Tumgik
#मेट्रोच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल
मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड ‘या’ वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल
मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड ‘या’ वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल मेट्रोचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असून, त्यासाठी ठाणेकरांना मेट्रो प्रकल्प 4 ची प्रतीक्षा आहे. वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्प 4 अंतर्गत कासारवडवली ते गायमुख दरम्यानच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. हे काम महापालिका क्षेत्रातील जय कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 6 days
Text
Good News: Pune Metro Extends Service Hours on 15th & 16th September 2024
Important Announcement for Pune Metro Passengers पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी आनंद वार्ता प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आज दिनांक १५ सप्टेंबर २०२४ व उद्या दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६:०० ते मध्यरात्री २:०० वाजेपर्यंत सुरू राहील.… pic.twitter.com/t2pf4x2Ieq — Pune Metro Rail (@metrorailpune) September 15, 2024 With this extended service, Pune Metro…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून राज्यातही अनेक वैद्यकीय संघटना संपात सहभागी झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे. या संपात शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना तसंच वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतल्या निवासी डॉक्टरांनीही संप पुकारला असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत.
****
केंद्रीय मंत्रीमंडळानं तीन नव्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. यात पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रजपर्यंत विस्तार, ठाणे इंट्रीगल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि बंगळुरु मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्पाचा यामध्ये समावेश आहे. मेट्रो रेल्वे १० वर्षांपूर्वी केवळ पाच शहरांमध्येच ��ोती, आता देशभरात २१ शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचं जाळं आहे, असं सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर सांगितलं.
रेल्वे जाळ्यांच्या लांबीच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानावर असल्याचं ते म्हणाले. ठाणे इंटीग्रम रिंग मेट्रो प्रकल्प २०२९ पर्यंत सुरु होणार असून ठाणे पश्चिम विभागात याअंतर्गत २२ रेल्वेस्थानकं असतील तर पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यासाठी मदत होणार असून फेब्रुवारी २०२९ पर्यंत हा प्रकल्प तयार होईल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रम आज दुपारी पुण्यात बालेवाडी क्रीडांगण इथं होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास परवापासून प्रारंभ झालेला आहे.
****
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७९ हजार २०५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १ लाख ७६ हजार ७९४  महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या ४ लाख ७३ हजार आहे.
****
गेल्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वृद्धी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आणि २०२७ पर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आयएमएफच्या उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी म्हटलं आहे.
दुचाकी विक्रीपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंचा भारतातील वापर वाढत असल्याचंही त्या म्हणाल्या.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या १८ ऑगस्टला तर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ या परीक्षेचं आयोजन येत्या २५ तारखेला करण्यात आले आहे. यासंदर्भातली माहिती आयोगाकडून देण्यात आली.
****
आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या कांबळगाव मधल्या आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती, असे प्रकार टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचं ते म्हणाले. 
****
पॅरिस इथं पॅरालम्पिक अर्थात दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धांना २८ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.  आठ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला रवाना झालं आहे. टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिम्पिकच्या उद्घघाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
Cabinet Decision| खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, 'इतके' दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा
Tumblr media
Cabinet Decision| अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याचं काम करतं. मात्र ही मदत देण्यासाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिवृष्टी म्हणजे काय? हे ठरवताना मदतीला येतं ते हवामान खातं. मात्र याबाबतीत हवामान खात्यातच संभ्रम आहे. राज्य सरकारने मात्र आता एक निर्णय घेतला आहे यामुळे हा संभ्रम दूर होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपत्तीवेळी मदत मिळणं सुलभ होणार आहे. हा घेतला निर्णय राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. या.बैठकीत नैसर्गिक आपत्तीची (Natural Calamity) व्याख्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आता सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. सलग पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यात येणारे अडथळे दूर होण्याची आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र�� जाहीर करणार निर्णय या बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, पाऊस पडून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यावर या बैठकीत चर्चा झाली. यानुसार सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली असून काही बदलानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर होणारा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नव्हती, त्या पिकांचाही समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीतील इतर निर्णय - सुधारित रेती धोरणास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापुढे रेतीचे लिलाव बंद होणार आहेत. - नागपूर मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 43.80 किलोमीटरचा मेट्रोमार्ग उभारण्यात येणार आहे. - देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठीच्या आरक्षणात फेरबदल केले आहेत. - महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासनाने हमी दिली आहे. - नँक (NAC) आणि एनबीए (NBA) मूल्यांकनाच्या मार्गदर्शनासाठी ‘परिस स्पर्श योजना’ सुरू करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years
Text
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा : केशव उपाध्ये
मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा : केशव उपाध्ये
उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र  आदित्य ठाकरे यांच्या बालिश हट्टामुळेच मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुंबईद्रोह असून राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून आता महाराष्ट्र द्रोह केला जात आहे, असा थेट आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुंधवारी केला. मेट्रोचे काम रखडवल्याबद्दल उद्धव व आदित्य या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
जे एल एल आणि क्रीडाई नाशिक मेट्रोच्या वतीने भव्य भव्य प्रदर्शनामध्ये ललि...
0 notes
vicharbhaskar · 5 years
Text
आदित्य  ठाकरे ...... नवीन महाराष्ट्राचे भवितव्य
ना.आदित्य ठाकरे
स.न.वि.वि.
Tumblr media
विषय :एबीपी माझा वरील आपली मुलाखत
महोदय,
काल दिनांक 22. 2. 20 रोजी आपली एबीपी माझा वरील प्रकट मुलाखत ऐकली पाहिली. आपण अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करत आहात तो अभिनंदनीय आहे. प्रश्न कोणीही मांडू शकतात. व महाराष्ट्रात बरेचसे नेतृत्व प्रश्‍नांच्या पार्श्वभूमीवर जन्माला आलेले आहेत .तथापि गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ग्रामीण गरिबी आणि शहरी श्रीमंती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. लोकसंख्या ,ग्लोबल वॉर्मिंग ,जंगलाची वाढ, कृषी क्षेत्राची परवड ,पाण्याचे किमान समान वाटपाचे सूत्र, दीर्घकालीन मेट्रोच्या योजनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी ,शहरातील हवेतील प्रदूषण, ग्रामीण शहरी तरुण मंडळींचा बेरोजगारीमुळे निर्माण झालेला असंतोष ,स्त्रियांवरील अत्याचार ,धार्मिक जातीय तणाव ,साठ वर्षे होऊनही दोन कोटी ग्रामीण महिलांना तासंतास, दिवसेंदिवस, पाण्यासाठी खर्च करावे लागतात त्यामुळे होणारा मनुष्यबळाचा ऱ्हास, कोर्टातील अक्षम्य दिरंगाई ,आपत्ती संरक्षणाची अपुरी साधने व पथके, भिजत पडलेला सीमावाद ,असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अभ्यासू उत्तरदायी सकारात्मक विचार करणाऱ्या परंतु संयमी उत्तरदायी नेतृत्वाची गरज आहे. म्हणून आपण पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती अवघड आहेत व महत्त्वाची आहेत ती यशस्वीरीत्या हाताळू शकाल अशी आपल्या मुलाखाती वरून माझी समजूत झाली आहे. मी 82 वर्षीय स्थापत्य अभियंता असून पाणी शेती सहकार सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती याबाबत गेली 60 वर्ष जागरूकपणे लिहीत आलेलो आहे. व उपरोक्त विषयावर मी गेले पन्नास वर्ष बरेच लिखाण केले आहे व कृषी क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी व स्वीटकॉर्न ही पिके महाराष्ट्रात चालू केली आहेत . तीस वर्ष त्यात भरपूर प्रगती केली आहे व आणखी प्रगती होणे शक्य आहे. सदर विषयांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या बहुमूल्य सूचना या फडणीस सरकारने अजिबात विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली. मी आपल्याशी संपर्कात राहील व एकावेळी एक विषयाची मांडणी आपल्यासमोर करीन. आपण त्यावर जरूर ॲक्शन घ्याल अशी आशा आहे. कै. यशवंतराव चव्हाण यांनी 25.12. 1960 रोजी मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त त्यांना निमंत्रण दिले असताना त्यांनी मला  आग्रहाने राजकारणात येण्याची आज्ञा केली होती .तथापि एका प्राथमिक शिक्षकांचा मुलगा सहा भावंडांचे कुटुंब त्यामुळे घरची नाजूक आर्थिक परिस्थिती म्हणून मला तात्काळ नोकरी पत्करावी लागली व मी नगर शहराचे शहर अभियंता म्हणून काम स्वीकारले .हे फक्त आपल्या माहितीकरता कळवत आहे माझी दहा प्रकाशित पुस्तके आपल्याला मार्गदर्शक ठरतील त्यापैकी काही पुस्तके मी मुख्यमंत्र्यांना पाठवीत आहे व ती तुम्ही जरूर वाचून पहावीत.
कळावे आपला,
भास्करराव म्हस्के
1 note · View note
Text
महत्वाची बातमी: पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल
https://bharatlive.news/?p=121099 महत्वाची बातमी: पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल
पुणे: मेट्रो आता ...
0 notes
6nikhilum6 · 15 days
Text
Metro : गणेशोत्सवात मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, फेऱ्याही वाढणार
एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात (Metro) पुणे मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार आहे. मेट्रोच्या फे-याही वाढविल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात…
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत एक लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर
अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या ओटीटी मंचावर केंद्र सरकारचा कायद्याचा बडगा, १९ वेबसाईट, ५७ सोशल मीडिया खात्यांचं प्रसारण रोखलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं प्रचारात शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
आणि
मुंबईनं पुन्हा जिंकला रणजी करंडक, ४२ वेळा कोरलं चषकावर नाव
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात 'पंतप्रधान स्वनिधी' योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या दोन अतिरिक्त कॉरिडॉरची पायाभरणीही करणार आहेत. 'पंतप्रधान स्वनिधी योजना' कोरोना काळात १ जून २०२० साली सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आज दिल्लीतल्या ५ हजार फेरीवाल्यांसह एक लाख इतर फेरीवाल्यांनाही कर्ज वितरित केली जाणार आहेत. आतापर्यंत देशभरात ६२ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना १० हजार ९७८ कोटी रूपयांहून अधिक जास्त रकमेची कर्ज वितरित करण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आज आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपविला. आपल्या १८ हजार ६२६ पानांच्या अहवालात या समितीनं एक देश एक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने कायद्यात ४४ सुधारणा करण्यासंदर्भात सुचवलं आहे. या अहवालात सर्व संबंधित पक्ष आणि तज्ज्ञांशी झालेल्या विस्तृत चर्चा आणि १९१ दिवसांच्या संशोधनाच्या निष्कर्षांचा समावेश असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयानं दिली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सोपविला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील उपस्थित होते.
****
सी ए ए म्हणजे नागरीकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्वाचे अधिकार देणारा असून कोणाचेही अधिकार काढून घेण्यासाठी केलेला नाही असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. एका वृत्त संस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की, या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगला देश आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती आणि पारसी शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. या स्थलांतरीत नागरिकांचा समावेश भारतीय नागरिकांमध्ये करुन घेतला जाणार असून ते निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीही होऊ शकतील. एनआरसी म्हणजे नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी आणि सीएएचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अल्पसंख्याकांनी या कायद्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नसून या कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. भारतात १५ ऑगस्ट १९४७ ते ३१ डिसेंबर २०१४ या काळात आलेल्या कोणत्याही नागरिकांचे स्वागत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सातत्याने अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणाऱ्या १८ ओटीटी मंचांवर केंद्र सरकारने कायद्याचा बडगा उगारला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं आज कठोर कारवाई करीत अशाप्रकारे आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या १९ वेबसाईट, १० ॲप आणि ५७ सोशल मीडिया खात्यांवर बंदी घातली आहे. या सर्वांचं प्रसारण आजपासून मंत्रालयानं रोखलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००० च्या तरतुदींनुसार, इतर मंत्रालयं, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र तसंच महिला आणि बाल हक्कांशी संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करून मंत्रालयानं हा निर्णय घेतला.
****
काँग्रेस सरकारचे आणि आपले दरवाजे सदैव शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी खुले असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेदरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं जाहीर सभेला ते संबोधित करत होते. कांद्याचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केंद्र सरकार या मुद्यावर मौन बाळगून असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळण्याचं तसंच, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.
या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ���ध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीमध्ये मतदान टक्का वाढावा या दृष्टीन आज सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदान विषयक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कवठेमहांकाळ शहरात महिला मेळावा, तर मौजे केरेवाडी इथं मतदार जागृती विषयी कार्यक्रम घेण्यात आला. तासगाव तालुक्यातील मौजे बलगवडे इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या वार्षिक संमेलन प्रसंगी उपस्थित नागरिकांचं मतदानाबाबत प्रबोधन करण्यात आलं.
दरम्यान, आज धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. अजित पवार गट हा निवडणूक आल्यावर शरद पवार यांचं नाव वापरतो, मात्र निवडणूक नसतांना त्यांना त्यांची गरज वाटत नाही. आता जर तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे तर तेच पुढे सुरू ठेवावं, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. या संदर्भात अजित पवार गटाला दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून या संदर्भातील पुढची सुनावणी १९ मार्चला होणार आहे.
****
रणजी करंडक स्पर्धेत मुंबईनं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विजय साकारत विक्रमी बेचाळीसावं विजेतपद पटकावलं. मुंबई संघानं अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. मुंबई संघाने दिलेल्या ५३८ धावांच्या आव्हानासमोर विदर्भाने चांगली झुंज देत ३६८ धावा केल्या. दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा आणि दोन बळी टिपणारा मुशीर खान सामनावीर ठरला. तर, स्पर्धेत पाचशेपेक्षा अधिक धावा आणि २९ बळी अशी कामगिरी करणारा तनुष कोटीयन मालिकावीर ठरला.
****
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून, मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट अशा प्रकल्पाच्या माध्यमातून, देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपुरात आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे, वर्ध्याच्या सिंदी रेल्वे इथल्या ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ, आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कपडा, संत्रा, हे कोलकत्त्याच्या हल्दिया मार्गे बांग्लादेशच्या नदीतून थेट बांग्लादेशला जातील. यामुळे प्रति कंटेनर दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा एक लाख रुपयांवर येईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसंच या भागात उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केलं.
****
मूत्रपिंडाचं आरोग्य आणि आजारांविषयी जनजागृतीसाठी आज वर्ल्ड किडनी डे पाळला जात आहे. 'सर्वांसाठी मूत्रपिंडाचं आरोग्य', ही यंदाची संकल्पना आहे. किडनी, अर्थात मूत्रपिंडाचं आरोग्य आणि त्याच्या सर्वसामान्य कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या रोगांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार वर्ल्ड किडनी डे म्हणून पाळला जातो.
****
नंदूरबार जिल्ह्यातल्या धडगांव तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील १५३ कुटुंबियांना लंडन इथल्या व्हेल्स ऑन व्हील्स संस्थेमार्फत आधुनिक पद्धतीच्या पाण्याच्या ड्रमचं वाटप करण्यात आलं आहे.
खडतर भागात देखील जमिनीवर चाकांच्या सहाय्याने सहज चालणाऱ्या या ड्रम मधून पाणी ने आण करण्यासाठी महिलांना सुकर होणार असून पाण्यासाठी महिलांची २ ते ३ किलोमीटरची पायपीट आणि त्रास वाचणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
मर्यादा गाठली! माणूस मेट्रोतच आंघोळ करू लागला, मग बघा काय केलं; 10 व्हायरल व्हिडिओ पहा
मर्यादा गाठली! माणूस मेट्रोतच आंघोळ करू लागला, मग बघा काय केलं; 10 व्हायरल व्हिडिओ पहा
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या आत बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या या कृत्याचा लोकांना त्रास झाला, त्यानंतर या व्यक्तीने जे काही केले ते आणखी आश्चर्यकारक आहे. मर्यादा गाठली! तो माणूस मेट्रोतच अंघोळ करू लागला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter मेट्रो आत्तापर्यंत तुम्ही लोकांना सीटसाठी भांडताना किंवा रील बनवताना पाहिलं असेल, पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले कपडे काढून मेट्रोमध्येच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी - महासंवाद
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी – महासंवाद
पुणे, दि. २: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. प्रारंभी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. नंतर गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक येथे पाहणी करुन तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी - महासंवाद
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी – महासंवाद
पुणे, दि. २: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. प्रारंभी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. नंतर गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक येथे पाहणी करुन तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 2 years
Text
मेट्रोच्या कामामुळे दि.१० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल https://prasidhipramukh.in/?p=9864
0 notes