बजावत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपान, जर्मनी, इस्राईल आणि फ्रान्स या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार असल्याचा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत इंडिया ग्लोबल फाऊंडेशनच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारकडे दहा वर्षांची विकासात्मक कामगिरी आणि पुढच्या २५ वर्षांसाठीचा विकास आराखडा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची अत्यंत सकारात्मक चर्चा झाली, प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला असून, कोण किती जागा लढवणार याबद्दल लवकरच सर्व नेते माहिती देतील असंही राऊत यांनी सांगितलं.
****
माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल कोल्हापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली. आपण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना समर्थन देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागानं विकसित केलेल्या, देशातल्या पहिल्या 'फुले अमृतकाळ' या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचं काल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. बदलत्या हवामानामुळे जनावरांना विविध पद्धतीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना या ॲपद्वारे वेळोवेळी सूचना दिल्या जातील.
****
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला काल प्रतिक्विं��ल १० हजार ३२५ रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. सोयाबीनचे भाव वाढत नसताना कालच्या लिलावात तुरीला या हंगामात आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाल्यामुळे शेतकरी आनंदात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर इथलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी मृत पक्षांच्या वाढत्या प्रमाणाचा आढावा घेत, पशुसंवर्धन विभागानं मृत पक्षांचे नमुने पुणे तसंच भोपाळ इथं तपासणीसाठी पाठवले होते, या अहवालात या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळे झाल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॅा. विपीन इटनकर यांनी हे केंद्र बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत केलं आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. धाराशिवच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीनं यासंदर्भात केल्या जात असलेल्या कार्याबाबत प्राध्यापक विक्रमसिंह माने यांनी अधिक माहिती दिली...
बाईट - प्रा.विक्रमसिंह माने, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
प्रतीक्षा मोरे या नवमतदार युवतीने मेरा पहला वोट देश के लिए, यासंदर्भात आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
बाईट - प्रतीक्षा मोरे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
****
आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग विविध तंत्रस्नेही उपाययोजना करत आहे. आयोगानं तयार केलेलं ‘सक्षम’ नावाचं मोबाईल ॲप दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदानासाठी सहाय्य करणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ५३२ दिव्यांग तर ४५ हजार ५३ वयोवृद्ध मतदार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ४०० क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं निवडणूक प्रशिक्षण काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडे तीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांअतर्गत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज चंद्रपूर इथं टपाल तिकिटाचं अनावरण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचं अनावरण आणि त्यांच्यावर आधारित विविध पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात येत्या नऊ ते ११ मार्च दरम्यान छत्रपती शिवरायांवरच्या महानाट्याच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड शहरातल्या सर्कस मैदानावर होणारं हे महानाट्य सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले आयुर्वेद चिकित्सक वैद्य संतोष नेवपूरकर यांना रत्न सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दिल्ली इथं राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या २७व्या दीक्षांत समारंभात सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेवपूरकर गेल्या तेहतीस वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार, यंदा नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथले कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखे���ा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. होळकर यांचे ‘कोरडे नक्षत्र’ आणि ‘मृगांच्या कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी गाणी लिहिली आहेत.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतले पदक विजेते खेळाडू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र ठरणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली. यासाठी प्रशिक्षण विभाग आणि क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयीन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसंच, यामुळे क्रीडा क्षेत्रात देशाला आघाडीवर नेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या एकोणनव्वद क्रीडा संकुलांच्या प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मंजूर करण्यात आली आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल यासंदर्भात झालेल्या क्रीडा विकास समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. यात सात जिल्हा क्रीडा संकुल आणि ब्याऐंशी तालुका क्रीडा संकुलांचा समावेश आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला आज धरमशाला इथं सुरुवात होत आहे. सकाळी साडे नऊ वाजता हा सामना सुरु होईल.
हिन्दू धर्म रक्षक, हिन्दू हृदय सम्राट, स्वराज्य एवं सुशासन युगप्रवर्तक छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के उपलक्ष्य में मनाये जाने वाले हिन्दू साम्राज्य दिवस की आप सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
अखंड भारत के निर्माण हेतु अपना सर्वस्य न्योछावर करने वाले महान पराक्रमी योद्धा शिवा जी की अमर गाथाएं अनंतकाल तक भारतीय जनमानस को गौरवान्वित करती रहेंगी ।
jamshedpur suryadham : सिदगोड़ा सूर्यधाम में सुंदरकांड एवं श्रीराम जी के राज्याभिषेक से सात दिवसीय श्रीराम कथा का हुआ विधिवत विश्राम, फूलों से श्रद्धालुओं ने खेली होली, भक्तिमय भजन पर श्रद्धालु जमकर श्रद्धाल���, शुक्रवार को होगा विशाल भंडारा
जमशेदपुर : जमशेदपुर के सिदगोड़ा सूर्य मंदिर समिति द्वारा श्रीराम मंदिर स्थापना के चतुर्थ वर्षगांठ के अवसर पर सात दिवसीय संगीतमय श्रीराम कथा के अंतिम दिन कथा प्रारंभ से पहले वैदिक मंत्रोच्चार के बीच सांसद विद्युत महतो सपत्नीक, महेन्द्र यादव सपत्नीक, अमरजीत सिंह राजा सपत्नीक, पायल संतोष व अन्य ने व्यास पीठ एवं व्यास का विधिवत पूजन किया गया. पूजन पश्चात श्री अयोध्याधाम से पधारे मर्मज्ञ कथा वाचिका…
अध्यात्म आणि भक्तीच्या क्षेत्रात, दैवी घटकांचे सार आणि महत्त्व अंतर्भूत करण्यात प्रतीके महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवराज्याभिषेक लोगो या परंपरेचा पुरावा म्हणून उभा आहे, जो भगवान शिवाच्या राज्याभिषेकाशी संबंधित प्रगल्भ अध्यात्म प्रतिबिंबित करणारी गुंतागुंतीची प्रतीकात्मकता एकत्र करतो.
व्हिज्युअल एलिमेंट्स डीकोड करणे
पहिल्या दृष्टीक्षेपात, लोगो एक व्हिज्युअल उत्कृष्ट नमुना म्हणून दिसतो, अखंडपणे रंग, आकार आणि पवित्र चिन्हे एकत्र करतो. राज्यभिषेक सोहळ्याच्या शाही पैलूवर जोर देऊन, शाही पोशाखाने सजलेली, भगवान शिवाची प्रमुख व्यक्ती मध्यवर्ती मंचावर येते. त्याचा दैवी चेहरा शांतता प्रकट करतो, तर प्रतीकात्मक तिसरा डोळा सर्वज्ञान आणि वैश्विक जागरूकता व्यक्त करतो.
गंगा नदी, भगवान शिवाच्या मॅट केलेल्या कुलूपांमधून वाहणारी, अध्यात्माच्या शुद्ध प्रवाहाचे प्रतीक आहे. प्रत्येक थेंब बारकाईने रचलेला आहे, जो भक्तीचा गुंतागुंतीचा तपशील आणि दैवी कृपेची परिवर्तनशील शक्ती दर्शवतो.
कमळ आणि नंदी: दैवी संरक्षक
भगवान शिव हे कमळ आणि नंदी, पवित्र बैल आहेत. कमळ, त्याच्या पाकळ्यांसह सुंदरपणे फडफडतात, पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. नंदी, शिवाचा विश्वासू साथीदार, अटल भक्ती आणि सामर्थ्य प्रकट करतो. एकत्रितपणे, ते पालक म्हणून काम करतात, राज्याभिषेक समारंभाच्या पावित्र्याचे रक्षण करतात आणि आध्यात्मिक आणि पृथ्वीवरील क्षेत्रांच्या सुसंवादी संतुलनाचे प्रतीक आहेत.
र���ग जे खंड बोलतात
लोगोचा रंग पॅलेट हा केवळ सौंदर्याचा पर्याय नसून सखोल अर्थ असलेल्या रंगछटांची जाणीवपूर्वक निवड आहे. खोल निळी पार्श्वभूमी वैश्विक विस्ताराचे प्रतिनिधित्व करते, तर सोनेरी उच्चार शाश्वतता आणि दैवी तेज दर्शवितात. या रंगांचा परस्परसंवाद राज्याभिषेक समारंभाच्या आध्यात्मिक महत्त्वाशी प्रतिध्वनित व्हिज्युअल सिम्फनी तयार करतो.
वारसा आणि परंपरा
शिवराज्याभिषेक लोगो हे केवळ समकालीन डिझाइन नाही; हे प्राचीन परंपरांचे प्रतिबिंब आहे आणि भगवान शिव भक्तीचा चिरस्थायी वारसा आहे. भक्त लोगोमध्ये गुंतत असताना, ते एका अध्यात्मिक प्रवासात ओढले जातात, जे कालातीत विधी आणि पिढ्यानपिढ्या पार पडलेल्या पवित्र प्रतीकवादाशी जोडले जातात.
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन!
शंभू राजांना राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा आदी विषयांचे ज्ञान होते. महापराक्रमी योद्धा, दूरदर्शी शासनकर्ते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा