#महिला किसान
Explore tagged Tumblr posts
apnaran · 12 days ago
Text
Kitchen Gardening: महिला किसान इन फलों से बढ़ा सकती हैं आमदनी और पोषण
आज के दौर में महिलाएं खेती-किसानी से जुड़कर आत्मनिर्भरता की ओर तेजी से बढ़ रही हैं। किचन गार्डनिंग एक ऐसा क्षेत्र है जहां महिलाएं न सिर्फ घर के खाली स्थान का उपयोग कर सकती हैं, बल्कि ताजे और स्वास्थ्यवर्धक फल उगाकर परिवार की सेहत और आमदनी दोनों को सुधार सकती हैं। इस लेख में हम जानेंगे कि महिला किसान किचन गार्डनिंग में किन फलों को उगाकर अधिक लाभ कमा सकती हैं और इनकी देखभाल कैसे की जाए। किचन…
0 notes
kairo360blog · 4 months ago
Text
सुमेन्द्र सिंह बोहरा: एक समाज सेवक, एक नायक, एक क्रांति
परिचय
कौन हैं सुमेन्द्र सिंह बोहरा?
सुमेन्द्र सिंह बोहरा एक प्र��्यात समाज सेवक हैं, जो अपने निस्वार्थ कार्यों और क्रांतिकारी सोच के लिए जाने जाते हैं। उन्होंने समाज के उत्थान और बदलाव में अद्वितीय योगदान दिया है।
Tumblr media
उनकी प्रेरणास्त्रोत यात्रा
उनकी यात्रा संघर्ष और समर्पण की कहानी है। एक छोटे से गांव से निकलकर उन्होंने समाज में बड़े बदलाव लाने की शुरुआत की।
सुमेन्द्र सिंह बोहरा शुरुआती जीवन
परिवार और शिक्षा
सुमेन्द्र सिंह का जन्म एक साधारण किसान परिवार में हुआ। शिक्षा के प्रति उनकी रुचि ने उन्हें समाज सेवा के क्षेत्र में प्रवेश दिलाया।
शुरुआती संघर्ष और उपलब्धियां
अपने करियर की शुरुआत में उन्हें अनेक बाधाओं का सामना करना पड़ा, लेकिन उन्होंने धैर्य और दृढ़ता से सफलता पाई।
समाज सेवा में योगदान
ग्रामीण विकास में प्रयास
उन्होंने ग्रामीण इलाकों में सड़क, पानी और बिजली जैसी मूलभूत सुविधाओं को उपलब्ध कराने में अहम भूमिका निभाई।
स्वास्थ्य और शिक्षा क्षेत्र में कार्य
सुमेन्द्र सिंह ने स्वास्थ्य सेवाओं को बेहतर ब��ाने और शिक्षा को हर वर्ग तक पहुंचाने का प्रयास किया।
महिला सशक्तिकरण के लिए पहल
उन्होंने महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए कई योजनाएं शुरू कीं।
समाज सेवक सुमेन्द्र सिंह बोहरा का नेतृत्व
एक सच्चे नायक के गुण
उनका नेतृत्व ईमानदारी, पारदर्शिता और सेवा भावना पर आधारित है।
उनकी नेतृत्व शैली
सुनने और समझने की उनकी क्षमता उन्हें एक आदर्श नेता बनाती है।
क्रांति के अग्रदूत
सामाजिक बदलाव के अभियान
उन्होंने जातिवाद, अशिक्षा और भेदभाव के खिलाफ कई अभियान चलाए।
युवाओं के लिए प्रेरणा
उनके विचार और कार्य युवा पीढ़ी के लिए मार्गदर्शन का स्रोत हैं।
पुरस्कार और सम्मान
राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय स्तर पर पहचान
सुमेन्द्र सिंह को उनके कार्यों के लिए कई प्रतिष्ठित पुरस्कार मिले हैं।
समाज सेवक सुमेन्द्र सिंह : उनके सिद्धांत और विचारधारा
मानवता और एकता का संदेश
उन्होंने हमेशा मानवता और समाज की एकता पर जोर दिया।
पर्यावरण संरक्षण में विश्वास
पर्यावरण की रक्षा के लिए उन्होंने कई महत्वपूर्ण कदम उठाए।
उनकी विरासत
आज की पीढ़ी के लिए सीख
उनका जीवन सिखाता है कि निस्वार्थ सेवा से समाज में बड़ा बदलाव लाया जा सकता है।
उनके कार्यों का प्रभाव
उनकी सोच और काम आज भी समाज में सकारात्मक बदलाव ला रहे हैं।
निष्कर्ष
सुमेन्द्र सिंह बोहरा का जीवन प्रेरणा का स्रोत है। उनके कार्य समाज को एक नई दिशा देते हैं। वह एक सच्चे नायक और समाज सुधारक हैं।
हमसे जुड़े
Facebook - Sumedra Singh Bohra
Instagram - Sumendra.singh.bohra
अधिक जानकारी के लिए यहाँ click करे
और देखें.....
2 notes · View notes
imranjalna · 20 hours ago
Text
उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे की जालना समीक्षा बैठक — महिला सशक्तिकरण, किसान सहायता और बाल सुरक्षा पर दिए निर्देश
उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे की जालना में समीक्षा बैठक — महिला, किसान और बच्चों से जुड़े विषयों पर निर्देश उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे की जालना में समीक्षा बैठक — महिला, किसान और बच्चों से जुड़े विषयों पर निर्देश जालना | विशेष संवाददाता महाराष्ट्र विधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे ने 16 मई को जालना स्थित शासकीय विश्रामगृह में आयोजित जिला स्तरीय समीक्षा बैठक के दौरान प्रशासन को महिलाओं, किसानों…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक २०२५ बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायमूर्तींचं पीठ काल या विधेयकाबाबत अंतरिम आदेश देणार होतं, मात्र पीठानं विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून घेतल्यानं तो निर्णय स्थगित करण्यात आला. वक्फ मंडळांचे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत, असा आदेश देणार असल्याचं पीठानं स्पष्ट केलं.
****
भविष्यातल्या आजाराच्या साथींकरता जगाला सज्ज करण्यासाठी WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी एका ऐतिहासिक कराराला अंतिम स्वरुप दिलं. नियमन, परवाना करार, आणि अनुकूल वित्तीय शर्तींद्वारे तंत्रज्ञानाच्या हस्तांतराला प्रोत्साहन देण्याचं आवाहन या करारात केलं आहे. पुढच्या महिन्यात जागतिक आरोग्य परिषदेत या प्रस्तावांवर विचार होईल.
****
गेल्या आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर चार पूर्णांक सहा दशांश टक्यांपर्यंत खाली आला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. गेल्या सहा वर्षातला हा निचांकी दर आहे. दरवाढीला आळा घालतानाच अर्थिक वाढीला चालना देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतिबिंब या आकडेवारीतून दिसतं, असं सांगत, यासाठी रिझर्व्ह बँकेनं बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा अर्थ मंत्रालयानं केली आहे.
****
दररोज उच्चांकी पातळी गाठण्याची चढाओढ सोन्या- चांदीच्या दरात कायम आहे. सोनं आणि चांदी काल सुमारे दीड हजार रुपयांनी महाग झालं. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं ९७ हजार ४१७ रुपये तोळा, २२ कॅरेट सोनं ९५ हजार रुपये तोळा, तर चांदी सुमारे ९९ हजार ५०० रुपये किलो दराने मिळत होती. भारतीय वायदे बाजारात सोन्यानं पहिल्यांदाच ९५ हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. राज्यातल्या प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या ७५ टक्��े लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आल्याची माहिती पुणे भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले असून त्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक आहे.
****
संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल शेतकऱ्यांशी वेबिनारद्वारे थेट संवाद साधून, शेतरस्ते  शिव रस्ते,  पाणंद रस्ते याबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. अतिक्रमित आणि बंद झालेले शेत रस्ते,  पाणंद रस्ते गाव नकाशाप्रमाणे मोकळे करुन देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबवण्याचे निर्देश गावडे यांनी दिले. शेतकरी बांधवांनी शेतरस्ते मोकळे देण्यासाठीच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहनही गावडे यांनी केलं. 
****
राज्य सरकारने शिवजयंतीची सुट्टी जाहीर करावी, त्याचप्रमाणे राजभवनात शिवस्मारक उभारावं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते काल बोलत होते. आमच्या पक्षानं कोणत्याही प्रकारे हिंदुत्व सोडलेलं नाही. राज्यात मराठी म्हणून तर देशामध्ये हिंदुत्ववादी म्हणूनच आम्ही ओळखले जातो, असं ते म्हणाले. राज्यात पुन्हा मतपत्रिकांच्याद्वारे मतदान घेतलं तर सत्तेत येऊ असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या हाडोळी इथं एक दिवस गावकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकरी आणि महिलांच्या सामूहिक प्रयत्नातून गावांचा कायापालट शक्य असल्याचं, त्या यावेळी म्हणाल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी चार बचत गटांना एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश कावली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
****
भूजल पुनर्भरणासाठी जलतारा अभियान मोठ्या प्रमाणात राबवणारा राज्यात वाशिम जिल्हा एकमेव असून, या अभियानासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातल्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वत्सगुल्म जलतारा स्पर्धा २०२५ अंतर्गत जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल पाणीप्रश्नी आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणच्या भिंतीवर पाणी समस्येसंदर्भातल्या घोषणा, रिकाम्या हंड्यांचे तोरण लावण्यात आले.
****
पेरु मध्ये सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आय एस एस एफ च्या विश्वकरंडक स्पर्धेत आज महिलांच्या स्किट स्पर्धेत भारताची रायझा धिल्लों अंतिम स्पर्धेत कौशल्य दाखवणार आहे. काल या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताचे इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरी यांनी सुवर्णपदक जिंकलं.
****
0 notes
newsbetulhub · 2 months ago
Text
खेत में आग लगने से महिला को आया हार्ट अटैक, दमकलकर्मियों ने बचाई जान
बैतूल: मुलताई के ग्राम महिलावाड़ी में खेत में लगी आग से 55 वर्षीय महिला को हार्ट अटैक आ गया। दमकलकर्मियों ने समय पर पहुंचकर महिला को अस्पताल पहुंचाया, जिससे उसकी जान बच गई। क्या है मामला? किसान बेबी बाई नोड़े के खेत में अचानक आग लग गई, जिससे 4 एकड़ में कटकर रखी गेहूं की फसल जलकर राख हो गई। आग देखकर बेबी बाई को घबराहट हुई और उन्हें माइल्ड हार्ट अटैक आ गया। दमकलकर्मी राहुल चंदालिया और गिरीश…
0 notes
sharpbharat · 2 months ago
Text
jamshedpur police action- पटमदा में पति की हत्या के आरोप में गिरफ्तार पत्नी को पुलिस ने भेजा जेल, आपसी विवाद को लेकर दावली से पति को काट डाला था
जमशेदपुर: जमशेदपुर के ग्रामीण इलाके पटमदा थाना अंतर्गत जोड़सा पंचायत के घोड़ाबांधा गांव में बुधवार की रात को शराब के नशे में उत्पन्न विवाद के बाद एक महिला ने अपने पति किसान सिंह (48) की दावली से काटकर हत्या कर दी. घटना रात करीब 2 बजे की बताई गई है. घटना के वक्त किसान सिंह अपने घर में सोया हुआ था और नशे में धूत महिला ने घटना को अंजाम दिया.(नीचे भी पढ़े) पटमदा पुलिस ने शुक्रवार को प्राथमिकी दर्ज करने…
0 notes
agriculture2024 · 3 months ago
Text
अब ट्रैक्टर खरीदना हुआ आसान! सरकार दे रही 50% तक की सब्सिडी, जल्द करें आवेदन
कृषि कार्यों को आधुनिक और आसान बनाने के लिए सरकार किसानों को ट्रैक्टर खरीदने पर 50% तक की सब्सिडी प्रदान कर रही है। यह योजना छोटे और सीमांत किसानों को सहायता देने के उद्देश्य से शुरू की गई है, ताकि वे उन्नत कृषि उपकरणों का उपयोग कर अपनी पैदावार बढ़ा सकें और खेती को अधिक लाभकारी बना सकें।
Tumblr media
ट्रैक्टर सब्सिडी योजना का लाभ कौन ले सकता है?
छोटे और सीमांत किसान
वे किसान जो स्वयं खेती करते हैं
किसान समूह या किसान उत्पादक संगठन (FPO)
महिला किसान और स्वयं सहायता समूह (SHG)
योजना के तहत मिलने वाले लाभ
50% तक की सब्सिडी – यह सब्सिडी सामान्य किसानों को 40% और अनुसूचित जाति/जनजाति के किसानों को 50% तक दी जा सकती है।
आधुनिक ट्रैक्टर खरीदने का अवसर – इस योजना के तहत किसान नई तकनीकों से लैस ट्रैक्टर खरीद सकते हैं।
आवेदन की आसान प्रक्रिया – आवेदन ऑनलाइन और ऑफलाइन दोनों तरीकों से किया जा सकता है।
कृषि उत्पादन में वृद्धि – उन्नत ट्रैक्टरों के उपयोग से कृषि कार्य अधिक कुशल और तेज़ हो सकता है।
कैसे करें आवेदन?
ऑनलाइन आवेदन:
कृषि विभाग की आधिकारिक वेबसाइट पर जाएं।
“ट्रैक्टर सब्सिडी योजना” के लिंक पर क्लिक करें।
आवश्यक दस्तावेज अपलोड करें और आवेदन फॉर्म भरें।
आवेदन सबमिट करने के बाद उसकी स्थिति ट्रैक करें।
ऑफलाइन आवेदन:
नजदीकी कृषि कार्यालय में जाएं।
आवश्यक दस्तावेजों के साथ आवेदन पत्र भरकर जमा करें।
आवेदन स्वीकृत होने पर सब्सिडी का लाभ मिलेगा।
आवश्यक दस्तावेज:
✔ आधार कार्ड ✔ निवास प्रमाण पत्र ✔ भूमि स्वामित्व प्रमाण पत्र ✔ बैंक पासबुक की कॉपी ✔ जाति प्रमाण पत्र (यदि लागू हो) ��� किसान पंजीकरण संख्या
जल्द करें आवेदन!
सरकार की इस पहल से किसान कम लागत में ट्रैक्टर खरीदकर खेती को लाभकारी बना सकते हैं। यदि आप भी इस योजना का लाभ उठाना चाहते हैं, तो आज ही आवेदन करें और 50% तक की सब्सिडी प्राप्त करें!
0 notes
rightnewshindi · 3 months ago
Text
बिलासपुर की मीना चंदेल को मिला 'इनोवेटिव फार्मर अवार्ड 2025' अवॉर्ड, डायंथस फूल उगाकर रचा इतिहास
Bilaspur News: हिमाचल प्रदेश के बिलासपुर की मीना चंदेल को ‘इनोवेटिव फार्मर अवार्ड 2025’ से सम्मानित किया गया है। मीना चंदेल भारत की पहली महिला किसान हैं, जिन्होंने अपने ग्रीन हाउस में डायंथस फूल की खेती कर एक नई मिसाल पेश की है। डायंथस एक विदेशी किस्म का फूल है, जिसे भारत में पहली बार मीना चंदेल ने अपने ग्रीन हाउस में सफलतापूर्वक उगाया और देशभर के किसानों को इस काम को करने के लिए प्रेरित…
0 notes
umangharyana · 4 months ago
Text
उत्तर प्रदेश में महिला किसानों के लिए बड़ी सौगात, योगी सरकार बनाएगी 10 महिला केंद्रित FPO
UP Government : उत्तर प्रदेश की महिला किसानों के लिए बड़ी खुशखबरी! योगी सरकार प्रदेश में महिला किसानों के लिए किसान उत्पादक संगठन (FPO) बनाने जा रही है। इस योजना का उद्देश्य महिलाओं को कृषि क्षेत्र में आत्मनिर्भर बनाना और उनकी आय में वृद्धि करना है। चलिए, जानते हैं कि यह योजना कैसे काम करेगी और महिला किसानों को इससे क्या फायदे होंगे। एफपी�� क्या है और कैसे करेगा काम? एफपीओ (Farmer Producer…
0 notes
vedantbhoomidigital · 4 months ago
Text
लखपति दीदी ने बनाई किसान उत्पादक कंपनी, 430 गांवों की 16 हजार महिलाओं को किया आत्मनिर्भर
स्वर्णोपज महिला किसान उत्पादक कंपन�� की अध्यक्ष सेवती साहू ने महिला सशक्तीकरण का उदाहरण प्रस्तुत किया है। उनकी कंपनी महिला किसानों की उपज को बाजार मूल्य में खरीदती है। इससे किसानों को हर वर्ष 15 से 20 हजार रुपये का लाभ हो रहा है। पिछले वर्ष उन्हें प्रधानमंत्री ने लखपति दीदी से सम्मानित किया था।By Shashank Shekhar Bajpai Publish Date: Fri, 03 Jan 2025 04:04:30 PM (IST)Updated Date: Fri, 03 Jan 2025…
0 notes
apnaran · 12 days ago
Text
Kisan ki Baat: महिला किसानों की बढ़ती भागीदारी, जानिए खेती में सफलता के बेहतरीन टिप्स
महिला किसान: खेती में एक नई शक्ति भारत में महिला किसानों की भागीदारी दिन-ब-दिन बढ़ रही है। वे अब सिर्फ खेतों में मजदूरी नहीं बल्कि खेती की मुख्य योजनाकार और उद्यमी बन रही हैं। खेती, बागवानी, पशुपालन से लेकर कृषि उत्पादों की बिक्री तक, महिलाएं हर मोर्चे पर सफलता की मिसाल पेश कर रही हैं। महिला किसानों के लिए उपयोगी सुझाव कम लागत, अधिक उत्पादन पर ध्यान दें महिला किसान कम संसाधनों में बेहतर…
0 notes
deshbandhu · 5 months ago
Text
Rakesh Tikait Pahunche, Mahapanchayat Shuru, Bole- Teeno Pradhikaran Kisanon Se Karen Baat
ग्रेटर नोएडा। संयुक्त क‍िसान मोर्चे की ग्रेटर नोएडा के जीरो पॉइंट पर महापंचायत शुरू हो गई है। इस पंचायत में भारतीय किसान यूनियन के राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत पहुंच गए हैं। जीरो पाॅइंट पर किसानों के आने का सिलसिला शुरू हो गया है। इस बार बड़ी संख्या में महिला किसान भी इकट्ठा हुईं हैं। हालांकि नोएडा में अपने मुद्दों को लेकर कई महीनों से संघर्ष कर रहे किसान संगठनों ने इस महापंचायत से किनारा कर लिया है। इसमें सुखबीर खलीफा समेत अन्य किसान नेताओं का संगठन शामिल है।
महापंचायत में पहुंचे राकेश टिकैत ने कहा कि तीनों प्राधिकरण बैठकर किसानों से बातचीत करें।
Click to read more:
https://www.deshbandhu.co.in/states/rakesh-tikait-arrived-mahapanchayat-started-said--all-three-authorities-should-talk-to-the-farmers-525683-1
0 notes
imranjalna · 2 months ago
Text
खेत में खूनी दोपहर! 13 साल के किशोर ने महिला किसान का सिर कुचल कर की हत्या – पुलिस के सामने किया चौंकाने वाला खुलासा!
खेत में खूनी दोपहर! 13 साल के किशोर ने महिला किसान का सिर कुचल कर की हत्या – पुलिस के सामने किया चौंकाने वाला खुलासा! जालना: जालना जिले के आंतरवाली टेंभी गांव में एक दिल दहला देने वाला हत्याकांड सामने आया है। खेत में सो रही एक महिला किसान की सिर कुचलकर बेरहमी से हत्या कर दी गई – और हैरान कर देने वाली बात यह है कि इस हत्या को अंजाम देने वाला कोई और नहीं, बल्कि मात्र 13 वर्ष 6 महीने का एक नाबालिग…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 April 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १० एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.
जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीराचे आदर्श जगभरातल्या असंख्य लोकांना बळ देतात, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भगवान महावीर यांचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या कुंडलपूरमध्ये शोभायात्रा, मस्तकाभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नालंदा इथंही पावापुरी मधल्या जैन मंदीरात जैन भाविक मोठ्या संख्येनं पूजा अर्चा करत आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचं जीवन कार्य तसंच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया आणि अनेकांतवादाच्या शिकवणीचं स्मरण करून देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांच्या पवित्र संदेशांचा आपल्या जीवनात अंगीकार करतानाच त्यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली, असं त्यांनी म्हटलं आहे.
जागतिक होमिओपॅथी दिन आज साजरा केला जात आहे. होमिओपॅथी ही आरोग्य सेवेसाठी समग्र दृष्टिकोन ठेवणारी जगातील दुसरी - सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली असून, त्यातील नैसर्गिक, अनाक्रमक पद्धतींमुळे लोक हे उपचार पसंत करतात. आयुष मंत्रालयाच्या मते, देशात १० कोटींहून अधिक लोक आरोग्याच्या गरजांसाठी होमिओपॅथीवर विश्वास ठेवतात. सध्या, देशात तीन लाख ४५ हजार नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर, २७७ रुग्णालयं, आठ हजारांहून अधिक दवाखाने आणि २७७ शैक्षणिक संस्था आहेत.
रिझर्व्ह बँकेनं केलेल्या व्याजदर कपातीचं बँकांनी स्वागत केलं आहे. यामुळे गृह, वाहन आणि व्यक्तिगत कर्जांची मागणी वाढेल. मध्यम आणि छोट्या आकारांच्या शहरांमध्ये प्रामुख्यानं या मागणीत वाढ होईल, अशी प्रतिक्रिया इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बिनोद कुमार यांनी दिली आहे. तात्काळ व्याजदर कपातीची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. जागतिक पातळीवर असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही व्याजदर कपात आणि इतर निर्णय दिलासादायक आहेत. अमेरिकेनं वाढवलेल्या आयात करांचा परिणाम थोडा कमी व्हायला यामुळे मदत होईल, अशी प्रतिक्रिया स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी दिली आहे. HDFC बँकेच्या मुख्य अर्थतज्ञ साक्षी गुप्ता यांनी चालू आर्थिक वर्षात आणखी दोनवेळा व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली.
योजना आखताना ग्रामीण भारताचा विकास नजरेसमोर ठेवायला हवा, त्यामुळे देशांतर्गत स्थलांतरं रोखता येतील, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भरलेल्या किसान कुंभ कार्यक्रमात ते काल बोलत होते. सरकारी योजनांमुळे शेतकरी तसंच समाजातल्या कमकुवत वर्गाला फायदा व्हायला हवा, यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामधलं त्यांचं योगदान वाढेल आणि शहराकडे स्थलांतर होण्याला आळा बसेल, असं ते म्हणाले.
पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय पोषण पंधरवडा साजरा करत असून, हा उपक्रम मिशन पोषण २.० चा एक भाग आहे. नवजात अर्भकांच्या पहिल्या हजार दिवसांवर लक्ष केंद्रित करणं, गर्भधारणेपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या पोषणाचं महत्त्व अधोरेखित करणं तसंच बालवयातलं पोषण यावर या उपक्रमाचा भर आहे.
कृषी विभागातील प्रयोगशील अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, विद्यापीठ तसंच परदेशातून आलेलं ज्ञान, पिकांचे वाण लोकाभिमुख कसे करता येतील या दृष्टीकोनातून आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असं कृषीमंत्री माणिकराव कोका��े यांनी सांगितलं. पुण्यात काल राज्यस्तरीय कृषी अधिकारी आणि कर्मचारी कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या समोरील वातावरण बदलाचे परिणाम, भविष्यातील संधी आणि आव्हानांना सामोरं जाणं, आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम करण्यावर विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांचा अवमान केल्याप्रकरणी अटक असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. १२ एप्रिल रोजी कोरटकरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार होती.
आरोग्य विभागानं दिलेल्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील ८६० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्रुटी आढळलेल्या ८९ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
२०२५ च्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पुरुषांच्या मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यामुळे या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. अभिषेक वर्मा, ऋषभ यादव आणि ओजस देवतळे यांच्या संघानं काल अमेरिकेत ऑबर्न-डेल इथं झालेल्या सामन्यात डेन्मार्कचा २३०-२२३ गुणांनी पराभव केला. विविध देशांमध्ये चार टप्प्यात तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा सुरू आहेत.
0 notes
goldi1234r · 5 months ago
Text
छत्तीसगढ़ की रियासतों से जुड़े किसान आंदोलन (PART-2) II cgpsc pre #संपूर्ण तैयारी II cgpsc vyapam.  https://www.youtube.com/watch?v=TDhGQKQMJO8
#cgpsc #cgpsctestseries2024 #mahilasupervisor #महिला 
0 notes
dainikuk · 7 months ago
Text
हाउस ऑफ हिमालयाज के उत्पाद खरीदेंगे सभी विभाग, सीएम धामी ने लोगों से स्थानीय उत्पादों को बढ़ावा देने की अपील की
देहरादून। उत्तराखण्ड सरकार के अधीन सभी विभाग और कार्यालयों की बैठकों, आयोजनों के लिए हाउस ऑफ हिमालयाज के उत्पाद खरीदे जाएंगे। हाउस ऑफ हिमालयाज, उत्तराखंड के महिला स्वयं सहायता समूहों, किसानों, किसान उत्पादक संगठनों और ग्रामीण उद्यमियों द्वारा बनाए गए उत्पादों का कॉमन ब्रांड है। इसका उद्घाटन खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों हुआ है। सचिव राधिका झा ने बताया कि ग्राम्य विकास विभाग के अधीन…
0 notes