#नाहीस
Explore tagged Tumblr posts
pradip-madgaonkar · 1 month ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Pradip : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Pradip चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 1 month ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Bandya : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Bandya चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
ashokjagharkar · 3 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४
जेवणं झाल्यावर प्रमिलानं दिलेला मुखवास तोंडात टाकतांना अनंत म्हणाला, "खुप दिवसांनी इतकं आकंठ जेवलो��् पमाताई, की आतां पायीं घरी गेलो तरच झोपायची वेळ होईपर्यंत पोटाला लागलेली तडस थोडी तरी कमी होईल!" "काय रे हे तुझं बोलणं अनंता", प्रमिला लटक्या रागानं म्हणाली "कुणी ऐकलं तर त्याला वाटायचं की जशी काही शुभदा रोज तुला उपाशीच ठेवते!" "तसं नाहीं पमाताई, पण गेला महिनाभर ह्यांचं जेवणा-खाण्यांत लक्षच नव्हतं! मीही खरंच ह्यांना आज खुप दिवसांनी चवीनं, पोटभर जेवतांना बघितलं!" शुभदा अनंताची बाजू घेत म्हणाली." नाहींतर बळेबळे मी वाढायची, म्हणून चार घांस पोटांत ढकलायचे एवढंच! नशीब म्हणायचं की भरवायची वेळ नाही आणली!!"
"कां रे बाबा खाण्या-पिण्याकडे एवढंच दुर्लक्ष?" प्रमिलानं काळजीनं विचारलं, "खरं तर रिटायर होणार म्हणून तुझा कामाचा ताण सगळा नाहींसा व्हायला हवा होता!" "छे,हो! उलट कामाचा चार्ज देतांना आपलं कुठलंही काम अर्धवट राहून नये म्हणून गेला महिनाभर स्वारी रोज तास-दीड तास उशीरापर्यंत थांबत होती ऑफिसात!" शुभदाच्या स्वरातली नाराजी लपण्यासारखी नव्हती! "कशाला एवढी उरफोड, अनंता?" इतका वेळ शांतपणे सगळं ऐकणारे प्रभाकरराव म्हणाले,"अरे तूं कितीही जिवापाड काम केलंस तरी शेवटी लोक खुसपटं काढायचे थांबत नाहीतच!" "मी इतर कोण काय म्हणेल याची पर्वा करीत नाहीं प्रभाकरराव;- पण माझ्या मनानं तरी मला ग्वाही द्यायला हवी ना की आपण कुठलंही काम जाणून-बुजून अर्धवट सोडलं नाहीं! इतकी वर्षं इमाने-इतबारे केलेल्या नोकरीचा शेवट माझ्या मनाला समाधानकारक व्हावा एवढीच माझी धडपड होती!"
"म्हणजे यापुढे तूं शुभदाला जेवणाबाबत तक्रारीला जागा ठेवणार नाहीस, असं समजायचं कां?" प्रमिलानं खेळीमेळीनं विचारलं. " तिचं काही सांगून नकोस हां, पमाताई! अग, मी कितीही खाल्लं तरी तिचं पोट काही भरत नाहीं!" अनंत चेष्टा करीत म्हणाला," जेवतांना आमटी छान् झाली आहे असं म्हटलं की लगेच आमटीचं सगळं पातेलं मी एका दमात रिकामं करावं अशी तिची अपेक्षा असते! वाढत्या वयाबरोबर माणसाची भूक मंदावते हे तिला पटतच नाहीं!" "आपलं माणूस केलेल्याला चांगलं म्हणत च��ीनं, मनापासून जेवलं की कसं धन्य वाटतं हे कळण्यासाठी पुरु��ाला बाईचा जन्मच घ्यायला हवा!" असं ठसक्यांत म्हणत शुभदानं समारोप केला, "एवढं मात्र खरं, आज ह्यांना मनापासून जेवतांना बघितल्यावर हे पुन: माणसांत आल्याची खात्री पटली!"
४ ऑगस्ट २०२२
0 notes
shrikrishna-jug · 4 months ago
Text
माझ्या हृदयावर हात ठेव, माझी तू वाट का पहावी
कुणी स्वीकार करावे या अस्वीकार करावेमाझ्याशी एकदा नजर तरी भिडवावी तू रूपसुंदरी असता,तुला लोकांनी मनात जागा द्यावीमाझ्यात असे काय असावे की माझ्यावर तू प्रेम करावे मी तुलाच विचारते माझी तुझ्याशी प्रीती का जडावीकधी तू धोका देणार नाहीस,ही संभावना मी का करावी ह्या तरुण मोसमाने मला संदेश का द्यावाहे सुंदर सुंदर नखरे मला कुठून दिसावे माझ्या जीवनावर या नवीन आनंदाने का पसरावेजे पाऊल उचलते त्या पावलाने…
0 notes
dhanu-j-92 · 7 months ago
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाल�� होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
Tumblr media
1 note · View note
gitaacharaninmarathi · 1 year ago
Text
7. निमित्तमात्र
श्रीमद्भगवद्गीतेचा जन्म रणांगणात झाला आणि महामारीचा काळ (COVID-19) कुरुक्षेत्र युद्धासारखाच होता. गीतेतील एक शब्द हे सगळेच अचूकपणे मांडतो आणि तो शब्द म्हणजे निमित्तमात्र- परमात्याच्या हातातील केवळ एक साधन असणे.
अर्जुनाला श्रीकृष्ण जसा होता तसाच पाहायचा होता आणि त्याला समजून घेण्यासाठी एका अतिरिक्त शक्तीची गरज होती, जसे एखाद्या आंधळ्याला पूर्ण हत्ती पाहण्यासाठी डोळ्यांची गरज असते. भगवान श्रीकृष्णाने त्याला त्यांचे वैश्विक रूप पाहण्यासाठी दिव्य डोळे दिले होते. विश्वरूप दाखवण्याव्यतिरिक्त, श्रीकृष्ण त्याला भविष्यात पाहण्याची दृष्टी देतात आणि अर्जुनाला अनेक योद्धे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करताना दिसतात.
नंतर भगवंत त्याला म्हणतात, हे योद्धे लवकरच मरणार आहेत आणि या प्रक्रियेतील तू केवळ एक  साधन आहेस. श्रीकृष्ण त्याला हे स्पष्टपणे सांगतात की तू कर्ता नाहीस आणि दुसरे म्हणजे तो हे निश्चित करतो की जेव्हा अर्जुन युद्धात विजयी होईल तेव्हा तो अहंकारमुक्त असला पाहिजे कारण अहंकार हा विजयामुळेच सर्वाधिक प्रज्वलित होतो.
त्याच वेळी, श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीही सोडू देत नाही. निमित्तमात्र असणे ही आपल्याला आतल्या आत होणारी जाणिव आहे आणि त्यातून अत्यंत शुद्ध भाव निर्माण होतो आणि आपण अहंकारापासून मुक्त होतो.
कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावरील किंवा नियंत्रण कक्षात लोकांना होणारा त्रास अर्जुनच्या दुःखासारखा आहे. यावर कोणताही इलाज नसल्यामुळे, आपण आतून फक्त निमित्तमात्र आहोत आणि बाहेरच्या जगात आपल्याला सोपवलेल्या जबाबदाऱ्या शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत. ही छोटीशी जाणीव खरोखरच एक वरदान ठरू शकते कारण गीतेच्या अनेक संकल्पना जीवनात, विशेषतः कठीण परिस्थितीत अनुभवल्याशिवाय स्पष्ट होत नाहीत. कोळशाचा तुकडा अत्यंत दाबाने हिऱ्यात बदलतो आणि आगीत गरम केल्याने सोने शुद्ध होते.
अशा प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळेच आपण निमित्तमात्र असल्याची जाणिव जन्माला येते आणि त्यातून आपण शरणागततेच्या मार्गाने अंतरात्म्याच्या अधिक जवळ जातो.
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
दोन लाख रुपये घेऊन सासरी आली नाहीस तर तुला...; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
धनाजी चव्हाण, परभणी : विवाहितेला लग्नानंतर मुलगी झाली. पण सासरकडच्यांना मुलगा पाहिजे होता. त्यामुळे ”तुला मुलगीच का झाली?”, म्हणत विवाहितेची शारीरिक मानसिक प्रताडणा करण्यात आली. विवाहितेला लहान मुलीसह माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत घराबाहेर काढण्यात आले. विवाहितेचा छळ येथेच थांबला नाही. तर विवाहितेच्या सासूने माहेरी येऊन सांगितले ”दोन लाख रुपये जमा झाले नाहीत का? म्हणत जर दोन लाख रुपये घेऊन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘आव्हाड नाहीस, हाड हाड आहेस तू, तीच तुझी लायकी’; चित्रा वाघ यांची आव्हाडांवर टीका
https://bharatlive.news/?p=104031&wpwautoposter=1686337534 ‘आव्हाड नाहीस, हाड हाड आहेस तू, तीच तुझी लायकी’; चित्रा वाघ यांची ...
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 3 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 3 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
Pradip (जेवताना) : तुझं नेट बंद आहे का?
बायको : आहे की चालू…! पण का?
Pradip : मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय.
अजून दिली नाहीस म्हणून विचारलं.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 years ago
Text
एकदा Bandya नं बायको झोपली असताना तिच्या तोंडावर मगभर पाणी ओतलं...
बायको (संतापून)- अहो, काय करताय..?
Bandya - तू उठत नाहीस ना..
म्हणून पाणी ओतून उठवतोय..
बायको- हे असं...? कोणी सांगितलं तुम्हाला..?
Bandya - तुझेच बाबा म्हणाले होते.. माझी मुलगी अगदी फुलासारखी आहे..
तिला कोमेजू देऊ नका... म्हणून पाणी ओतलं...
😛😛😛😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 8 months ago
Text
तू मला न्याहाळीलेस त्याने मी सुखावलो
माझ्या साधेपणा वर काही इलाज नाहीमी काय जाणले आणि काय ऐकलेतू तर असे काही बोललीस नाहीस माझी कल्पना झाली ,की माझीअधूरी इच्छा दूर झाली तू मला न्याहाळीलेस त्याने मी सुखावलोखरं तर तुझी शपथ, मी छळ करणारानाही. सन्मान ठेवणारा मी साधा असतांकशामुळे तू नाराजलीस स्पर्श का केला तुला,अरे देवा, कायचूक मी केली साऱ्या दुनियेत, माझ्यासम सजेसपात्र नाही.माझ्या साधेपणा वर काही इलाज नाही चांदण्या रात्री सुकोमल…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes