Tumgik
#तिघे;
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भीषण | नेत्याच्या सभेपूर्वी मोठा बॉम्बस्फोट, बूथ अध्यक्षासह तिघे मृत्यूमुखी, कुठे घडली घटना?
भीषण | नेत्याच्या सभेपूर्वी मोठा बॉम्बस्फोट, बूथ अध्यक्षासह तिघे मृत्यूमुखी, कुठे घडली घटना?
भीषण | नेत्याच्या सभेपूर्वी मोठा बॉम्बस्फोट, बूथ अध्यक्षासह तिघे मृत्यूमुखी, कुठे घडली घटना? नेत्याच्या सभेपूर्वीच एका गावात बॉम्बस्फोट (Bombblast) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या या स्फोटाची तीव्रता एवढी भयंकर होती की आजूबाजूची अनेक घरं उध्वस्त झाली. या स्फोटात बूथ अध्यक्षाचं पूर्ण घर ढासळलं. बूथ अध्यक्षासह तिघांचा मृत्यू…
View On WordPress
0 notes
Video
youtube
तिघे वेगळे लढले तर डिपॉझिट जप्त होईल..
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.08.2024    रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेणार आहेत. नवी दिल्ली इथं होणार्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
***
कोलकाता इथल्या आरजीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्त्येच्या पार्श्वभूमीवर  पद्म पुरस्काराने सन्मानित सत्तरहून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं आवश्यक असून अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पंतप्रधानांनी कडक पावलं उचलावेत असं या पत्रात नमुद करण्यात आलं आ��े.
या प्रकरणाची  सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली असून  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायाधीशांच्या पीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ  झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, आरजी कार रुग्णालयाच्या परिसरात येत्या सात दिवसात कोणतंही आंदोलन , सभा आणि रॅलीला परवानगी दिली जाणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे. या परिसरात नागरी सुरक्षा संहितेनुसार कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोलकात्यात होणारा  ड्युरंड चषक फुटबॉल सामना काल रद्द करण्यात आला.
***
देशातील  पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल  नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही करण्यात आलं.
***
जम्मू काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा आज श्रावणी पौर्णिमेला संपन्न होत आहे.या यात्रेमध्ये यावर्षी देशभरातून पाच लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथल्या पवित्र  गुहेचं  दर्शन घेतलं,यावर्षीची भाविकांची संख्या विक्रमी ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आहे.
***
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.उपराष्ट्र्पती जगदीप धनखड यांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचं आवाहन आपल्या शुभेछा संदेशातून केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवाशियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण नात्यात गोडवा आणि जीवनात सुख्,समृद्धी आणेल असं पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
यानिमित्त पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
***
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते चेन्नईमधील भारतीय तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं काल उद्घाटन झालं. चेन्नई बंदरावर असलेले प्रदूषण प्रतिसाद केंद्र हे सागरी प्रदूषण व्यवस्थापनातील एक अग्रगण्य पाऊल आहे. किनारपट्टीलगतच्या राज्यांजवळच्या समुद्रात होणाऱ्या तेल आणि रासायनिक गळती सारख्या सागरी प्रदूषणाच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीनं, हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
***
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सव इथं सावित्री नदीच्या पात्रात बुडून  काल ३ जणांचा खाडीमध्ये झाला.हे तिघे महाबळेश्वरहून  सव इथं पर्यटनासाठी आले होते.मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ होते,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
माजी सेना प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं.ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी अनेक महत्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धांमध्ये कामगिरी केली होती.पद्मनाभन यांनी काही पुस्तकांचही लिखाण केलं होतं.
***
0 notes
gajananjogdand45 · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-robbery-plot-was-foiled-the-two-were-picked-up-near-the-malwata-phata-bridge/
0 notes
karmadlive · 9 months
Text
दोन दुचाकींच्या भीषण अपघातानंतर वाहनाने चिरडले; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 11 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-grins-of-criminals-in-preparation-for-a-robbery-three-of-them-ran-two-of-them-were-hit-by-shackles/
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघे ठार, मुरखळाजवळ ट्रकचा भीषण अपघात; २ ठार एक गंभीर
नागपूर : आई व दोन मुलांसह दुचाकीने जाणाऱ्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात चालक युवक, त्याची आई, मुलगी ठार झाली तर पाच वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला. हा अपघात शनिवारी सकाळी रामटेकजवळील आमडी खिरी रस्त्यावर घडला. विक्की हरगोविंद बावणे (रा. बालाघाट), आई भगवंताबाई हरगोविंद बावणे आणि मुलगी इशानी (८) अशी मृतांची नावे असून मुलगा युग याच्यावर सावनेरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
एखादा गुन्हा करणं आणि तो करून पळून जाणं हे गुन्हा करण्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. मुळात गुन्हा करणं हिच चुकीची बाब आहे. मात्र लोकशाही स्वीकारलेल्या आपल्या देशात कायद्यांच्या कचाट्यातून पळून बिनधास्तपणे समाजात वावरणारे अनेक ठग आपण बघत असतो.
गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हे नाव चर्चेत आले आहे, त्याने केलेल्या पराक्रमुळे आता त्याच्या वडिलांना म्हणजे शाहरुख खानला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी आर्यनला पकडले त्याच रात्री आपला सल्लू भाई शाहरुखला भेटायला गेला बहुदा कोणता वकील कर हे सांगण्यासाठी गेला असावा. दोघांच्या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण आले सोशल मीडियावर जोक्स फिरू लागले होते.
याच ऑक्टोबर महिन्यातील ४ तारखेला एका कॉन्स्टेबलचे निधन झाले होते. रवींद्र पाटील असं त्यांचं नाव, हेच रवींद्र पाटील सल्लू भाईच्या ‘त्या’ केसचे एकमेव साक्षीदार, ज्यांनी अखेरपर्यंत आपली साक्ष बदलली नाही. नेमकी काय घटना आहे चला जाणून घेऊयात…
ती घटना २००२ सालातली सलमान खानला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली. ते कॉन्स्टेबल दुसरे तिसरे कोण नसून रवींद्र पाटील होते. मूळचे धुळ्याचे असलेले रवींद्र १९९८ पासून पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते.
२८ सप्टेंबरची ती काळी रात्र, त्या रात्री सलमान आपल्या एका मित्रासोबत लँड क्रुझर गाडीने वांद्रे परिसरातील एका बारमध्ये गेला. त्यांच्यासोबत रवींद्र पाटील देखील होते मात्र त्यांना बारच्या बाहेर थांबायला सांगितले. तिथून बाहेर पडून ते तिघे दुसऱ्या बारमध्ये गेले, गाडी सलमानच चालवत होता. रात्री २च्या सुमारास ते दोघे बाहेर पडले.
सलमान मद्यधुंद होता तरीदेखील त्याने पुन्हा गाडी चालवली, रवींद्र पाटील यांनी त्याला गाडी न चालवण्याचा सल्ला दिला, मात्र नशेत असलेल्या सलमानने त्याला नकार दिला. सलमानने इतकी दारू प्यायली होती की त्याला रस्त्यावरचे वळण दिसले नाही आणि भरधाव वेगात असलेली गाडी थेट एका बेकरीत घुसली, त्याच बेकरीच्या फुटपाथवर असलेल्या काही मजुरांच्या अंगावरून ती गाडी गेली ज्यात एकाच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले.
सलमान आणि त्याच्या मित्राने शिताफीने तिथून पळ काढला, मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले रवींद्र मात्र तिथेच उपस्थित होते. त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सलमान विरोधात FIR दाखल केली आणि घडलेल्या प्रकाराची रितसर माहिती दिली.
कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले तसेच नोकरीवर गैरहजर राहिल्याने त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. पोलिसांचा ससेमिरा त्यांचा पाठी होताच त्यातच ते गायब झाले. त्याच्या कुटुंबावर देखील दबाव टाकण्यात आला होता, अखेर पोलिसांनी त्यांना महाबळेश्वर येथे पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांचे हाल केले गेले असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यावर ते भीक मागताना देखील आढळून आले होते. एकाकी पडलेल्या रवींद्र पाटीलांनी शेवटी दारूचा आधार घेतला, नंतर ते दारूच्या इतक्या अधिन झाले की त्यांना टीबी झाला आणि ते शिवडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिकडचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकूणच सलमानच्या या केसमध्ये अनेक तर्कवितर्क लावले गेले, एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात ही केस फिरत राहिली जी आजतगायत फिरते आहे. ‘सलमान आपल्या ट्रस्टमधून गरिबांची मदत करतो,ऑपरेशन करतो’, असे युक्तिवाद सलमानबद्दल सहानभूती मिळावी म्हणून वकिलाने केले.
ज्या खात्यात रवींद्र पाटील होते तिकडच्या लोकांनी देखील रवींद्र पाटीलांना मदत केली नाही उलट त्यांनी साक्ष फिरवावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता प्रसंगी लाच सुद्धा ऑफर केली होती, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत रवींद्र पाटील ठाम होते.
0 notes
pradip-madgaonkar · 2 years
Text
Bandya : Pradip ! एक आनंदाची बातमी सांगायची आहे.आम्ही दोघांचे तिघे झालो.
Pradip : वा! अभिनंदन! काय झालं मुलाग की मुलगी?
Bandya : मुलगा आणि मुलगी यातलं काहीच नाही…मी दुसर लग्न केलं.
🥳🥳🥳😛😛😛😃😃😃🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 years
Text
Bandya : Pradip ! एक आनंदाची बातमी सांगायची आहे.आम्ही दोघांचे तिघे झालो.
Pradip : वा! अभिनंदन! काय झालं मुलाग की मुलगी?
Bandya : मुलगा आणि मुलगी यातलं काहीच नाही…मी दुसर लग्न केलं.
🥳🥳🥳😛😛😛😃😃😃🤣🤣🤣
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Pune Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; पाटस येथे भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार
Pune Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; पाटस येथे भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार
Pune Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; पाटस येथे भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघे ठार Pune patas accident : पुणे जिल्ह्यातील पाटस येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. पाटस अष्टविनायक मार्गावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने पती, पत्नी आणि चिमुकल्याच्या मृत्यू झाला आहे. Pune patas accident : पुणे जिल्ह्यातील पाटस येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका…
View On WordPress
0 notes
Video
आम्ही तिघे टॅक्स फ्री आहोत..
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. मुंबईत गेल्या सहा तासात विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आझाद नगर मेट्रो स्थानकाखाली पाणी साचलं आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातल्या सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सांगण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन त्यांनी ट्विट संदेशातून केलं आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक, लवकरच पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत सध्या पावसामुळे उद्‌भवलेली परिस्थिती आणि ती पूर्ववत करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. मंत्री दीपक केसरकर यांनी, यासंदर्भात माहिती देतांना, सध्या कुर्ला आणि सायन या दोन ठिकाणी पाणी साचलेलं असून, त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं सांगितलं. येत्या दोन तासांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा केसरकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मध्य रेल्वे सेवा सध्या बंद असून सर्व लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटं उशिराने धावत आहेत. मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी या रेल्वेगाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आणि त्या पुढे धावणार नसल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली.
****
विधान परिषदेत आज अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, या चर्चेत सहभागी होत हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, महिला तसंच उपेक्षितांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. सीमाभागातल्या मराठी शाळा, रायगड पर्यटन आराखडा, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्यासह विविध मागण्याही दरेकर यांनी सरकारकडे केल्या.
****
राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले निरंजन डावखरे, किशोर दराडे, आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
****
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी सोलापूर शहरातल्या दोन ई-सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
फुलंब्री इथल्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. उज्ज्वला पालकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पुण्यात झिकाचा प्रसार वाढत असून शहरात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात ४२ वर्षीय महिलेला, तसंच खराडी इथल्या एका २२ वर्षीय तरुणाला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शहरातील झिकाबाधित रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात शनिवार पासूनच्या संततधार पावसामुळे अनेक प्रकल्प तुटुंब भरले आहेत. खामगाव तालुक्यात शेतपिकाचं मोठं नुकसान झालं असून, रस्ते वाहतूक बंद झाली आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाच्या परिसरातल्या गावांचा संपर्क तुटला आहे.
****
पुण्यात निगडी इथं बेकायदा घुसखोरी करून राहणाऱ्या ४२ बांगलादेशी लोकांचे भारतीय पासपोर्ट पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने रद्द केले आहेत. निगडी परिसरात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केल्याचं, वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
नाशिक मध्ये अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनानं, उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिल्यानं एक ठार तर तिघे जखमी झाले. चांदवड-मनमाड रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अवैध मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करत असतांना, आरोपींच्या गाडीनं पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा पंजाबच्या राजभवनात समारोप
पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा पंजाबच्या राजभवनात समारोप
चंदीगड : पंढरपूर-पंजाब सायकलवारीचा प्रारंभ कार्तिकी एकादशीला पंढरपूर मधून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते झाला होता. या सायकल वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 110 बंधू भगिनींनी आले होते. 10 भगिनींचा समावेश होता. या सायकल वारीत साधारण 45 ते 75 वयापर्यंतचे बंधू-भगिनी होते. यामध्ये नाशिकचे तीन सायकल वीर… महेश बडगुज , रत्नाकर शेजवळ रेल्वे डाक सेवा अरविंद निकुंभ हे तिघे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 2 years
Text
जायकवाडी धरणाच्या पुलावरून चारचाकी गाडी नदीत कोसळली!
पैठण : पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अरुंद पुलावरून रविवारी दुपारी मारुती सुझुकी स्विफ्ट कार कोसळल्याची घटना घडली सुदैवाने कुठलीही जीवित हानी घडली नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले,कावसान जुने येथील उद्धव भगवान मापारी वय 40 वर्ष व त्यांची पत्नी वर्षा उद्धव मापारी वय 32 व रामभाऊ चेडे हे तिघे मारुती सुझुकी स्विफ्ट व्हीडीआय कंपनीची एमएच- 12 एन जे – 2978 या चार चाकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
गणपतीपुळे येथे तिघे बुडाले रत्नागिरी : पर्यटनासाठी आलेले कोल्हापूरचे तिघेजण बुडाल्याची घटना आज पहाटे गणपतीपुळे येथील समुद्रात घडली. त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक पुरुष बेपत्ता आहे.
0 notes