#मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान
Explore tagged Tumblr posts
Text
Watch "मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आचार्य श्री विद्यासागर जीवदया गौसेवा सम्मान योजना समारोह में पहुँचे।" on YouTubeसी.एस. राठौर
अनूपपुर
8878878948
अनूपपुर/अमरकंटक
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आचार्य श्री विद्यासागर जीवदया गौसेवा सम्मान योजना के अंतर्गत राज्य स्तरीय समारोह में अमरकंटक पहुँचे। सबसे पहले मां नर्मदा मंदिर पहुंचकर नर्मदा माता की पूजा अर्चना करके आशीर्वाद लिया और सभी प्रदेशवासियों के सुख और समृद्धि कि कामना की। उसके बाद राज्य स्तरीय कार्यक्रम में शामिल हुए कार्यक्रम की शुरुआत कन्या पूजन कर किया गया।
बता दें कि मुख्यमंत्री चौहान ने श्री श्री 108 विद्यासागर जी महाराज को जैन धर्म का संत बताते हुए कहा की सबसे पहले यह राष्ट्रीय संत हैं उन्होंने कहा कि गौ सेवा के लिए मध्य प्रदेश सरकार एक एंबुलेंस डॉक्टर सहित उपलब्ध कराएगी। जिसका नंबर 1962 होगा और यह सब सेवा 1 माह के अंदर शुरू कर दी जावेगी। मुख्यमंत्री के उद्बोधन के पश्चात गौ सेवकों को पुरस्कार वितरण किया।
youtube
#मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आचार्य श्री विद्यासागर जीवदया गौसेवा सम्मान योजना के अंतर्गत र#Youtube
0 notes
Text
सरल-सहज व विनम्र व्यक्तित्व के धनी, ओजस्वी वक्ता, भाजपा के वरिष्ठ नेता एवं मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री मा0 श्री शिवराज सिंह चौहान जी, आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्रीराम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
6 notes
·
View notes
Text
शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा | इनकी सही जगह भारत नहीं, इटली है
Shivraj Singh Chouhan :- BJP Lok Sabha प्रत्याशी शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा है। उन्होंने कहा कि इनकी सही जगह भारत नहीं बल्कि इटली है।
Shivraj Singh Chauhan मध्य प्रदेश में इन दिनों लोकसभा चुनाव को लेकर राजनीतिक पार्टियों के नेताओं का एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप का सिलसिला चल रहा है। मध्य प्रदेश में पहले, दूसरे और तीसरे चरण के चुनाव शांतिपूर्वक तरीके से हो चुके हैं। और अब प्रदेश के नेता चौथे चरण के चुनाव के लिए राज्यभर में पार्टी का प्रचार करने में जुट गए हैं। इसी सिलसिले में प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और भाजपा प्रत्याशी शिवराज सिंह चौहान आज खंडवा पहुंचे। यहां मीडिया से बात करते हुए शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि इनकी सही जगह भारत नहीं, इटली है
यह भी पड़े:-ईवीएम: सुरक्षित, विश्वसनीय और छेड़छाड़ बाधक, चुनाव आयोग का सुप्रीम कोर्ट में स्पष्ट जवाब
शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा | इनकी सही जगह भारत नहीं, इटली है
JKS TV NEWS पर हिंदी में ब्रेकिंग न्यूज़ Hindi News देश-विदेश की ताजा खबर पढ़े और अपने आपको को रखें अप-टू-डेट
#hindi news chenel#hindi news#latest news#desh bhar ki taja khabar#jks tv news#taja khabar#jawab kalam se
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
कृषीविषयक योजनांमधे कोणतीही अनियमितता सहन करणार नाही-केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत स्पष्टोक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड दौऱ्यावर-विविध कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण
‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं शंभर दिवसांचं निर्धारित उद्दीष्ट साठ दिवसांत पूर्ण
आणि
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १५ सुवर्ण पदकं जिंकत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम
****
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकासित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत बोलत होते. देशभरातून २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –
आदरणीय राष्ट्रपतीजी का ये उद्बोधन विकसित भारत के संकल्प को मजबुती देनेवाला है। नया विश्वास पैदा करनेवाला है। और जनसामान्य को प्रेरीत करनेवाला है। सारे अध्यन बार बार ये कह चुके है, की गत दस वर्षों में देश की जनता ने हमें सेवा करने का मौका दिया है। पांच पांच दसक तक गरीबी हटाओ के नारे सुने है। और अब पच्चीस करोड गरीब गरीबी को परास्त करके बाहर निकले है। योजनाबद्ध तरीके से समर्पित भाव से अपनेपन की पुरी संवेदनशीलता के साथ जब गरीबों के लिये जीवन खपाते है तब ये होता है।
सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या १० कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं हटवून खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शासकीय खरेदीतही जेम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार केले जात असून, यामुळे एक लाख १५ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता मोहिमेतून भंगार विक्रीतून दोन हजार ३०० कोटी रुपये प्राप्त झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
राज्यसभेत आजही धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू राहिली. भाजपचे बन्सीलाल गुर्जर, काँग्रेसच्या रेणुका चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, बीजू जनता दलाचे मानस रंजन मंगराज, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
देशात गेल्या दशकभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात तीनशेहून अधिक कंपन्या कार्यरत झाल्या असून, १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्र���्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली. ही बाब देशाच्या आत्मनिर्भरतेला पोषक असल्याचं, वैष्णव यांनी म्हटलं आहे.
****
कृषीविषयक योजनांमधे कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं. याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते. महाराष्ट्र सरकारनं पिकविमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत, असंही चौहान यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राज्यमंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले –
शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या मंत्र्यावर, आणि या राज्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मात्र आज पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व निर्णय हे नियमानुसारच घेण्यात आल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं.
सनसनाटीखेज आरोप करायचे, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं याच्या पलिकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही. कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याची अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्या आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्व मान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ तसंच आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कारही यावेळी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
****
शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक तसंच औद्योगिक प्रयोजनासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना जलाशयात बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपये, पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
अवैध मद्य विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या जवानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी सांगितलं. नाशिक इथले जवान कैलास गेणू कसबे यांचा मद्यविरोधी कारावाईदरम्यान मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त शंभर दिवसांत दीड लाख पंप बसवण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं होतं, हे उद्दीष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. सहा डिसेंबरपर्यंत राज्यात ९७ हजार २९५ सौर कृषी पंप बसवण्यात आले होते. पुढच्या दोन महिन्यात ४ फेब्रुवारीपर्यंत महावितरणने आणखी ५३ हजार नऊ सौर कृषी पंप बसवले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसवलेल्या पंपांची संख्या एक लाख ५० हजार ३०४ झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ४९४ पंप बसवण्यात आले असून, बीड जिल्ह्यात त्या खालोखाल १७ हजार ९४४, अहिल्यानगर १३ हजार ३६६, परभणी ११ हजार ७५५, छत्रपती संभाजीनगर नऊ हजार ३२९, हिंगोली आठ हजार ५३८, आणि धाराशीव जिल्ह्यात सहा हजार ७६५ सौर पंप बसवण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आज झालेल्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात ह���ियाणाच्या अनमोल खरबने विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात अनमोलने अनुपमा उपाध्यायचा २१-१६, २२-२० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नेमबाजी स्पर्धेत १५ वर्षीय नेमबाज जोनाथन अँथनी याने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सरबज्योत सिंग याचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्राने सर्वाधिक ६१ पदकांची कमाई केली आहे. त्यात १५ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसेच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.
****
जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
****
0 notes
Text
पूर्व सीएम से बोले जिले के छात्र, मामा जी...स्कूटी और लैपटॉप दिलाओ
पूर्व सीएम से बोले जिले के छात्र, मामा जी…स्कूटी और लैपटॉप दिलाओ शिवराज सिंह चौहान ने कहा-सीएम से करूंगा चर्चा बांधवभूमि न्यूज मध्यप्रदेश उमरिया मेधावी छात्रों को मिलने वाली स्कूटी और लैपटॉप को लेकर रविवार के दिन जिले के छात्र पूर्व मुख्यमंत्री तथा केन्द्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान के भोपाल स्थित बंगले पर पहुंच गये। इस मौके पर उन्होने श्री चौहान को बताया कि उमरिया जिले सहित राज्य के छात्रों…
0 notes
Text
केसला ब्लॉक मुख्यालय पर 15 अक्टूबर को मनेगी बिरसा मुंडा जयंती
इटारसी। आदिवासी ब्लॉक केसला में 15 नवंबर को बिरसा मुंडा जयंती का आयोजन बड़े धूमधाम से किया जाएगा। पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान 15 नवंबर को केसला पहुंचे थे, उस वक्त उन्होंने बिरसा मुंडा जयंती बड़े धूमधाम से मनायी थी और पेसा एक्ट नियम कानून की घोषणा की गई थी। जयंती समारोह के लिए आदिवासी समाज के मुख्य कार्यकर्ताओं की एक बैठक हुई थी इसमें निर्णय लिया गया है कि 15 नंबवर 2024 दिन शुक्रवार को…
0 notes
Text
झारखंड में अमित शाह ने जारी किया भाजपा का घोषणा पत्र, जानें आम जनता को क्या-क्या मिला
Jharkhand News: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने रविवार (3 नवंबर) को झारखंड विधानसभा चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी का ‘संकल्प पत्र’ (घोषणा पत्र) जारी किया। इस दौरान असम के मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, संजय सेठ और भाजपा झारखंड अध्यक्ष बाबूलाल मरांडी भी मौजूद थे। इस मौके पर बीजेपी ने झारखंड के लोगों के लिए तमाम वादे किए हैं, जो सरकार बनने के बाद पूरे किए…
0 notes
Text
jharkhand bjp- भाजपा ने जारी स्टार प्रचारकों की सूची, पीएम मोदी समेत झारखंड के कई नेताओं के नाम है शामिल, देखें सूची
रांची: झारखंड विधानसभा चुनाव के पहले चरण के लिए भाजपा ने स्टार प्रचारकों की सूची जारी की. इस सूची में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, शिवराज सिंह चौहान, असम के मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का नाम शामिल है. इसके अलावा भाजपा प्रदेश अध्यक्ष बाबूलाल मरांडी, अमर कुमार बाउरी, लक्ष्मीकांत वाजपेयी,…
0 notes
Text
Mukhyamantri Kisan Kalyan Yojana के लिए आर्थिक सहायता योजना
mukhyamantri kisan kalyan yojana 2024: केंद्र और राज्य सरकारें हमेशा से किसानों की आर्थिक मदद और उनकी समस्याओं को हल करने के लिए विभिन्न योजनाएं चलाती रही हैं। इन्हीं योजनाओं में से एक है mukhyamantri kisan kalyan yojana जिसे मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने वर्ष 2020 में शुरू किया था। इस योजना का उद्देश्य मध्य प्रदेश के किसानों की आर्थिक स्थिति को सुधारना और उन्हें…
0 notes
Text
छत्तीसगढ़ में बढ़ेगा मिलेट फसलों का उत्पादन, केंद्र देगा सहयोग
रायपुर, 30 जुलाई 2024। छत्तीसगढ़ में मिलेट फसलों का उत्पादन आने वाले दिनों में तेजी से बढ़ेगा। इसके लिए केंद्र सरकार पूरी तरह से सहयोग प्रदान करेगी। 29 जुलाई 2024 को छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री विष्णुदेव साय ने नई दिल्ली प्रवास के दौरान केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान से मुलाकात की। मुख्यमंत्री ने छत्तीसगढ़ में कोदो, कुटकी, और रागी जैसी मिलेट फसलों के उत्पादन को बढ़ाने पर जोर…
0 notes
Text
15.18 लाख परिवारों को जल्द मिलेगा PM आवास
CM साय ने केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान से मुलाकात की रायपुर. छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री विष्णुदेव साय ने आज नई दिल्ली के कृषि भवन में कृषि व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान से मुलाकात की। इस दौरान छत्तीसगढ़ के कृषि और ग्रामीण विकास के विभिन्न मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई, जिसमें नक्सल प्रभावित क्षेत्रों में प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा और प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना जैसी…
0 notes
Text
'मैं हिमालय से प्रचार करने आई हूं', कौन हैं पीएम मोदी का हनुमान और लक्ष्मण, पूर्व सीएम ने बताए दो नाम
शिवपुरी: के लिए दो चरणों की वोटिंग के बाद पूर्व सीएम ने चुनाव प्रचार की शुरुआत की। बुधवार को उमा भारती ज्योतिरादित्य सिंधिया के लिए चुनाव प्रचार करने गुना-शिवपुरी लोकसभा सीट पहुंची। यहां उन्होंने पीएम मोदी की जमकर तारीफ की और सिंधिया के लिए वोट मांगे। उमा भारती ने कहा- आज मोदी जी ने प्रत्येक भारतीय के मन में भारतीय होने का गौरव प्रदान किया है। देश में अमीर गरीब का अंतर कम हो रहा है। देश के आम नागरिकों को ध्यान में रखते हुए तमाम योजना चलाई हैं जिसके कारण आम लोगों को इसका लाभ मिल रहा है। इस दौरान उन्होंने कहा कि वह हिमालय से लौटकर सिंधिया के लिए प्रचार करने आई हैं। भगवान राम का इंतजार खत्म हुआउमा भारती ने कहा- 500 साल के इंतजार के बाद अयोध्या में भगवान राम की प्राण प्रतिष्ठा हो गई है। इस घड़ी का 500 साल से इंतजार था। हमारे राम आ गए हैं अब राम राज्य की जरूरत है और रामराज की जरूरत में मोदी जी के सहयोगी के रूप में उन्हें हनुमान और लक्ष्मण चाहिए। उन हनुमान लक्ष्मण में हमारे भतीजे ज्योतिरादित्य सिंधिया और पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ��ैसे लोगों की जरूरत है। आज मोदी जी की योजनाओं में हर वर्ग का ध्यान रखा जा रहा है। चाहे गरीब हो, महिला हो या किसान सबके लिए योजनाएं बनाई गई हैं।शिवपुरी जिले के पिछोर में सभा करते हुए उमा भारती ने कांग्रेस की पूर्व अध्यक्ष सोनिया गांधी और राहुल गांधी पर निशाना साधते हुए कहा कि देश आजाद हो गया लेकिन यह दोनों अभी भी अपने आप को रानी और शहजादे समझते हैं। उमा भारती ने कहा कि मैं हमेशा कहती हूं कि कांग्रेस को भाजपा से सामना करना है तो कांग्रेस को अपना विकल्प प्रस्तुत करना होगा। हमसे कैसे बेहतर देश चला सकते हैं इसके बारे में विकल्प बताना होगा। विपक्ष हर समय मोदी जी को गाली देने का काम करता है। कांग्रेस ने पूर्व में इतनी गलतियां और इतनी करतूतें की हैं कि आज कांग्रेस के बारे में बोलने लायक कुछ भी नहीं है।राजमाता विजयाराजे सिंधिया को किया याद आमसभा के दौरान पूर्व मुख्यमंत्री उमा भारती ने राजमाता विजयाराजे सिंधिया को याद करते हुए कहा कि उनकी विनम्रता और सरलता का कोई जवाब नहीं था। जब मैं 8 साल की थी प्रवचन देने की शुरुआत की थी। तब राजमाता का सानिध्य मुझे मिला, उनका प्यार मिला उन जैसा प्यार और दुलार मुझे आज तक नहीं मिला। उन्होंने मुझे अपनी बेटी की तरह माना और आज मैं अपने भतीजे ज्योतिरादित्य सिंधिया के लिए प्रचार करने के लिए आई हूं।मैं गंगा किनारे हिमालय में थी लेकिन ज्योतिरादित्य सिंधिया का मुझे फोन पहुंचा तो मैं अपने भतीजे के लिए यहां प्रचार करने के लिए आई हूं। यहां के सभी लोगों से अपील करती हूं कि मेरा प्यारे भतीजे को अच्छे से अच्छे वोटों से जिताकर हमें मोदी जी को मध्य प्रदेश से 29 कमल के फूलों की माला पहनानी हैं। इन फूलों की माला में गुना-शिवपुरी संसदीय क्षेत्र से कमल की माला अच्छे फूलों की पंखुड़ियां वाली होना चाहिए इसलिए ज्यादा से ज्यादा गुना से मेरे प्यारे भतीजे को सभी वोट डालें और उन्हें जिताएं।राजमाता के पदचिन्हों पर चलकर सरकार गिराई उमा भारती ने कहा कि सन 1959 में राजमाता विजयाराजे सिंधिया ने सबसे पहले मध्य प्रदेश में जनसंघ की सरकार बनाई। राजमाता की तरह ही उनके प्रपौत्र ज्योतिरादित्य सिंधिया ने कुछ साल पहले कमलनाथ की सरकार गिराई क्योंकि कमलनाथ ने किसानों की कर्ज माफी का वादा पूरा नहीं किया। ज्योतिरादित्य सिंधिया को यह बर्दाश्त नहीं हुआ। किसानों के लिए सरकार गिरा दी। मैं तो हमेशा अपने प्यारी भतीजे (ज्योतिरादित्य) को शुरू से ही भाजपा में देखना चाहती थी और 2020 में उन्होंने भाजपा में आकर मेरे सपनों को पूरा कर दिया। ज्योतिरादित्य सिंधियाकी तारीफ करते हुए उमा भारती ने कहा कि मैं ज्योतिरादित्य सिंधिया को अपनी पार्टी में लाने के लिए हमेशा से ही ललचाई हुई आंखों से देखा करती थी। वह गलती से कांग्रेस में थे। कमलनाथ ने कर्ज माफी का वादा पूरा नहीं किया किसानों के साथ धोखाधड़ी की ��ो विरोध में ज्योतिरादित्य सिंधिया ने अपनी दादी राजमाता जी के पदचिन्हों पर चलकर अपने परिवार की महान परंपरा, विनम्रता व सरलता को कायम रखा और मध्य प्रदेश में पुन: भाजपा की सरकार बनाई। http://dlvr.it/T6HT4d
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सरकारने आज लोकसभेत सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, २०१�� पासून सरकारने उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के नफा देऊन किमान आधारभूत किंमत दर निश्चित केले असल्याचं सांगितलं. नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे आणि नारळावर होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पुरेसे उपाय करत आहे, ही समाधानाची बाब असल्याचं चौहान म्हणाले.
वर्ष २०३१-३२ पर्यंत देशात वीजेची उत्पादन क्षमता ८७४ गीगावॅट पर्यंत वाढवण्याची योजना असल्याचं, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत सांगितलं. यामध्ये कोळसा, लिग्नाईट आणि सौर, पवन तसंच जलविद्युत सारख्या नवीकरणीय स्त्रोतांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी महाकुंभ घटनेवर चर्चा करण्याची मागणी करणारा काही विरोधी सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.
दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभषाणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरु झाली. लोकसभेत आज संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेवर उत्तर देतील.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
****
उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्याचा आज २३ वा दिवस आहे. काल वसंत पंचमीच्या मुर्हुतावर अमृतस्नानामध्ये दोन कोटी ५७ लाख भाविक सहभागी झाले होते. आत्तापर्यंत जवळपास ३८ कोटी भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे.
दरम्यान, भुतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले असून, त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. संगमावर हनुमान मंदिरामध्ये ते पुजाअर्चा करणार आहेत. भुतान नरेश आज महाकुंभ नगरीतल्या केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत.
****
मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ यावर्षाचा ७४ हजार ४२७ लाख ४१ हजार कोटी रुपयांचा आणि ६० कोटी ६५ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि अतिरिक्त आयुक्त अभि��ीत बांगर यांनी सादर केला. महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प १४ पूर्णांक १९ टक्क्यांनी वाढला आहे.
****
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीत ६९९ उमेदवार रिंगणात असून, एक कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
****
महिलांनी संघटित होऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाशिक इथं त्यांनी काल विशेष बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांचं संघटन यासह विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. पोलीस, वकील आणि डॉक्टर यासारख्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं जनता दरबार आयोजित करणं गरजेचं आहे, तसंच महिलांना कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडवून एकत्र राहण्यावर भर द्यावा, असंही त्या म्हणाल्या.
****
जागतिक कर्करोग दिनानिमित्त नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्यावतीनं आज जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विविध घोषवाक्य तसंच पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या फेरीत विविध आरोग्य महाविद्यालयातले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं २०२२ आणि २०२३ या वर्षांच्या विशाखा काव्य पुरस्कारांची काल घोषणा केली. २०२२ या वर्षाचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीच्या सरीता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. तर २०२३ चा पुरस्कार पुण्यातले तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या ‘जळताना भूई पायतळी’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात येत्या ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ३४ व्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत पत्रकार राजू परूळेकर, अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर आणि ज्���ेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं व्याख्यान होणार आहे.
****
0 notes
Text
मामा जी...स्कूटी और लैपटॉप दिलाओ
मामा जी…स्कूटी और लैपटॉप दिलाओ पूर्व मुख्यमंत्री से मिले जिले के छात्र, कहा-सीएम से करूंगा चर्चा बांधवभूमि न्यूज मध्यप्रदेश उमरिया मेधावी छात्रों को मिलने वाली स्कूटी और लैपटॉप को लेकर रविवार के दिन जिले के छात्र पूर्व मुख्यमंत्री तथा केन्द्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान के भोपाल स्थित बंगले पर पहुंच गये। इस मौके पर उन्होने श्री चौहान को बताया कि उमरिया जिले सहित राज्य के छात्रों को…
0 notes
Text
हनुमान मंदिर के विस्थापन के खिलाफ विहिप-बजरंगदल ने दिया ज्ञापन
इटारसी। विश्व हिन्दू परिषद और बजरंगदल ने मुख्यमंत्री के नाम एक ज्ञापन आज एसडीएम टी प्रतीक राव को देकर रेलवे स्टेशन के सामने स्थित हनुमान मंदिर को विस्थापित नहीं करने की मांग की है। संगठन का कहना है कि इस मंदिर में सैंकड़ों लोगों की आस्था है। पूर्व में भी इसे विस्थापित करने का प्रयास किया था, तब तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के हस्तक्षेप से इसे रोका गया था। विहिप-बजरंगदल का कहना है कि…
0 notes
Text
दिग्विजय सिंह की कार्तिकेय को नसीहत, कहा, आप पोते जैसे हो, भाषण देना अपने पिता सीखो; जानें पूरा मामला
मध्य प्रदेश न्यूज: केंद्रीय कृषि मंत्री और मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के गढ़ बुधनी विधानसभा सीट पर होने जा रहे उपचुनाव को भाजपा ने नाक की लड़ाई बना लिया है। भाजपा ने यहां से शिवराज के कट्टर समर्थक और विदिशा संसदीय सीट से पूर्व सांसद रमाकांत भार्गव को चुनावी मैदान में उतारा है। शिवराज के बेटे कार्तिकेय यहां ��क बार फिर से कमल खिलाने के लिए पार्टी के प्रचार में अग्रणी भूमिका…
0 notes