Tumgik
#युनिव्हर्सिटीमध्ये
myjobcorner · 3 months
Text
Uttarakhand Technical University (UTU) Assistant Professor Recruitment 2024
उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये 155 असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी अर्ज करा. https://myjobcorner.in/ ला भेट द्या Apply for 155 Assistant Professor positions in Uttarakhand Technical University. for more detail visit to https://myjobcorner.in/
Uttarakhand Technical University (UTU) Assistant Professor Recruitment 2024 – The Uttarakhand Technical University (UTU) has announced recruitment for Assistant Professor (Short-term Engagement) in its Faculty of Technology, Faculty of Pharmacy, and Faculty of Management. This opportunity is available across various campus institutions under Act 415/2005 of the Uttarakhand State Government. Let’s…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 5 months
Text
आत्म्याचा आवाज
Tumblr media
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
Tumblr media
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयु���्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
Tumblr media
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आह���त असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note · View note
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ दुपारी ��.०० वा.****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बंगळुरू इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज आणि दहा किलो तांदूळ मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना एक हजार ५०० रुपये देणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास, अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आरक्षण आणि अनुसूचित जमातींसाठी तीन वरुन सात टक्के आरक्षण, मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय राज्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासनही काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं आहे.
****
भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ मध्ये तीन पूर्णांक आठ  टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी चार पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - आय एम एफनं म्हटलं आहे. आपल्या प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षण अहवालात आय एम एफनं, आशिया आणि पॅसिफिक बाबत ही माहिती दिली. हा प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७० टक्के योगदान देईल, असं आयएमएफनं या अहवालात नमूद केलं आहे.
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी, हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या वाशी इथं गांधी फौंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ३२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ३७९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७२ शतांश टक्के इतका आहे. 
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं. या नव्या आवृत्तीत ७५ पानं वाढवण्यात आली असून, शरद पवार यांच्या २०१५ ते २०२२ पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित आहेत.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी सन्मान योजना फसवी असून, यातून शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पटोले यांनी दिला. 
****
परभणी इथल्या प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाहणी केली. या रुग्णालयाचं काम अधिक गतीनं आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातल्या महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. विद्युत उपकरणं, स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचं बांधकाम, वहानतळ आदी व्यवस्था काटोकोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांना आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
//**********//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नवीन स्कॉर्पियो येतेय, स्कॉर्पियोचा विषय हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील अभ्यासासाठी आहे…
नवीन स्कॉर्पियो येतेय, स्कॉर्पिय���चा विषय हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील अभ्यासासाठी आहे…
नवीन स्कॉर्पियो येतेय, स्कॉर्पियोचा विषय हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील अभ्यासासाठी आहे… सिंघम, सिम्बा सिनेमात चमकलेली महिंद्रा स्कॉर्पियो आता नवीन जनरेशन लॉन्च करत धिंगाणा घालायला सज्ज झालीये. The post नवीन स्कॉर्पियो येतेय, स्कॉर्पियोचा विषय हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील अभ्यासासाठी आहे… appeared first on BolBhidu.com. सगळ्यात दणकट आणि चालवायला उत्तम अशी कोणती कार आहे, असं म्हटलं तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
सुमीच्या विद्यापीठात 750 हून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले, जाणून घ्या काय आहे भारत सरकारचे प्रयत्न
सुमीच्या विद्यापीठात 750 हून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले, जाणून घ्या काय आहे भारत सरकारचे प्रयत्न
युक्रेन-रशिया युद्ध: युक्रेनच्या सुमी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अडकलेले 750 हून अधिक भारतीय विद्यार्थी विद्यापीठ कॅम्पसमधून भारतीय दूतावासाच्या बसेस घेण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांना पोल्टावाकडे नेले जात आहे. तसेच दूतावासाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना व्हिडीओग्राफी करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी यापूर्वी एका व्हिडीओ संदेशात सांगितले होते की,…
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years
Text
संदीप विद्यापीठात आयकॉनिक फॅशन शोसह प्रजासत्ताक दिन साजरा
संदीप विद्यापीठात आयकॉनिक फॅशन शोसह प्रजासत्ताक दिन साजरा
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबक – नाशिक रोडवरील संदिप युनिव्हर्सिटीमध्ये  ७३ वा प्रजासत्ताक दिन स्कूल ऑफ फॅशन डिझाईन, ब्युटी कॉस्मेटोलॉजी अँड इंटिरियर डिझाइन (SOFDBC&ID) च्या आयकॉनिक फॅशन शोसह साजरा करण्यात आला. हा फॅशन शो व प्रा. प्रशांत ठोंबरे यांचे बासरीवादन हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. यावेळी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण झालेले आहे असे मोजकेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years
Text
कसालचा तेजस कदम अमेरिकन विद्यापीठात प्रथम
कसालचा तेजस कदम अमेरिकन विद्यापीठात प्रथम
  कुडाळ कसाल येथील प्रथितयश उद्योजक संतोष कदम व डॉ. श्रेया कदम यांचा सुपुत्र तेजस कदम याने अमेरिकेतील कोल्याराडो ऑफ बोल्डर या युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या स्थापत्य इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमात युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तेजस याचे माध्यमिक शिक्षण ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झाले. दहावीच्या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने…
View On WordPress
0 notes
agrojayyworld · 4 years
Text
कापणी हंगामासाठी कृषी तंत्रज्ञान
सर्व तंत्रज्ञानाप्रमाणे शेती तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे. डेटा व्यवस्थापन पासून मार्गदर्शन आणि चल दर अनुप्रयोगापर्यंत जॉन डीरे यांची अचूकता बरोबर विकसित होत आहे. डीअरची टेक ऑफ हंगामात शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे योजना करण्यास मदत करते. यामधून पुढच्या हंगामात वेळ येईल तेव्हा ऑपरेटर त्या योजना अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत करतात. जसजसे आपण पतन जवळ जात आहोत आणि आपल्यापैकी बहुतेक पिके गोळा करण्याची वेळ आपल्यावर येत आहे किंवा पटकन जवळ येत आहे, आपल्याला हे समजले आहे की पिकाचे उत्पादन तसेच प्रत्येक कापणी किती फायदेशीर आहे हे कोणत्याही ऑपरेशनसाठी दोन महत्त्वपूर्ण बाबी आहेत.
म्हणून, आम्ही डीअर यांचे कृषी तंत्रज्ञान आपल्या पीक ऑपरेशनला समग्र पद्धतीने सुधारण्यात मदत करू शकणारे काही शीर्ष मार्ग एकत्र ठेवले आहेत. आणि, जुलै महिन्यातील आमच्या फार्मर ऑफ टुमर इव्हेंटमध्ये आपण आम्हाला चुकवल्यास, जॉन डीअर मशीनरी आणि टेक यांनी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मॉली केअर फार्म व्यवस्थापित करण्यास मदत करणारे काही मुख्य वैशिष्ट्य खाली आमच्या वैशिष्ट्यीकृत आम्ही सामायिक करत आहोत. .
कृषी तंत्रज्ञानासह शेती अधिक चांगलीः
जर आपण सुस्पष्ट शेतीसाठी नवीन असाल तर आपण विचार करत असाल की उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या या लग्नामुळे आपल्याला खरोखर कसा फायदा होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे आपणास व्यवस्थित ठेवत असताना, सर्वात प्रभावी आणि कार्यकुशल परिणामासाठी पीक उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यात मदत करेल जेणेकरून आपण वर्षानुवर्षे आपले कार्य आणि नफा सुधारू शकाल. म्हणजे अधिक सुव्यवस्थित नियोजन, सहजपणे शोधण्यायोग्य कार्य आणि आपल्या मशीनसह दूरस्थ कनेक्टिव्हिटी सुलभ करणे, जरी आपण त्यांना चालवत नसलेले असले तरीही.
शेतकर्‍याचे कार्य खरोखर कधीच केले जात नाही, आपण केवळ दिवसासाठी केले. हे लक्षात घेऊन, जॉन डीरे यांचे शेती तंत्रज्ञान ऑपरेटरला मनुष्य आणि निसर्ग यांच्यात असलेले नाजूक संतुलन शोधण्यास मदत करते जे आपल्याला आपल्या जमीन आणि वेळेतून बरेच काही मिळवू देते. हे आपल्याला माती आणि हवामानातील बदल तसेच आपली पिके जाणून घेण्यास मदत करते आणि हे आपल्याला वैयक्तिकृत सूचनांनुसार त्यानुसार समायोजन करण्यास मदत करते. अचूक एजी सह, आपण समस्या होण्यापूर्वी आपणास विसंगती पकडू शकता. डेटा संकलन आणि माहिती संस्था अधिक सरळ आहेत, टॅक्सीमधून किंवा बाहेरील क्षेत्रातील ऑपरेशन्स सुलभ करते. आणि, अ‍ॅग-प्रो येथील आमच्या तज्ञ सल्लागारांच्या मदतीने आपल्याला मदत करून दुसर्‍या स्तरावर विश्वासू सल्लागारांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. आणि हे फक्त उच्च-स्तरीय फायदे आहेत.
जॉन डीअर यांच्या प्रेसिजन शेतीसह उत्तम कापणी साध्य करणे:
जॉन डीअर यांच्या अचूक एजीकडे व्यावहारिक अनुप्रयोग आहेत जे प्रत्येक हंगामात आपल्या शेती ऑपरेशनमध्ये सुधार करू शकतात आणि हे एक विशिष्ट शेती तंत्रज्ञान देखील देते जे आपल्या प्रयत्नांमध्ये आणि कापणीच्या वेळी परतावा लक्षणीय सुधारू शकेल. या काही सक्षम करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये विविधता लोकेटर, कंबाइन अडव्हायझर, अक्टिव्हिल्ड ™, कनेक्ट मोबाइल आणि मशीन सिंक यांचा समावेश आहे.
व्हरायटी लोकेटरद्वारे ऑपरेटर काम पूर्ण होण्याच्या क्षणी पूर्ण झालेल्या क्षेत्राचे अचूक उत्पन्न ओळखण्यास सक्षम असतात. इतकेच काय, ही सर्व माहिती ऑपरेशन्स सेंटरशी कनेक्ट केलेली आहे आण�� म्हणूनच हंगामात कोणत्याही वेळी त्याचे अनुसरण केले जाऊ शकते, जेणेकरून आपण संकलित केलेल्या डेटाच्या आसपास आपण माहितीपूर्ण समायोजने किंवा भविष्यातील योजना बनवू शकता.
सल्लागार एकत्र करा  हा तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या कापणीचा हंगाम वाढवू शकतो. हे शेती तंत्रज्ञान स्वयंचलित कंबाईन फंक्शन्ससह भिन्न परिस्थितीसाठी ऑप्टिमाइझ करून आपले कार्य यशस्वीतेसाठी सेट करते.
 अ‍ॅक्टिव्हिल्ड पीक संकलनाच्या वेळी एकत्रित सह एकत्रितपणे कार्य करते जेव्हा आपोआप महत्त्वाचे डेटा संकलित करताना शेतातील विविध परिस्थितींमध्ये आपोआप कॅलिब्रेट केले जाते जेणेकरुन ऑपरेटरला मॅन्युअल रिकॅलिब्रेशन्स वापरण्याच्या कामावर शुल्क आकारले जात नाही. हे विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते ज्यांच्या पिकासाठी परिपक्वता मोठ्या प्रमाणात आहे.
कॅबच्या आत किंवा आपल्या डेस्कवर परत आयपॅडवर प्रवेशयोग्य, कनेक्ट मोबाइल आपल्याला नोकरीच्या गुणवत्तेवर बारीक नजर ठेवण्याची आणि चांगल्या परिणामासाठी आवश्यक बदल किंवा दृष्टिकोन बदलण्याची परवानगी देऊन कापणीच्या वेळी काही चपळता देते. ही तंत्रज्ञान आर्द्रता, कोरडे वि ओला उत्पन्न आणि सापेक्ष तोटा यासारख्या घटकांचा विचार करते. हे देखील उपयुक्त डेटा संकलित करते आणि त्यांचे विश्लेषण करते जे भविष्यातील ऑपरेशनसाठी फायदेशीर ठरू शकते.
आणि शेवटचे परंतु सर्वात कमी नाही, आपल्या टूलबॉक्समध्ये कापणीची वेळ येऊ शकते यासाठी मशीन सिंक एक उत्तम कृषी तंत्रज्ञान साधन असू शकते. मशीन संकालन आपल्याला पीक संकलनाच्या एका दिवसात अनेक धान्य कार्ट ऑपरेशन्स समक्रमित करण्याची परवानगी देते. या तंत्रज्ञानाच्या फायद्यांमध्ये शेतातून कमी जाणे, कमी ग्राउंड कॉम्पॅक्शन आणि फुलर गाड्यांचा समावेश आहे.
आम्ही आधी नमूद केले आहे की ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मोली केअर फार्ममध्ये जॉन डीरे यांचे सुस्पष्ट कृषी तंत्रज्ञान मोठी भूमिका ब��ावते. कापणीच्या हंगामात मॉली केरेन फार्म व्यवस्थापित करण्यासाठी नॅट दुरिदास आणि त्याचा कार्यसंघ अचूक एजी कसे वापरतात याचा बारकाईने शोध घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
आरोग्यवार्ता : डोळे, पाय सुजत असतील तर ‘सीकेडी’चा धोका
आरोग्यवार्ता : डोळे, पाय सुजत असतील तर ‘सीकेडी’चा धोका
आरोग्यवार्ता : डोळे, पाय सुजत असतील तर ‘सीकेडी’चा धोका लखनऊ : डोळे आणि पाय सतत सुजत असतील तर ते क्रोनिक मूत्रिपड विकाराचे (सीकेडी) लक्षण आहे, असे मत लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. मूत्रिपड विकार निवारण दिनानिमित्त किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मूत्रिपड विकार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
अफगाणिस्तानमध्ये युनिव्हर्सिटी पुन्हा सुरू झाली मुलींनाही वर्गात जाण्याची परवानगी
अफगाणिस्तानमध्ये युनिव्हर्सिटी पुन्हा सुरू झाली मुलींनाही वर्गात जाण्याची परवानगी
जलालाबाद: तालिबानने गेल्या वर्षी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशातील सार्वजनिक विद्यापीठे बुधवारी प्रथमच उघडली. विद्यापीठ सुरू झाल्याने अखेर विद्यार्थिनींसह विद्यार्थिनीही कॅम्पसमध्ये परतल्या. तालिबान प्रशासनाने युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी आपली योजना अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये शिक्षण अधिकार्‍यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की विद्यार्थिनींना अभ्यास…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Text
राज्यपालांच्या हस्ते सावंतवाडीच्या श्वेता नेवगी हिला सुवर्णपदक 
सावंतवाडी: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३४ वा पदवीप्रदान समारंभ नुकताच पार पडला या समारंभात युनिव्हर्सिटीमध्ये कृषी कीटकशास्त्र या विषयात प्रथम येऊन सुवर्णपदक पटकविल्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सावंतवाडीची कन्या स्वेता अभय नेवगी हिला गोल्डमेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे. 
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सावंतवाडी.  
View On WordPress
0 notes