Tumgik
#जगदीप धनकड
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
नवी दिल्ली इथं आज पहिल्या अंतराळ दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती अनन्यसाधारण आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याप्रसंगी केलं. इस्रोनं अंतराळ क्षेत्राबरोबरच देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान दिलं आहे, असं त्या म्हणाल्या. चंद्राच्या अध्ययनासाठी इस्रो आणखी योजना आखत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देश गगनयान मोहिमेची प्रतीक्षा करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरीक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या योगदानाची प्रशंसा करण्याचा आहे. सरकारनं या क्षेत्राशी संबंधित दूरदृष्टीचे निर्णय घेतले आहेत आणि आगामी काळातही घेऊ असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथं थोड्याच वेळात महिलांचं महाशिबीर होणार आहे. यात मुख्यमंत्री शिंदे महिलांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी जळगाव इथं अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी यावेळी जारी करण्यात येणार आहे. देशातल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सरंक्षण ते कृषी क्षेत्र या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. युक्रेन इथं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी चर्चा होणार आहे. आज सकाळी कीव इथं पोहचल्यानंतर भारतीय समुदायांना पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, २५ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा ११३ वा भाग प्रसारित होईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र देश आहेत आणि मजबूत भागीदार बनण्याची त्यांची इच्छा आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजनाथसिंह यांनी काल वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं.
****
आदिवासीबहुल भागात शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पीएम-जनमन मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रिय आदिवासी विकास मंत्रालयाकडून २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान, देशातले एक हजार तालुके आणि पंधरा हजार ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. तर विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी हा बंद पाळण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना यांनी केलं. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक, प्राध्यापकांनी सजग राहावं, असं कुलकर्णी म्हणाले. या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे. यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'मेरी पार्टी में मैं हू अकेला' आठवलेंच्या कवितांनी राज्यसभेत हसू अनावर
‘मेरी पार्टी में मैं हू अकेला’ आठवलेंच्या कवितांनी राज्यसभेत हसू अनावर
‘मेरी पार्टी में मैं हू अकेला’ आठवलेंच्या कवितांनी राज्यसभेत हसू अनावर “तुम्ही मला नेहमी कविता ऐकवण्याबाबत सांगायचा. मात्र, तुम्हाला माझी कविता ऐकायची असेल, तर मला बोलू द्यावं लागेल”, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केलं आहे.   संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्या अभिनंदन…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी
उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी
शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धनकड यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bikanerlive · 2 years
Text
उप राष्ट्रपति जगदीप धनकड ने विश्व प्रसिद्ध देशनोक मंदिर में मां करणी के किए दर्शनविश्व शान्ति के लिए की प्रार्थना
उप राष्ट्रपति जगदीप धनकड ने विश्व प्रसिद्ध देशनोक मंदिर में मां करणी के किए दर्शनविश्व शान्ति के लिए की प्रार्थना
बीकानेर 25 सितम्बर। उप राष्ट्रपति जगदीप धनकड़ ने अपनी बीकानेर यात्रा के दौरान रविवार को विश्व प्रसिद्ध देशनोक मंदिर में करणी माता के दर्शन किए। उप राष्ट्रपति ने वहां विशेष पूजा-अर्चना एवं आरती कर विश्व शान्ति के लिए प्रार्थना की। उप राष्ट्रपति की धर्म पत्नी डॉ. सुदेश धनकड़ ने भी मां करणी के दर्शन कर, पूजा-अर्चना की।  उप राष्ट्रपति का करणी माता मंदिर पहुंचने पर मंदिर ट्रस्ट के पदाधिकारियों ने स्वागत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, दि. 27 : भारताचे 49 वे  सरन्यायाधीश  म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी  आज  शपथ  घेतली. राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, दि. 27 : भारताचे 49 वे  सरन्यायाधीश  म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी  आज  शपथ  घेतली. राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.08.2024    रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक सुरु आहे. या आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. ���्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
***
कोलकाता इथल्या आरजीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्त्येच्या पार्श्वभूमीवर  पद्म पुरस्काराने सन्मानित सत्तरहून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी करत आजही दिल्ली इथं निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. या प्रकरणाची  सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली असून  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.जे.बी.पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
***
देशातील पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही यावेळी करण्यात आलं.
***
राज्याच्या कृषी विभागातर्फे परवा  २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
***
जम्मू काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा आज श्रावणी पौर्णिमेला संपन्न होत आहे.या यात्रेमध्ये यावर्षी देशभरातून पाच लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथल्या पवित्र  गुहेचं  दर्शन घेतलं,यावर्षीची भाविकांची संख्या विक्रमी ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आहे.
***
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बॅंकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत, तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं मिळालेली ही भेट मोलाची आहे, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली आहे.
***
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवाशियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना राख्या बांधून आज रक्षाबंधन साजरे केलं. रक्षाबंधन पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
***
माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवनात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शंकर दयाल शर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
***
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कार आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला. राखी पौर्णिमेसाठी आपल्या १९ वर्षीय ऋतुजा जाधव या बहिणीला २५ वर्षांचा रोहित जाधव  गावाकडे घेऊन जात असतांनाच हा अपघात घडला. अन्य एका अपघातात  जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपरखेड इथं काल चार सख्या भावंडांचा केटी वेअर धरणाजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये तीन बहिणी आणि एका भावाचा समावेश आहे. सर्वात मोठी बहिण ९ वर्षांची होती तर सर्वात लहान भाऊ तीन वर्षांचा होता.
***
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना प्रदान.
इंडीया आघाडीची दिल्लीमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेरठमध्ये प्रचार सभा.
महाविकास आघाडीत वंचित समुहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता- विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर.
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्ससमोर १६३ धावांचं लक्ष्य.
****
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, माजी उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच���या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते काल चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी व्ही नरसिंहराव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना यावेळी भारत रत्न पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं. 
****
देशात यंत्रणांचा गैरवापर सुरु असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र `इव्हीएम` नसेल तर भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या १८० जागाही जिंकू शकणार नाही, असं काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते दिल्ली इथं आज रामलीला मैदानावर झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सभेत बोलत होते. ही निवडणूक देश, घटना वाचवण्यासाठी, आणि प्रत्येकाचा हक्क वाचवण्यासाठी आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे तसंच अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते या सभेत सहभागी झाले होते. आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची शंका वाटत होती पण आता ही शंका वास्तवात उतरली असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथं पक्षाच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात केली. ही निवडणूक केवळ सरकार स्थापण्यासाठी नाही तर भारताला विकसित राष्ट्र तसंच भारतीय अर्थव्यस्थेला जागतिक तिसऱ्या क्रमाकांची आर्थिक महासत्ता बनवण्यासाठीची आहे. देशाला भ्रष्टाचारापासून वाचवण्यासाठीचा लढा आपण देत आहोत, असं मोदी म्हणाले. गेल्या दहा वर्षात सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी मोदी यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक घराला पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे. जवळपास दोनशे ७४ योजनांची कामे ठरवून दिलेल्या टप्प्यामध्ये होत नसल्यानं ही कामं ठरलेल्या मुदतीत पूर्ण होणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं शासकीय नियमानुसार संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सागर यांनी दिले आहेत.
****
लातूर शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या २१ ठिकाणच्या अवैध जोडण्या महसूल विभाग आणि लातूर शहर महापालिका प्रशासनातर्फे तोडण्यात आल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. पहिल्या टप्प्यात लातूर ते कळंब तालुक्यातल्या रांझणी गावापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली असून यापुढंही ही मोहीम राबविली जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
कोकण रेल्वेचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या मुख्यालयात ते पदभार स्वीकारतील अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
महाविकास आघाडीत वंचित समूहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यांवर भांडण सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. वंचित बहुजन आघाडीकडून कॉँग्रेसला सात जागांवर पाठींबा देण्यात येणार असून, कोल्हापूर आणि नागपूर इथल्या उमेदवारांना आम्ही पाठींबा जाहीर केल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरही आंबेडकर यांनी यावेळी टीका केली. ज्या मतदार संघात महायुतीचं प्राबल्य नाही तिथं उमेदवार पळवणं, पक्षांमध्ये फोडाफोडी करणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हात मिळवणी करणं, असे प्रकार सुरु आहेत, असं ते म्हणाले.
****
मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत परभणीचा विकास का झाला नाही असा प्रश्न, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तसंच महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. ते परभणी इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण परभणीचा अभ्यास करत आहोत, असं जानकर म्हणाले. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
रत्न आणि आभूषण परिषदेनं राज्यातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांसोबत काम करावं असं, आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते काल रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे देण्यात येणारे पन्नासावे रत्न आणि आभूषण निर्यात पुरस्कार मुंबई इथं प्रदान करण्यात आले, त्यावेळी बैस बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष संदिपान भुमरे यांच्या हस्ते नाथांच्या समाधीची अभिषेक पूजा करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान करून नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मानाच्या दिंड्यांची आज मिरवणूक काढण्यात आली.  यंदाचा समाधी सोहळा नाथांचा चतु:शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळा असल्याने, मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगपुरा भागातल्या नाथमंदिरातही भाविकांनी नाथांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
****
मतदान प्रक्रियेप्रति युवकांनी जागरूक व्हावं तसच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी मतदान करावं, असं अवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केलं आहे. नांदेड इथल्या महात्मा गांधी मिशन- एमजीएम महाविद्यालयात काल झालेल्या स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. मतदान शक्ती असून तो एक देशसेवेचाच एक भाग आहे, असंही करनवाल यांनी सांगितलं. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यपक शिक्षणवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
****
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नीलम संखे यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातल्या बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता सुरू असताना बोईसर ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भाष्य करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार संखे यांच्याविरोधात आली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
****
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वाशिम शहरात आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केलं. एक व्यक्ती एक मत यातून शासन कसं निर्माण होतं, याविषयी माहिती यात देण्यात आली. वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, मंडळ अधिकारी पी.एस.��ांडे यावेळी प्रमुख उपस्थिती होते.
****
लोकसभा निवडणुकीसाठी विविध परवानग्यांकरता कल्याणमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एक खिडकी परवानगी कक्षांतर्गत विविध परवानगी विषयक कामकाजाबाबत दूरध्वनीद्वारे संपर्कासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नियंत्रण कक्षाची निर्मिती केल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाळीत टाकलं जात असून आपण त्यामुळं आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेऊ असा इशारा, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी दिला आहे. धुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. भारतीय जनता पक्षाकडून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमदवारी देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमांमध्ये डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.
****
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज काँग्रेस पक्षामधे प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पुर्वाश्रमीचे काँग्रेसचेच असणारे दिलीप माने हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विजयासाठी १६३ धावांचं आव्हान असलेल्या गुजरात टायटन्स संघानं नऊ षटकात एक बाद ७१ धावा केल्या होत्या. अहमदाबाद इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकांमध्ये आठ बाद १६२ धावा केल्या. मोहित शर्मानं तीन गडी बाद केले. स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात विशाखापट्टणम इथं सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात
कर्नाटकात महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं बस्वराज बोम्मई यांचं आश्वासन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा संसद अधिवेशनात उपस्थित करण्याचं खासदार शरद पवार यांचं महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन
राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर
राज्यातील सत्ता संघर्षावर आता १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
आणि
भारत -बांगलादेशमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली, विविध राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, सरकार कुठल्याही मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती तसंच शेतकऱ्यांना किमान हमी भावासह मुद्यावंर सखोल चर्चेची मागणी केली.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काल संसदेच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. सदनाचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याबाबत बिर्ला यांनी केलेल्या आवाहनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना काल घडल्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून, या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची क��ून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी हा दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, या नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखल्यानं घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली. या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना द्यायचे पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली.
दुसरीकडे या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्���ेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सीमाभागातलं आंदोलन पुढच्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईत राज्यपाल भगत भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. इंदू मिल इथं बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांनीही काल चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दलित बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार असा निर्धार ��िपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रिपाइंच्या जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते.
दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली होती. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. उद्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांचं ’राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ’सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्यंही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी काल सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला.
डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं. नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.
****
राज्यातल्या कोणत्याही प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेत अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी शाळा स्थलांतर प्रमाणपत्र- टी सी अभावी प्रवेश नाकारता येणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. या संदर्भातला शासननिर्णय जारी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यानुसारच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा असं या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे २०२१ वर्षासाठीचे मराठीतील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ३३ साहित्यिकांचा या पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जयेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शशिकाम्त्रे पित्रे यांना शाहू महाराज पुरस्कार, सदानंद कदम यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार, अरुण गद्रे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, तर विवेक उगलमुगले यांना बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद च्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार यंदा औरंगाबाद इथल्या ज्येष्ठ स्वातंत्त्र्य सेनानी ताराबाई लड्डा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांना देण्यात येणार आहे.  ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून येत्या १३ डिसेंबरला औरंगाबाद इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
२०१७ ते २०२० या कालावधीत औरंगाबाद महानगरपालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी एकशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले, भगवान घडामोडे, नगरसचिव आणि अधिकाऱ्यांनी ऐनवेळचे २२० प्रस्ताव विषयपत्रिकेत समाविष्ट करुन हा गैरव्यवहार केला असल्याचं ते म्हणाले. २५ कोटी रुपयांची रस्त्याची कामं गाळे वाटप, अतिरिक्त कामं, अशा नावाखाली २२० प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर करण्यात आले असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भगवान घडामोडे यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
राज्य सरकारनं राबवलेल्या माझी वसुंधरा अभियानात औरंगाबाद महापालिकेला विभागस्तरावर उत्तम कामगिरीसाठी दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्ह्याच्या महसुली तसंच एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादचं कौतूक करण्यात आलं आहे. औरंगाबाद विभागात नगरपरिषद गटातून हिंगोलीला दीड कोटी रुपये निधी बक्षीस स्वरूपात जाहीर झाला आहे. पारितोषिकात मिळालेल्या या निधीचा खर्च कसा करावा, यासंबंधीच्या सूचनाही दिलेल्या आहेत.
****
परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव इथं आज आणि उद्या मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतुक  अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहनं कोल्हापाटी इथून मानवत - पोखर्णी फाटा - पाथरी - उमरी मार्गे परभणीकडे जातील. गंगाखेड रोड - वसमत रोड - जिंतूर रोडवरुन येणारी वाहनं उमरी फाटा इथून पाथरीकडे वळवण्यात आली आहेत.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज ढाका इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिला सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडे अकरा वाजता हा सामना सुरु होईल.
****
कतार मध्ये सुरु असलेल्या विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगाल, ब्राझिल आणि मोरक्कोचे संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पोर्तुगालनं काल स्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव केला तर स्पेनच्या संघाला पेनल्टी शूट आऊट फेरीत ३-० अशा फरकानं मोरक्कोनं पराभूत केलं. अन्य एका सामन्यात ब्राझिलनं दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. परवा शुक्रवारी ब्राझिल आणि क्रोएशिया यांच्यात उपान्त्यपूर्व फेरीचा सामना होईल.
****
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राज्य  क्रीडा महोत्सवात काल, बास्केटबॉल स्पर्धेत, अंतिम लढतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६-५९ अशा फरकानं नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ संघाचा पराभव केला. तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा पराभव करत सावित्री फुले पुणे विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं.
महाराष्ट्राची क्रीडादूत नवेली देशमुख हीच्या उपस्थितीत या राज्य क्रीडा महोत्सवाचा आज समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा  होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथे मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चार दिवसीय एकोणपन्नासाव्या  कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल मुलींच्या गटात झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघानं परभणी आणि पुण्याच्या संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 December 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 06 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून अभिवादन.
औरंगाबादसह मराठवाड्यात विविध कार्यक्रमांतून महामानवाला आदरांजली.
सीमावादाचा मुद्दा सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात मांडावा-खासदार शरद पवार यांची सूचना.
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने निधन.
आणि
चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करुन अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली आहे. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे.
केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीव��प्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. येत्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे यांचं ’राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ’सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्येही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी आज सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा  भडकल गेट इथं समारोप झाला.
डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालये तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं.  मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.
****
कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडीफोडीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असून, घडलेल्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. सीमाभागातलं आंदोलन पुढच्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या चार गावांनी मध्यप्रदेशात समाविष्ट होण्याचा इशारा दिला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा परिसरातील सुमारे ५५ आदिवासी गावांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी गुजरातमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सुरु केलेलं आंदोलन मागे घेतलं आहे.  या भागाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलं, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
महाविकास आघाडीने जाहीर केलेला १७ डिसेंबरचा मोर्चा हा वैफल्यग्रस्तांचा मोर्चा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. विधीमंडळाचं अधिवेशन नागपुरात असतांना, १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचं महाविकास आघाडीचे नियोजन पाहता, मोर्चाची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर ढकलून बघ्याची भूमिका घेण्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा डाव स्पष्ट दिसत असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. सीमा मुद्द्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले केले, या हल्ल्यांना फूस लावण्याचे काम काँग्रेस आणि जेडीएस करत असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला.
****
शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर उद्या होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सुखटणकर यांनी सुमारे पाच दशकं रंगभूमीची सेवा केली. गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांतून तसंच कैवारी, जावई माझा भला, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, वाट पाहते पुनवेची या सारख्या अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.
सुखटणकर यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुखटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
चतुरंग प्रतिष्ठानचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दुर्ग संशोधक, इतिहास ��भ्यासक बाळकृष्ण तथा आप्पा परब यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि तीन लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी डोंबिवलीत होणाऱ्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात आप्पा परब यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज हिंदू शौर्य दिन साजरा करण्यात आला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०६ डिसेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करुन अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार, माजी केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.  राज्यपाल भगत भगतसिंह कोशारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. दादरच्या इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं काम लवकरात पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी  दिली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही  चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. दरम्यान,देशभरातून मुंबईत चैत्यभूमीवर त्यांचे अनुयायी दाखल झाले आहेत.
***
औरंगाबादमध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजता समता शांती पदयात्रा काढण्यात आली. विद्यापीठात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले आणि प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी भडकल गेट इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.  
***
मराठवाडा मुक्ती संग्रमाचा अमृत महोत्सव यशस्वी करण्याचे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. पापळकर यांनी काल याबाबत एक बैठक घेऊन संबंधित विभागांनी दिलेल्या आराखड्यानुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. या आराखड्यानुसार विविध उपक्रम वेळेत राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
//*********//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जगदीप धनकड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी
जगदीप धनकड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी उपराष्ट्रपतिपद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित NDA कडून उमेदवारी देण्यात आली. उपराष्ट्रपतिपद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित NDA कडून उमेदवारी देण्यात आली.   भाजप अध्यक्ष जे. पी.…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली : भारताचे 49 वे  सरन्यायाधीश  म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी शनिवारी  शपथ  घेतली. (Justice Uday Lalit took oath as the 49th Chief Justice of India) राष्ट्रपती  भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Margaret Alva| उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवारांची उपस्थिती
Margaret Alva| उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवारांची उपस्थिती
Margaret Alva| उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवारांची उपस्थिती येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. या पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आज 19 जुलै हा या पदासाठीचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. नवी दिल्लीः उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान, उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांची मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर
·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
·      पाकिटबंद दही, लस्सी, तांदूळ, पीठ, पनीर, मासे, एलईडी बल्ब, शालेय साहित्य, यासह अनेक जीवनावश्यक वस्तुंवर आजपासून वस्तू आणि सेवा कर
·      शिवसेना फुटीनंतरच्या दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार १८६ रुग्ण, मराठवाड्यात १९२ बाधित
·      दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात पुन्हा पाऊस
·      तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारतानं इंग्लंडविरुद्धची मालिकाही दोन - एकनं जिंकली
आणि
·      बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं ऐतिहासिक जेतेपद
****
भारताच्या सोळाव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. संसद भवन आणि सर्व राज्यातल्या  विधानसभांच्या आवारात सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार आहेत, तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. एकूण मतदारांची संख्या चार हजार ८०९ असेल. यामध्ये ७७६ संसद सदस्य आणि चार हजार तेहतीस विधानसभेचे सदस्य असतील. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे.
****
संयुक्त पुरोगामी आघाडीनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मार्गारेट अल्वा यांची उमेदवारी निश्चित केली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी काल नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेस पक्षाच्या नेत्या राहिलेल्या अल्वा यांनी राज्यपाल म्हणून तसंच राज्यसभा सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे. विविध विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे. शिवसेनेनं अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं यापूर्वीच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. १८ दिवसांचं कामकाज या दिवसात होणार असून, १६ विधेयकं मंजुरीसाठी सादर केली जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती एम. ‍व्यंकय्या नायडू यांनी तसंच सरकारनंही काल सर्व पक्षीय बैठक घेतली.
****
केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे राज्यातल्या प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढवण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यविरांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात देशाला आणि राज्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी या उपक्रमांतर्गत दूरदृश्य प्रणालीद्वारे काल बैठक घेण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परीषदेनं शिफारस केलेल्या विविध वस्तूंवर आजपासून जीएसटी आकारण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाकिटबंद दही, लस्सी, तांदूळ, पीठ, पनीर, मासे, एलईडी बल्ब, शालेय साहित्य, यासह अनेक जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढल्या आहेत. रुग्णालयानं पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करुन दिल्यास त्या खोलीवर पाच टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल, त्याचबरोबर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
****
राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचं पीठ स्थापन करण्यात आलं आहे. रमण्णा यांच्याव्यतिरिक्त न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली हे दोन न्यायाधीश पीठाचे सदस्य आहेत.
१६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिसी विरोधात शिंदे गटानं दाखल केलेली याचिका, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांचा निर्णय, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अनुमती देण्याचा राज्यपालांचा निर्णय, विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आदेश, एकनाथ शिंदे यांचं विधिमंडळ गटनेतेपद कायम ठेवून अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्याचा विधानसभा अध्यक्षाचा निर्णय, तसंच शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या अध्यक्षाचा निर्णयाला शिवसेनेचं न्यायालयात विविध याचिका दाखल करुन आव्हान दिलं आहे. या सर्व याचिकांवर हे पीठ सुनावणी घेणार आहे.
****
शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थकांनी काल कोल्हापूर इथं मेळावा घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्याची मागणी, मंडलिक यांच्याकडे केली. मंडलिक हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या अनुपस्थितीत हा मेळावा पार पडला. मंडलिक यांच्याकडून मात्र शिंदे गटात सामिल होण्यासंदर्भात अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. पक्षानं राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावलेल्या बैठकीसाठी ते अनुपस्थित होते. आपण पूर्वपरवानगीनं गैरहजर होतो असं त्यांनी म्हटलं होतं.
****
यवतमाळ जिल्ह्यातले शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यासोबतच खासदार भावना गवळी यांचा गट देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. गवळींना पक्ष प्रतोद पदावरून हटवल्यानं नाराजी व्यक्त करत त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय घेतला. यात पुसद, यवतमाळ, बाभूळगाव तालुक्यातल्या शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेमध्ये आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचे दोन गट आहेत.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या काल २०० कोटी १६ हजारांच्या वर गेली. त्यात १ लाख ७७ हजारापेक्षा जेष्ठ नागरिकांना दोन, तर ५ कोटी ५० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५ लाखाच्यावर गेली आहे. त्यात ७ कोटी ५२ लाखाहून जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर ४२ लाख ९७ हजाराहून जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. सर्व अडचणींवर मात करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोनशे कोटी लसीकरणाचा नवा टप्पा गाठला आहे. कायम स्मरणात राहणारा क्षण असल्याचं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार १८६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख १७  हजार ९ झाली आहे. काल या संसर्गानं तीन जणांचा मृत्यू झाला. राज्यात आता��र्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार १७९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ५५ हजार ८४० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १५ हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १९२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ५५, जालना ४५, औरंगाबाद ४२, लातूर २१, तर नांदेड जिल्ह्यातल्या १५ रुग्णांचा समावेश आहे.
****
राज्यात काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असली तरी, अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात काही जिल्ह्यात काल पुन्हा पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. औरंगाबाद शहरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. गंगापूर शहर परिसर आणि पाचोड इथं जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, पैठणच्या नाथसागर धरणात ५४ हजार २९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून धरणाची पाणी पातळी ७२ टक्यांवर गेली आहे.
नांदेड जिल्ह्यातही काल सर्वत्र पाऊस झाला. किनवट तालुक्यातल्या शिवणी इथं जोरदार पाऊस झाला. पूर्णा नदीकाठी असलेला वीजपंप बाजुला करत असताना शेतकरी शंकरराव कदम हे शुक्रवारी नदीच्या पुरात वाहून गेले होते, काल त्यांचा मृतदेह सापडला.
हिंगोली जिल्ह्यातही काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.  
गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे, गोदावरी नदीत विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत, तर गोदावरी नदी आणि इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत.
****
येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली असून या सर्व भागांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
हरित पर्यावरण चळवळ महावृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत देशात एक हजार ठिकाणी झाडं लावण्यात येणार असल्याचं, केंद्रीय रस्ते आणि माहामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर काल एक हजार झाडांची लागवड उपक्रमाचा प्रारंभ काल गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. हरित पर्यावरण चळवळ या महावृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन खास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून करण्यात आलं आहे.
****
ब्रिटिशांनी मिठावर कर आकारल्यानंतर भारतातून ब्रिटिशांची राजवट संपण्याची सुरुवात झाली होती, आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर आकारल्यानं, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. अन्नधान्यावर जीएसटी लावल्यानं नागरिकांच्या पोटावरदेखील पाय मारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
विधान परिषदेत काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता असावा अशी आपली इच्छा असून, आपण तशी मागणी करणार असल्याचं पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आपली या संदर्भात चर्चा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
मँचेस्टर इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची मालिकाही दोन - एकनं जिंकली आहे. काल झालेल्या सामन्यात इंग्यलंडनं प्रथम फलंदाजी करत २६० धावांचं आव्हान दिलं. प्रत्यूत्तरादाखल भारतीय संघानं हार्दिक पंड्या आणि ॠषभ पंत यांच्या शतकी खेळीच्या बळावर ४२व्या षटकातच पाच गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं.
****
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं काल सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूनं चीनच्या वँग झियी  हिचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. दोनवेळा ऑलिंपिक विजेतेपद मिळवलेल्या सिंधूनं यावर्षात हे तिसरं विजेतेपद मिळवलं आहे. याआधी तिनं कोरियन आणि स्विस बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं मिळवलेल्या विजेतेपदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही ट्विट संदेशाद्वारे सिंधूचं अभिनंदन केलं आहे.
****
उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. जावळे यांनी सांगवी गावचे सरपंच, सदस्य म्हणून काम केलं होतं. शिवसेनेनं त्यांच्यावर उस्मानाबाद तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती, पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची तालुकाभरात ओळख होती. आज दुपारी एक वाजता सांगवी इथं त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
उस्मानाबाद इथल्या तेरणा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक चंद्रजीत जाधव यांची भारतीय खो-खो संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौथ्या आशियाई आणि जागतिक खो-खो स्पर्धेसाठी त्यांची निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचं भारतीय खो-खो संघाचे सचिव एम एस त्यागी यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. जाधव हे अखिल भारतीय खो-खो संघाचे सहसचिव म्हणून कार्यरत होते.
****
केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यात सुरू झाली असली, तरी बांगलादेशनं कांद्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. मात्र, यावर्षी भारतात कांद्याचं उत्पादन मुबलक प्रमाणात झालं आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याच्या निर्यातीविषयी बांगलादेशबरोबर बोलणी करावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना केली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राजीव गांधींना कोण हरवणार याची टीप फिडेल कॅस्ट्रोने मार्गारेट अल्वा यांना दिली होती..
राजीव गांधींना कोण हरवणार याची टीप फिडेल कॅस्ट्रोने मार्गारेट अल्वा यांना दिली होती..
राजीव गांधींना कोण हरवणार याची टीप फिडेल कॅस्ट्रोने मार्गारेट अल्वा यांना दिली होती.. देशात सध्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांची चर्चा आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलैला पार पडणार आहे, तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ६ ऑगस्टला. भाजपप्रणित एनडीएनं जगदीप धनकड यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलंय, तर विरोधी पक्षांकडून माजी काँग्रेस नेत्या आणि गोवा, राजस्थान, गुजरात अशा…
Tumblr media
View On WordPress
0 notes