Tumgik
#मित्रच
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न? यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. एका मित्राने मित्राचीच हत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्राने आपल्या मित्रावर पेट्रोल टाकलं आणि त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील शंकरपूर इथं घडली. या घटनेत मित्र 50 टक्के…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 months
Text
मित्रांची दुनिया
अशी कशी ही मित्रांची दुनियाअगदी वेगळीच त्यांचीच किमया । हसायला मित्रांचीच मिळते साथ दुःखात  त्यांचाच पाठीवरती हात । अडीअडचणीत तेच येतात धाऊनजातात मनाला मन किती लावून । मौज मजा किती चालते मस्तीचुटकित संपते संकटाची त्रासदी । मैत्री विना तर जीवनच हे नीरसजीवा भावाचे मित्रच किती सरस ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
द्रष्टा नेता... सच्चा मित्र !
Tumblr media
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नारा शहरात भरदिवसा, भररस्त्यात हत्या झाल्याने केवळ जपानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. जपानच्या पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नावावर असणा-या आबे यांनी दोन वर्षांपूर्वी प्रकृतीच्या कारणावरून पंतप्रधानपद सोडण्याचा आणि सक्रिय राजकारणापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असला तरीही ते त्यांच्या पक्षाचे व जपानच्या जनतेचे अत्यंत लोकप्रिय व महत्त्वाचे नेते होते. पद सोडल्यावर दोन वर्षांनी ‘त्यांची धोरणे आवडत नाहीत’ असा दावा करत ४१ वर्षीय माथेफिरूने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. जपानमध्ये बंदुका, रायफली आदी शस्त्रास्त्रं बाळगण्याबाबत कठोर नियम व कायदे आहेत. त्यामुळे या देशात शस्त्र बाळगणा-यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे आणि गोळीबार करून हत्या करण्याच्या घटनांचे प्रमाणही अत्यल्प आहे. अशा स्थितीत दोन वर्षांपूर्वी पदत्याग केलेल्या नेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून ठार करण्याची घ��ना ही एका मोठ्या कटाचाच भाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. यातून या हत्येमागचा कट व असा कट रचणारा किंवा रचणारे कोण? हे बाहेर येईलच. मात्र, जपानने देशाचा एक द्रष्टा, खमक्या नेता गमावला आहे तर भारताने आपला एक सच्चा मित्र गमावला आहे. आबे यांच्या हत्येने जपानएवढेच भारताचेही प्रचंड नुकसान झाले आहे आणि ते कधीही भरून निघणारे नाही. आबे हे केवळ भारतासाठी एक भक्कम व सच्चे राजकीय मित्रच नव्हते तर भारतातल्या अनेक स्वप्नवत प्रकल्पांच्या उभारणीतील ते भागीदारही होते. जपानचे अर्थकारण सुधारण्यासाठी आबे यांनी भारतात जपानची गुंतवणूक मुक्त हस्ते पाठवत भारताच्या अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मोठी मदत केली होती. भारत व जपान हे दीर्घकाळचे परस्पर नैसर्गिक मित्र आहेत. त्यामागे बौद्ध धर्माचा वारसा, सुभाषचंद्र बोस यांचे युद्धकारण आणि इतर बरीच कारणे आहेत. मात्र, तरीही आबे पंतप्रधानपदी आल्यावर जपान-भारत मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात जपान-भारत मैत्री बहरण्यास सुरुवात झाली आणि नरेंद्र मोदी यांच्या काळात या मैत्रीला धुमारे फु टले. यात मोदी व आबे यांच्यातील वैयक्तिक मित्रसंबंधांचा मोठा वाटा नक्कीच आहे. मात्र, मोदी व आबे यांचे सूर व्यवस्थित जुळले होते. चीनच्या विखारी विस्तारवादाच्या विरोधात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया व भारत या जगातल्या प्रमुख चार देशांनी एकत्र आले पाहिजे ही परखड भूमिका आबे यांनी अत्यंत निर्भीडपणे मांडली व आपल्या स्नेहसंबंधाची जोड देत ‘क्वाड’ संंघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात त्यांनी यश मिळविले. चीनबाबत उघड व निर्भीड भूमिका घेणे व ठामपणे ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडणे हे जपानचे पंतप्रधान म्हणून आबे यांचे ठळक वेगळेपण! डोकलाममध्ये चिनी लष्कराने घुसखोरी केल्यानंतर भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आबे हे जगातील पहिले राष्ट्रप्रमुख होते. ‘क्वाड’चे पुनरुज्जीवन झाल्याने म्हणूनच चीनचा प्रचंड जळफळाट झाला आहे. कारण जागतिक राजकारणावर पुढची अनेक दशके या ‘क्वाड’चा मोठा प्रभाव राहणार आहे. जपानचे अर्थकारण सावरण्यासाठी आबे यांनी भारतात गुंतवणुकीचा व मदतीचा मोठा ओघ सुरू केला. त्याचा भारताला मोठा फायदा झाला, हे मान्यच करावे लागेल. आबे यांनी अत्यंत ठोस धोरणे राबवून जपानला कित्येक वर्षांच्या आर्थिक मरगळीच्या स्थितीतून बाहेर काढले. त्याचबरोबर देशाचे वर्षानुवर्षांचे शांतताकेंद्री, तटस्थ सामरिक धोरण आक्रमक करण्याचे, जपानच्या राष्ट्रवादाला प्राधान्य मिळवून देण्याचे श्रेय निर्विवादपणे शिंजो आबे यांना जाते. जगाला ग्रासून टाकणा-या कोरोना संकटावर मात करत विलंबाने का असेना पण यशस्वीपणे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा! शिंजो आबे हे त्यांच्या घराण्यातले तिसरे उच्चपदस्थ! त्यांचे आजोबा नोबेसुके किशी हे जपानचे माजी पंतप्रधान तर त्यांचे वडील शिंतारो आबे हे माजी परराष्ट्रमंत्री राहिलेले आहेत. १९९३ साली प्रथम ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर पार्लमेंटच्या प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत निवडून आले. २००५ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान जुनुचिरो कोइझुमी यांनी त्यांना चीफकॅबिनेट सेक्रेटरी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले. २००६ मध्ये अत्यंत अनपेक्षितपणे ते जपानचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. मात्र, ढिसाळ कारभार व अनुभवाचा अभाव यामुळे त्यांचा वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर काही आठवड्यांत पोटाचा विकार बळावल्याने त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जपानमध्ये तो काळ राजकीय व आर्थिक अस्थैर्याचा ��ोता. लेमान ब्रदर्स बँकेच्या पतनानंतर झालेल्या मोठ्या आर्थिक भूकंपाचे धक्के जपानलाही सोसावे लागले. त्यामुळे जपानची अर्थव्यवस्था दीर्घकाळ गोठलेली व मंदीसदृश अवस्थेत होती. राजकीय अस्थैर्य व आर्थिक दिशाहिनतेला वैतागलेल्या जपानी नागरिकांना ‘टेक बॅक जपान’ अशी जोरदार साद शिंजो आबे यांनी घातली व त्यांना नवी स्वप्ने दाखवली. २०१२ च्या निवडणुकीत शिंजो आबे यांचा लिबरल डेमॉक्रॅटिक पक्ष मोठ्या बहुमताने सत्तेवर आला. पुढे २०१४ व २०१७ मधील निवडणुकीत विजय प्राप्त करत आबे यांनी जपानमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा सन्मान प्राप्त केला. २०२० मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे ते राजीनामा देऊन पंतप्रधानपदावरून पायउतार झाले. त्यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांच्यावर हल्ला होण्याच्या घटनेपर्यंतही ते पंतप्रधानपदावर कायम राहिले असते. असो! आबे यांनी जपानच्या अर्थकारणातील काटकसरीच्या धोरणाला फाटा देत चलनतरलता, आर्थिक चालना आणि संस्थात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. स्वस्त कर्जे, सरकारी खर्च आणि वैयक्तिक मागणीला चालना दिली. देशातील पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. यामुळे जपानची अर्थव्यवस्था मरगळलेल्या अर्थव्यवस्थेतून बाहेर आली. २०१५ ते २०१७ या वर्षांत सलग आठ तिमाहींमध्ये जपानच्या अर्थव्यवस्थेने निव्वळ विकास नोंदविला. त्याआधीच्या तीन दशकांमध्ये कधी असे झाले नव्हते. अर्थकारणाबरोबरच चीनच्या परराष्ट्र व सामरिक धोरणात आबे यांनी मोठी आक्रमकता आणली. त्यातून पाश्चात्त्यांच्या आश्रितपणातून जपानला बाहेर काढत जागतिक पटलावर जपानचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी अधोरेखित केले. हे त्यांचे काम जपान देश म्हणून कधीही विसरू शकणार नाही. राष्ट्राच्या अर्थकारणातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठीची धोरणे त्यांनी राबविली. शिंजो आबे काही काळ निप्पॉन कायगी या अति उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे सदस्य होते. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार करणारा नेता असा आरोप लावायचे. मात्र, आबे यांनी त्याची चिंता धोरणे राबविताना केली नाही आणि जपानी जनतेनेही या आरोपांना फारसा थारा दिला नाही. मित्राला साथ देऊन जपान जगात नव्या महाशक्तीचा उदय घडवू शकतो यावर विश्वास ठेवणा-या या नेत्याने त्या विश्वासातूनच भारतासोबतचे जपानचे मैत्री संबंध सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले होते. जागतिक राजकारणात आबे हे भारताचे सच्चे मित्र होते. त्यांच्या हत्येने जपानने द्रष्टा नेता गमावला व भारताने सच्चा मित्र! आबे यांना ‘NandedLive’ची भावपूर्ण श्रद्धांजली! Read the full article
0 notes
darshaknews · 3 years
Text
क्रुणाल पांड्या आणि दीपक हुड्डा वादावर गौतम गंभीर: तुम्ही मित्रच नसाल
क्रुणाल पांड्या आणि दीपक हुड्डा वादावर गौतम गंभीर: तुम्ही मित्रच नसाल
लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी मंगळवारी सांगितले की, संघाला आयपीएलच्या आगामी हंगामात कर्णधारपदासह फलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष देऊन संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल हवा आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी दोन विजेतेपदांसह आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या गंभीरने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुलचे नेतृत्व, संघाची रचना आणि दीपक हुडा आणि कुणाल पांड्या…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
राणा दग्गुबाती आणि मिहिकाला लागली हळद, उद्या दोघे होणार विवाहबद्ध पाहुण्यांमध्ये फक्त कुटुंब आणि मित्रच सहभागी होणार | #RanaDaggubati #Mihika #HaldiCeremony http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/rana-daggubati-and-mihika-haldi-ceremony/?feed_id=6044&_unique_id=5f2d73d694521
0 notes
esprite-prash · 7 years
Text
#भावना
 भावना…. माणसाला “जनावारा”पासून थोडं वेगळा करणाऱ्या…. आता म्हणाल, राग, प्रेम, लोभ हे प्राण्यांना पण कळत. पण ह्या भावनांचा दुधारी उपयोग त्यांना नाही जमत, नाही का ???
एक 
काकू तश्या एकट्याच राहायच्या, तशी शेजारच्या विकासची सोबत होती त्यांना. काकूंचा मित्रच तो, त्यांना smartphone शिकवणारा आणि त्याच्या रोजच्या जीवनातले चढ उतार सांगणारा आणि त्यांचे ऐकणारा… अगदी परवा काकूंचा अपघात झाला म्हणजे छोटाच होता पण जखमा खोल होत्या. काकूंनी त्याला घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या दिल्या आणि दवाखान्याचा आणि औषधाच्या बिलाचे हिशोब clear करायला सांगितले नंतर त्याबद्दल विचारलेपण नाही….
“काय? मावशीवर आरोप करतीयेस तू!!!! इथे नाही तर कुठे असणार तुझा खाऊ? तूच खाल्ला असशील घरी आल्यावर… तिला पगार देतो ना आपण? ती का खाणार तुझा खाऊ? ते हि तुला उपाशी ठेवून…” आई मिनूला ओरडत होती… आणि मावशी शेजारच्या खोलीत मीनूच्या खावूचा शेवटचा घास खात होत्या….
#विश्वास
दोन 
दरवेळी येतो तसा उशीराच आला पाऊस पण शेतकरी राजा पेरणीच्या तयारीला आधीच लागला होता. शेत तळीपण सज्ज होती त्याच्या स्वागताला. सर्वाना चिंता होती तो वरून राजा ह्या बळीराजाचा अपेक्षाभंगतर करणार नाही ना? पण शेतकरी राजा म्हणाला, “तो येणार… नक्की येणार….”
“May I come in, sir?” त्याने वर पाहिलं तर समो��� २५/२६ वर्षाची त्याची assistant, मेनका होती. ती मनात भरली होती त्याच्या अगदी ती जॉईन झालेली तेव्हापासूनच… तिला वाटत होता कि तिची गुणवत्ता आणि skills मुळे ती इथे होती. त्याच्या डोक्यात वेगळाच विचार होता.त्याने जॉब दिला ह्या दबावाखाली त्याच्या मर्जीप्रमाणे तिने वागावं…..
#आशा
तीन
आजही कोणत्याही वयाने मोठ्या व्यक्तीला भेटलो कि आपसूक नमस्कार केला जातो. भले ती व्यक्ती अगदी परवा आपल्याला ओरडली असेल तरी….
आणि रस्त्यावर उभं राहून समाजासाठी झगड्याची भाषा केलेल्या आणि नंतर सोयीस्कर विसरलेल्या समाजसेवकाला सकाळी एका कचेरीत पाहिलं. अदबीने म्हणावं लागलं, “नमस्कार! साहेब" (आत उफाळून आलेला राग आणि चेहऱ्यावरचे खोटं हसू सांभाळत…)
#आदर
चार
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया. सर्व डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि ती यशस्वी झाली तेव्हा नातेवाईकांसोबत त्यांनी देवाला हात जोडले. (त्यांच्या प्रयत्नांना यश दिल्याबद्दल….)
“अहो, नवसाला पावणार म्हणजे पावणारच…. तुम्हाला मुलगा होणार म्हणजे होणार. अमावस्येचा कुमारिकेचा बळी झाला कि तुमचा वंशाचा दिवा पाळण्यात असणार पुढच्या वर्षाला….”
#श्रद्धा
पाच
surgical strike नंतर एक सार्थ आणि जाज्वल्य भावना मनात होती सैनिकांसाठी. अरे आपलं घरदार सोडून आमच्या रक्षणासाठी तत्पर असलेला ह्या  समूहासाठी मानाचा मुजरा…
“काय वठणीवर आणलं आमच्या लेकीने त्यांना. फुलासारखी जपलेली आमच्या मुलीला एकत्र कुटुंबात राहायला सांगितला तेही त्या 2 BHK मध्ये… बघा त्याच 2 BHK मध्ये राहतीये divorce नंतर एकटी आणि सासरचे दुसरा flat घेवून भाड्याने राहातायेत….” शेजारचे काका सांगत होते.
#अभिमान
#Team PraSh
1 note · View note
dipthebond007 · 8 years
Text
Incomplete Mahabaleswar Trip
मी तसा जास्त बोलणारा प्राणी नाही, मला कमी बोलायला आवडतं. त्यामुळे स्वतःहून  कुणाशी ओळख वगैरे करण्याच्या फंदात मी पडत नाही. अनोळखी व्यक्तींपासून मी जरा दूरच राहतो. का कुणास ठाऊक, पण नाही आवडत मला कुणाशीही स्वतःहून बोलायला.  अगदी सुरुवातीपासुनच, म्हणजे लहान होतो तेंव्हापासूनची हि सवय. होय सवयच म्हणावी लागेल आता.
त्याची अन माझी ओळख कशी झाली आणि कधी आम्ही घनिष्ट मित्र झालो हे काही आठवत नाही. एवढं मात्र आठवतंय कि, ज्यावेळी मी रवी ला भेटायला अमरापूरला जायचो त्यावेळी हा हि तिथे असायचा. रवी माझा जवळचा मित्र जो माझा वर्गमित्र होता आणि नंतर जिवलग मित्र बनला.  या दोघांचं काय बोलणं चालायचं मला काही कळायचं नाही. सर्व डोक्यावरून जायचं.  अगदी तासनतास काय गप्पा मारायचे त्यांनाच ठाऊक. मला वाटायचं कि पूर्ण गावाची चिंता करण्याचे काम यांच्याकडेच आहे. मी मात्र त्यांच्या सोबत असतांना खुंटीला बांधलेल्या बोकडासारखा कधी रवीकडे तर कधी त्याच्याकडे पहायचो व नुसतीच मान हालवायचो, कधी उत्सुक्तेने, कधी प्रश्नार्थक नजरेने तर कधी काही समजल्याच्या अविर्भावात. ते त्यांच्या गप्पांमध्ये एव्हढे रंगलेले असायचे कि माझे अस्तित्व हे शुण्याप्रमाणे असल्यागत व्हायचे. मलाच कधी कधी गळ्यातून चित्र विचित्र आवाज काढून किंवा बळेच खोकून त्यांचे लक्ष वेधून घ्यावे लागायचे. ज्यावेळी कथा, कादंबर्या, चित्रपट, गाणी आणि टेक्नोलॉंजी असे विषय निघायचे त्यावेळीच मला संधी मिळायची तोंड उघडण्यासाठी, अन जसे कि मी सांगितले मी जास्त बोलत नाही त्यामुळे माझे विषय लवकर संपायचे आणि मग मला पुन्हा गप्प बसण्याशिवाय पर्याय नसायचा व मी पुन्हा एक उत्तम श्रोता बनायचो. असो ! कदाचित त्यांच्या या अघळ पघळ बोलण्यामुळेचं मला पण थोडे फार बोलण्याचे कौशल्य प्राप्त झाले असेल नाहीतर हा जो आज मी इतकं बोलायला लागलो ते काय उगाचंच का!
त्याचा मित्र परिवार खूप मोठा, लहानांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत. त्याचं बोलणही सगळ्यांशी आपुलकीचं त्यामुळे कुणीही त्याला आपला अगदी जवळचा मित्रच समजतो आणि तो तसा आहेही. सर्वांशी अगदी सलोख्याने आणि प्रेमाने वागणारा एक आदर्श मित्र. त्यामुळे जर कुणीही म्हणाले कि महेश माझा जवळचा मित्र आहे तर तो आहे, त्यात काही दुमत नसेल. होय ! इतक्यावेळ मी महेश बद्दलच बोलत होतो. महेश मला दोन इयत्तेने जेष्ठ आहे. पण आम्ही समविचारी असल्यामुळे मला तसे कधी जाणवले नाही.
इतरवेळी शांत असणारा मी त्याच्यासोबत मात्र तासनतास गप्पा मारत असे. आम्हाला बोलण्यासाठी विषयांची कमतरता भासत नसत. आमच्यासोबतचे इतर मित्र वैतागून जायचे, अन म्हणायचे कि इतकं काय बोलता तुम्ही. कित्तेकदा असे झालेय कि मी आणि महेश बोलत बसलोय आणि बऱ्याच जणांनी आम्हाला जाता येता विचारलंय कि, तुम्ही अजून इथचं बोलतं बसलात काय? घरून पन्नास ते साठ वेळा फोन यायचा, कधी येतोय घरी विचारायला. पण आमचे बोलणे काही केल्या संपत नसायचे. नंतर नंतर तर घरी सांगायची गरज पडत नसे कि मी कुठे चाललोय किंवा कुणा सोबत आहे. घरचे समजून जायचे कि एकतर रवी सुट्टीला आला असेल म्हणून आपला मुलगा उशिरा घरी येतोय किंवा मग महेश सोबत असेल.
जर एखाद्याची चेष्टा आम्ही (मी आणि महेश) करायची ठरवली तर समोरचा एकदम त्रस्त होऊन जात असे. अर्थातच आम्ही फक्त गंमत म्हणून टांग खेचायचो. कुणालाही दुखः पोहचवण्याचा आमचा कधीही उद्देश नसायचा आणि समोरचा चिडत असेल तर मग थोडीशी चेष्टा करण्यात काय वाईट आहे. यावरूनच एक किस्सा मला आठवतोय. माझा अजून एक घनिष्ट मित्र आहे नितीन (मूळ नाव बदललेले आहे फक्त त्याला वाईट वाटू नये म्हणून) जो महेशचा पण जवळचा मित्र आहे. मी जेंव्हा पतसंस्थेत नोकरी करत होतो तेंव्हा नितीन पुण्याला नोकरीला होता. तो महिन्यातून एकदा तरी दोन दिवसांसाठी पुण्याहून गावाकडे यायचा. तो गावी आल्यावर आम्ही दोघे कित्तेकदा एकत्र अमरापुरला महेशला भेटण्यासाठी जायचो. त्यावेळीही आम्ही (म्हणजे मी आणि महेश )त्याची किंवा तो आमची हलकी फुलकी चेष्टा करायचो. पण त्यावेळी त्याने कधी राग धरला नाही, महेश आणि मला तर आमची चेष्टा केल्याचा काहीचं फरक पडत नसे. कारण आम्ही ते हसण्यावारी घ्यायचो आणि मैत्री म्हटलं कि चेष्टा मस्करी आलीचं.
नंतर काही वर्ष्यानी नितीनचे लग्न झाले आणि त्याचे गावाकडच्या मित्रांमध्ये बसने उठणे कमी झाले. याला अनेक करणे असतील, लग्न म्हणजे जबाबदारी. दोन कुटुंब एकत्र येतात, अ���ेक गोष्टी असतात, मला सर्वच माहिती आहेत असे नाही. आणि अश्यावेळी सहाजिकच मित्रांऐवजी घरच्यांना आणि घरातील नवीन व्यक्तीला जास्त वेळ देणे गरजेचे असते. आम्हाला या सर्व गोष्टी कळत नव्हत्या असे नाही पण आपला मित्र कितीही विवंचनेत असो वा आनंदात असो, चेष्टा, मस्करी करणे गरजेचे असते, जास्त गंभीर राहून सर्व प्रश्न सुटत नाहीत, तसे ते चेष्टेनेही सुटत नाहीत पण हसून खेळून त्याला सामोरं जाता येतं. मस्करी मित्र करणार नाहीत तर कोण करणार हे ब्रीद वाक्य समजून आम्ही त्याप्रमाने आमचा मैत्रीचा आहेर आम्ही त्याला वेळो वेळी देत राहिलो. पण त्याने कधीही या गोष्टीचा त्रास होत असल्याची कबुली दिली नाही व आम्हीही समजत गेलो कि तो समंजस आहे त्यामुळे आपण केलेली मस्करी तो गंभीरतेने घेणार नाही. आमचा उद्देश नेहमीच सात्विक होता. तसा तोही काही कमी नव्हता आम्हा दोघांना कधी कधी तो भारी पडायचा. तो राजा हरिश्चंद्र आंनी आम्ही ऋषी विश्वामित्र असे काही नव्हते. तोही चांगलीच परतफेड करायचा. अश्या या आमच्या मजेशीर मैत्री मध्ये फक्त चेष्टा, मस्करी एव्हढेच नाही तर इतर कोणत्याही परिस्थिती मध्ये एकमेकांच्या सोबत उभे राहण्यास आम्ही तत्पर असायचो, आत्ता हि तसेच आहोत. आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती कि आमच्या या नेहमीच्या खेळीमेळीच्या स्वभावाने  तो इतका त्रस्त होईल आणि एकदिवस असं काही करेल कि आमच्या सततच्या चेष्टा, मस्करी करण्याला खुंट बसेल, अन तसे झालेही.    
काही वर्ष्यांनी मी ही नोकरी करण्यासाठी पुण्याला आलो. मला पुण्यात येऊन २ वर्षे झाली असतील तेंव्हाची हि गोष्ट आहे. खूप दिवस झाले होते मी, महेश आणि नितीन एकत्र आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही एकत्र कुठे तरी बाहेर जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. जेथे आम्हाला एकमेकांशी खूप काही बोलतं येईल आणि जास्त वेळ सोबत व्यतीत करता येईल. एक प्रकारची छोटीशी सहलचं. साहजिकच मला ठरवायचे होते कि कुठे जायचे. मी पुष्कळ विचार करून आणि विविध मार्गांनी माहिती काढून, एक स्थळ निवडले. मी लगेच नितीनला फोन केला आणि विचारले, अरे नितीन! “महाबळेश्वरला जाण्यासंबंधी तुझा काय विचार आहे”. वाह! मस्त स्थळ निवडलंय, माझी काही हरकत नाही आणि तसेही आपल्याला ४ दिवस सुट्टी आहे. एक मुक्काम करावा लागला तरी चालेल, नितीन उत्तरला.
“छान! मग मी लगेच महेशला कळवतो. मी म्हणालो.  “ ठीक आहे सांगून टाक आणि महेशला सांग कि १ दिवस अगोदर ये पुण्याला. नितीन म्हणाला.
मी लगेच महेशला कळवले कि आपण महाबळेश्वर ला जातोय तर तू तयारीला लाग. तुझी गावाकडची कामे उरकून घे आणि लवकर पुण्याला ये. महेश ने ही संमती दर्शविलीआणि आमचे महाबळेश्वरला जायचे निश्चित झाले. मी तर जाम खुश होतो कि किती छान झालं, आता सगळे पुन्हा एकत्र येऊन मस्त धमाल करू, हिंडू, फिरू, छान छान फोटोज काढू. निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेऊ. अन याहीपेक्षा मला आम्ही तिघे एकत्र भेटणार याचा आनंद जास्त होत होता.
महाबळेश्वरला जाण्यासाठी शनिवार निश्चित झाला होता. महेश शुक्रवारीच पुण्याला पोहचला होता. मी त्यावेळी होस्टेलमध्ये राहत होतो. संध्याकाळी आम्ही नितीनला फोन केला, इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलून झाल्यावर आमच्या नेहमीच्या गमतीदार स्वभावानुसार आम्ही फोनवरच त्याची गमंत करायला लागलो. यात काहीही नवीन नव्हते सगळे नेहमीप्रमाणेच. मी आणि महेश दोघेही अविवाहित आणि नितीनचे लग्न झालेले म्हणून नेहमी प्रमाणे महेशने नितीनला विचारले, “अरे नितीन ! पण तू वहिनींना विचारले का महाबळेश्वरला जाऊ का नको म्हणून?” नितीन म्हटला हो सांगितले मी , तू नको काळजी करूस. हो पण, परवानगी घेतलेले चांगले असते, नाही का? , महेश ने पुन्हा चिमटा घेतला. असं बऱ्याच वेळ महेश त्याची खेचत होता आणि मी आपला ऐकत होतो आणि मध्ये मध्ये महेशला वेगवेगळ्या कल्पना देत होतो. शेवटी फोन ठेवण्या अगोदर महेश पुन्हा म्हणाला, “अरे ऐक न नितीन, वहिनींना म्हणा कि तेव्हढा जेवणाचा डबा करून दिला तर छान होईल”. हो हो सांगतो आणि घेऊन येतो डबा, नितीन म्हणाला आणि फोन बंद केला. नंतर आम्हीही लवकर सगळं आवरून झोपी गेलो.  
सकाळी महेश ने मला लवकर उठवलं. मी उठलो तो पर्यंत महेशची अंघोळपण झाली होती आणि तो सगळं आवरून बसला होता. मी पण पटकन आवरा-आवर केली आणि तयार झालो. सहजच वेळ पाहण्यासाठी फोन हातात घेतला. फोनच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसला. मी ओपेन केला तर तो मेसेज नितीनचा होता. मेसेज वाचून मला काय बोलावं काहीच सुचेना.  मी काहीही न बोलता फोन महेश कडे दिला. अन खुणेनेच सांगितलं मेसेज वाच, महेशने मेसेज वाचला आणि स्तिमित नजरेने माझ्याकडे पाहत राहिला. थोडा वेळ आम्ही दोघेही काहीही न बोलता एकमेकांकडे द्विधा मनस्थित पाहत राहिलो. डोक्यात अनेक शंका येत होत्या... की काय झाले असेल? नितीनच्या घरी सगळे ठीक असेल ना? त्याची तब्येत बरी असेल ना? घरी कुणी पाहुणे आले असतील का अचानक? वहिनी नका जाऊ म्हणाल्या असतील का? या सर्व आमच्या प्रामाणिक शंकांनी डोक्यात काहूर माजलं होतं.
नितीनचा मेसेज  – “मला तुमच्यासोबत उद्या महाबळेश्वरला येता येणार नाही, तुम्ही दोघे जाऊन या. हैप्पी जर्नी ! “ :(
1 note · View note
inshortsmarathi · 6 years
Text
मी आणि प्रकाश आंबेडकर आहोत, तोपर्यंत चंद्रशेखर आझाद यांना संधी नाही - आठवले
मी आणि प्रकाश आंबेडकर आहोत, तोपर्यंत चंद्रशेखर आझाद यांना संधी नाही – आठवले
मी आणि प्रकाश आंबेडकर आहोत, तोपर्यंत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना संधी नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर आठवले माध्यमांशी बोलत होते.
आझाद हे माझे मित्रच असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आझाद यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी जी भूमिका घे��ली होती. ती योग्य नव्हती. कोणालाही व्यक्त होण्याचा आणि…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years
Text
जुने मित्रच आता राजू शेट्टींचे प्रतिस्पर्धी!
जुने मित्रच आता राजू शेट्टींचे प्रतिस्पर्धी!
लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2KSloTf
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
WhatsApp वर या ८ चुका करू नका, जेलची हवा खावी लागेल, मित्रच आणतील अडचणीत
WhatsApp वर या ८ चुका करू नका, जेलची हवा खावी लागेल, मित्रच आणतील अडचणीत
WhatsApp वर या ८ चुका करू नका, जेलची हवा खावी लागेल, मित्रच आणतील अडचणीत स्मार्टफोन यूजर दिवसभरात WhatsApp वर अनेक तास घालवत असतात. व्हॉट्सअॅपवरून मेसेजची देवाण घेवाण, फाइल्स पाठवणे, पैसे पाठवणे, शुभेच्छा देणे, यासह अनेक काम केली जात असतात. परंतु, काही गोष्टी टाळणे योग्य आहे, अन्यथा जेलची हवा खावी लागेल. स्मार्टफोन यूजर दिवसभरात WhatsApp वर अनेक तास घालवत असतात. व्हॉट्सअॅपवरून मेसेजची देवाण…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बाप्पा म्हणजे जवळचा मित्रच...श्रद्धा कपूरनं सांगितली घरच्या गणपतीची खास गोष्ट
बाप्पा म्हणजे जवळचा मित्रच…श्रद्धा कपूरनं सांगितली घरच्या गणपतीची खास गोष्ट
बाप्पा म्हणजे जवळचा मित्रच…श्रद्धा कपूरनं सांगितली घरच्या गणपतीची खास गोष्ट bollywood celebrity ganesh chaturthi celebration गणपती बाप्पाच्या आगामनानं अवघं वातावरण जल्लोषमय झालं. एरवी लाइट्स कॅमेरा आणि अॅक्शन यात रमणाऱ्या कलावंतांनी आवर्जून सुट्टी घेत, तर कुणी कामातून छोटी सुट्टी मिळवून बाप्पाचं दणक्यात स्वागत केलं bollywood celebrity ganesh chaturthi celebration गणपती बाप्पाच्या आगामनानं अवघं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Friendship Day 2022: मित्र-मैत्रिणींना गिफ्ट द्या रोज कामी येणारे 'हे' भन्नाट गॅजेट्स, किंमत १००० रुपयांपेक्षा कमी
Friendship Day 2022: मित्र-मैत्रिणींना गिफ्ट द्या रोज कामी येणारे ‘हे’ भन्नाट गॅजेट्स, किंमत १००० रुपयांपेक्षा कमी
Friendship Day 2022: मित्र-मैत्रिणींना गिफ्ट द्या रोज कामी येणारे ‘हे’ भन्नाट गॅजेट्स, किंमत १००० रुपयांपेक्षा कमी Friendship Day 2022 : मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे आणि आयुष्यात खरा मित्र मिळणं खूप गरजेचं आहे. कारण, कुटुंबियांच्या पलीकडे जाऊन तो मित्रच असतो. ज्याच्यासोबत आपण आपल्या सर्व गोष्टी मोकळेपणाने शेअर करू शकतो. जगभरात अनेक ठिकाणी आज Friendship Day 2022 साजरा केला जात आहे. मात्र, अनेक…
View On WordPress
0 notes
Text
मैत्री
मित्र तर मित्रच असतोकधी का तो शत्रू होतो । जीवाला लावतो जीवप्राणास तो प्राणही देतो  । सुख दुःखात असते साथसंकट सारे डोक्यावर घेतो । मैत्रीला आहेच कुठे पर्यायमैत्रीचा वसा अंतावरी नेतो ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला
VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला
VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला लग्न म्हटलं की, नवरा-नवरीशिवाय सर्वात जास्त चर्चा असते ती करवल्यांची. पण सध्या अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात करवल्या नाही तर नवरदेवाचे मित्रच चर्चेत आले आहेत. या लग्नात या नवरदेवाच्या मित्रांनी चांगलीच मजा केली आहे. स्टेजवर नवरा-नवरीच्या बाजुला उभं राहून नवरदेवाच्या मित्रांनी असं काही केलं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
सख्खे मित्रच निघाले वैरी! तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला खून
सख्खे मित्रच निघाले वैरी! तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला खून
सख्खे मित्रच निघाले वैरी! तुरुंगातून सुटून आलेल्या मित्रानेच केला खून जालनाः ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेतून १५ दिवसांपूर्वीच सुटका झालेल्या आरोपीने पैशाच्या देवाण-घेवाणीतून मित्राचा खून केल्याची घटना जालना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. भरत मुजमुले या फळविक्रेत्याचा पहाटे खून करून त्याचे प्रेत फेकून देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत या प्रकरणाचा छडा अवघ्या २४…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
” मित्र “ दूरच हवा सगा सोयरा मित्र माझा किती तू बरा । सुखदुःख येता जवळ जरा उभा पाठीशी मित्रच खरा । Sanjay R.
0 notes