Tumgik
#मैदानावर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राजकीय मैदानावर तूफान फटकेबाजी करणारे राऊत क्रिकेटच्या मैदानावर कसे ?
राजकीय मैदानावर तूफान फटकेबाजी करणारे राऊत क्रिकेटच्या मैदानावर कसे ?
राजकीय मैदानावर तूफान फटकेबाजी करणारे राऊत क्रिकेटच्या मैदानावर कसे ? नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची राजकीय मैदानावर नेहमीच फटकेबाजी बघायला मिळत असते. मात्र, नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी केल्याचे बघायला मिळाले आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यामध्ये…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 24 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं अशक्य-महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राष्ट्रपती उद्या उदगीर दौऱ्यावर
जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे सात कंपन्यांसोबत सामंजस्य करार
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर-उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराची ५० मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत धडक
****
महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं शक्य नसल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात महिलांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या –
यहां के मुख्यमंत्री ने महिलाओं को आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक विकास के लिये बहेत सारी योजनायें हम लोगों के सामने उल्लेखित की है। महिलाओं के आर्थिक, सामाजिक या शैक्षणिक विकास बिना देश का विकास शायद जितना होना चाहिये वैस नही हो पायेगा। इसलिये इस दिशा मे आगे बढना, उनको सहयोग करना, अभी हम सहयोग कर रहे है, आगू चल के खूद अपने आप चलेंगे, दौडेंगे और उडेंगे और देश की सेवा मे आगे बढेंगे।
महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणं, त्यात सुधारणा करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन विकसित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजमाता जिजाबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात २०१८ पासूनचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बाळासाहेब थोरत, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, सतीश चव्हाण, दिवंगत विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संजय शिरसाट, प्रशांत बंब, गोपीकिशन बाजोरीया, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी, प्रज्ञा सातव, अभिमन्यू पवार, रमेश बोरणारे, राम सातपुते, आदी मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं.
दरम्यान, आज सकाळी पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण गरज त्यांनी व्यक्त केली. दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या ११ जणांपैकी ८ विद्यार्थिनी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात उद्या लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
ई गव्हर्नन्समुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा होणे शक्य झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात बोलत होते. “विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण” अशी या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेला देशभरातील प्रतिनिधी, विविध राज्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. ई गव्हर्नन्स प्रणाली राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून याकरिता माहिती तंत्रज्ञान धोरण राबवलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी विविध सात कंपन्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे ४० हजार ८७० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख चौदाहजार कोटीं रुपयांची गुंतवणूक आणि ७२ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बिजापूरच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात आज सकाळी झालेल्या चकमकीत ९ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
****
महिला आणि बालकांवरच्या लैंगिक अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी, पश्चिम बंगाल विधानसभेनं ‘अपराजिता-महिला आणि मुले विधेयक २०२४’ मंजूर केलं. अशा प्रकरणाचा तपास ३६ दिवसात पूर्ण करून, गुन्हेगाराला १० दिवसात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यासाठीचं रेल्वे मंत्रालयानं ना हरकत पत्र दिलं आहे. या नावाचे देशभरात कोणतेही रेल्वेस्थानक नसल्याचंही मंत्रालयानं या पत्रात नमूद केलं आहे. नामांतराची प्रक्रिया केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते, रेल्वे मंत्रालयाच्या या पत्रामुळे अहमदनगरच्या नामांतरचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचं मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत बसच्या ३८५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या, सांगलीतही बहुतांश कर्मचारी आणि कामगार आंदोलनात सहभागी झाले. सातारा जिल्ह्यातील विविध आगारातही कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बस सेवा ठप्प झाली होती. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये बससेवा ठप्प आहे. बुलडाणा जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, सकाळी काही आगारातून बस धावल्या, मात्र दुपारनंतर काही आगारामधील कर्मचारी संपात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा ५० मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत पोहचली आहे, आज सायंकाळी साडे सात वाजता तिचा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे.
तीरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह स्पर्धेत पूजाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. अंतिम आठमध्ये आज रात्री तिचा सामना चीनच्या वू चुनयानशी होईल. पदकतालिकेत भारत ३ सुवर्ण पदकांसह १५ पदकं मिळवतं सध्या १५ व्या स्थानावर आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातल्या रेणापूर इथं आज सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. अन्य एक जण पोहत असतांना गाळात रुतल्याने त्याला काढण्याच्या प्रयत्नात नदीत उतरलेले भरत मुळेकर आणि यश भगत हे दोघे वाहून गेले, त्या दोघांचा शोध घेतला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन सत्तार यांनी यावेळी दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये झालेल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यातल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली. दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणारं घाणेवाडी जलाशय १२ फूट इतकं भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
भोकरदन तालुक्यात शेलूद इथलं धामणा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं, पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातल्या २५ गावांचा पाणीप्रश्न मिटला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात अनेक जलप्रकल्प भरले आहेत, यामध्ये मासोळी धरण शंभर टक्के, लोअर दुधना ६२ तर येलदरी धरण ५३ टक्के भरलं आहे. आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांशी संवाद साधला.
दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या जिंतूर, सोनपेठ, मानवत, पालम तसं�� सेलू तालुक्यातल्या अनेक गावांशी आज सकाळपर्यंत संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला नव्हता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीग; दिएगो ज्युनियर्सची स्निग्मय एफसीवर निसटती मात
एमपीसी न्यूज : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीगमध्ये (Pune) दिएगो ज्युनियर्सनी चुरशीच्या लढतीत स्निग्मय एफसीवर 4-3 अशी मात केली. दिवसातील अन्य सामन्यात ओमकार नाळेच्या गोल हॅट्ट्रिकच्या जोरावर एआयवायएफए स्काय हॉक्स नेगेम ऑफ गोल (जीओजी) फुटबॉल कोचिंग सेंटरविरुद्ध 9-3 असा मोठा विजय नोंदविला. बावधन येथील गंगा लीजेंड्स मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल लीगमध्ये दिएगो ज्युनियर्सनी स्निग्मय एफसीला चांगलेच झुंजवले.…
0 notes
Video
youtube
घरच्या मैदानावर हेमंत गोडसे यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची घट..
0 notes
pradip-madgaonkar · 5 months
Text
Pradip मैदानावर क्रिकेट खेळायला गेला असतो…
दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो
आणि म्हणतो,
“थोडयाच वेळात घरी पोहोचतोय, आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये.”
😂😂😂🤣🤣🤣😀😀😀😅😅😅
0 notes
bandya-mama · 5 months
Text
Bandya मैदानावर क्रिकेट खेळायला गेला असतो…
दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो
आणि म्हणतो,
“थोडयाच वेळात घरी पोहोचतोय, आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये.”
😂😂😂🤣🤣🤣😀😀😀😅😅😅
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/industrial-development-of-hingoli-will-be-done-through-irrigation-chain-chief-minister-eknath-shinde/
0 notes
mahavoicenews · 8 months
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
news-34 · 8 months
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नोरा फतेहीने करून दाखवलं, फिफाच्या मैदानावर दिला जय हिंदचा नारा
नोरा फतेहीने करून दाखवलं, फिफाच्या मैदानावर दिला जय हिंदचा नारा
नोरा फतेहीने करून दाखवलं, फिफाच्या मैदानावर दिला जय हिंदचा नारा Nora Fatehi Fifa Worldcup Video- सध्या फुटबॉल वर्ल्डकपचं वारं जगभरात वाहतंय. कतारमध्ये या स्पर्धा सुरू आहेत. नुकतीच अभिनेत्री डान्सर नोरा फतेही फिफा वर्ल्ड कपच्या फॅनफेस्टीव्हलला पोहोचली. तिथे तिने भारताच्या ध्वजासोबतच जय हिंदच्या घोषणा दिल्या.. Nora Fatehi Fifa Worldcup Video- सध्या फुटबॉल वर्ल्डकपचं वारं जगभरात वाहतंय. कतारमध्ये…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री ��ेवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 1 year
Link
https://marmikmaharashtra.com/hingolis-dussehra-festival-has-a-tradition-of-168-years/
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे ते ? ‘ असे म्हणत भाजपने घराणेशाहीवर बोलण्याआधी स्वतःची दोस्तशाही संपवावी. लोकसभा निवडणुक मोदींविरोधात नसून लोकशाही संपवणाऱ्यांच्या विरोधात आहे असे म्हटलेले आहे. हिंगोली इथे रामलीला मैदानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ मी गद्दारांविषयी बोलण्यासाठी इथे आलेलो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ  मुंबई, दि. १ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Cabinet Decision| खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, 'इतके' दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार ��ायदा
Tumblr media
Cabinet Decision| अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याचं काम करतं. मात्र ही मदत देण्यासाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिवृष्टी म्हणजे काय? हे ठरवताना मदतीला येतं ते हवामान खातं. मात्र याबाबतीत हवामान खात्यातच संभ्रम आहे. राज्य सरकारने मात्र आता एक निर्णय घेतला आहे यामुळे हा संभ्रम दूर होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेत���ऱ्यांना आपत्तीवेळी मदत मिळणं सुलभ होणार आहे. हा घेतला निर्णय राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. या.बैठकीत नैसर्गिक आपत्तीची (Natural Calamity) व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आता सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. सलग पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यात येणारे अडथळे दूर होण्याची आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय या बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, पाऊस पडून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यावर या बैठकीत चर्चा झाली. यानुसार सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली असून काही बदलानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर होणारा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नव्हती, त्या पिकांचाही समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीतील इतर निर्णय - सुधारित रेती धोरणास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापुढे रेतीचे लिलाव बंद होणार आहेत. - नागपूर मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 43.80 किलोमीटरचा मेट्रोमार्ग उभारण्यात येणार आहे. - देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठीच्या आरक्षणात फेरबदल केले आहेत. - महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासनाने हमी दिली आहे. - नँक (NAC) आणि एनबीए (NBA) मूल्यांकनाच्या मार्गदर्शनासाठी ‘परिस स्पर्श योजना’ सुरू करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
gajananjogdand45 · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/janata-raja-will-be-organized-at-ramlila-maidan-for-three-days-from-wednesday/
0 notes