#घेत
Explore tagged Tumblr posts
dhanu-j-92 · 3 months ago
Text
Tumblr media
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा के��े. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहि��े आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्त��गत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
2 notes · View notes
nandedlive · 2 years ago
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
airnews-arngbad · 23 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन करणार नाही - केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत स्पष्टोक्ती • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर - विविध कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण • धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी, आपल्या कार्यकाळातले सर्व निर्णय नियमानुसारच झाल्याचा मुंडे यांचा दावा आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १६ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकासित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन���यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. देशभरातून २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘आदरणीय राष्ट्रपतीजी का ये उद्‌बोधन विकसित भारत के संकल्प को मजबुती देनेवाला है। नया विश्वास पैदा करनेवाला है। और जनसामान्य को प्रेरीत करनेवाला है। सारे अध्यन बार बार ये कह चुके है, की गत दस वर्षों में देश की जनता ने हमें सेवा करने का मौका दिया है। पांच पांच दसक तक गरीबी हटाओ के नारे सुने है। और अब पच्चीस करोड गरीब गरीबी को परास्त करके बाहर निकले है। योजनाबद्ध तरीके से समर्पित भाव से अपनेपन की पुरी संवेदनशीलता के साथ जब गरीबों के लिये जीवन खपाते है तब ये होता है।’’
सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या १० कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं हटवून, खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ दिल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. शासकीय खरेदीतही जेम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार केले जात असून, यामुळे एक लाख १५ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची, तसंच शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता मोहिमेतून भंगार विक्रीतून दोन हजार ३०० कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या या उत्तरानंतर सदनानं हा प्रस्ताव संमत केला. राज्यसभेत कालही धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू राहिली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
देशात गेल्या दशकभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात तीनशेहून अधिक कंपन्या कार्यरत झाल्या असून, १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली. ही बाब देशाच्या आत्मनिर्भरतेला पोषक असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
कृषीविषयक योजनांमधे कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाईचं आश्वासन, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं, खासदार सु��्रिया सुळे यांनी काल लोकसभेत सांगितलं. याबाबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते. महाराष्ट्र सरकारनं पिकविमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत, याकडे कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले… ‘‘शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या मंत्र्यावर, आणि या राज्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्‌धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.’’
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. आपल्या कार्यकाळातले सर्व निर्णय हे नियमानुसारच घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काहीही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं, आपण या विषयावर बोलणं, योग्य नसल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.
शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी, भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस, एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक तसंच औद्योगिक प्रयोजनासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल.
कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी तज्ज्ञांकडून कर्करोग आजारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारा��नी दहा दिवसांच्या आत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कारही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त शंभर दिवसांत दीड लाख पंप बसवण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं होतं, हे उद्दीष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. सहा डिसेंबरपर्यंत राज्यात ९७ हजार २९५ सौर कृषी पंप बसवण्यात आले होते. चार फेब्रुवारीपर्यंत महावितरणने आणखी ५३ हजार नऊ सौर कृषी पंप बसवले. त्यामुळे या योजनेत बसलेल्या सौर पंपांची संख्या एक लाख ५० हजार ३०४ झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ४९४ पंप बसवण्यात आले असून, बीड जिल्ह्यात त्या खालोखाल १७ हजार ९४४, अहिल्यानगर १३ हजार ३६६, परभणी ११ हजार ७५५, छत्रपती संभाजीनगर नऊ हजार ३२९, हिंगोली आठ हजार ५३८, आणि धाराशीव जिल्ह्यात सहा हजार ७६५ सौर पंप बसवण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७६ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २७ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून, पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.
राज्य शासनानं काल विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईतले सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची, छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेले मिलिंदकुमार साळवे यांची, छत्रपती संभाजीनगर इथंच अल्पसंख्याक विकास सहआयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांची, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा ��ाढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.
जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
0 notes
mayurabanavali · 2 days ago
Text
आजच्या काळात स्त्रिया आणि मुलींसाठी स्वसंरक्षण केवळ गर�� नाही, तर शक्ती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे! आपण कोणावर अवलंबून न राहता स्वतःचं संरक्षण स्वतःच करू शकतो, आणि करायलाच हवं! ⚔️ अडचणीच्या क्षणी हातात काठी घेत, लाठीकाठी प्रशिक्षणाद्वारे स्वतःला सक्षम करणं –
हाच सशक्त स्त्रीत्वाचा खरा मंत्र! 👊🔥 प्रत्येक माता, भगिनी आणि मुलींनी सक्षम आणि स्वावलंबी व्हावं, यासाठीचा हा एक छोटासा उपक्रम!
मुलुंड मधील सौ लक्ष्मीबाई इंग्लिश हायस्कूल मध्ये हा लाठी काठीचा उपक्रमासाठी बोलावले त्यासाठी शाळेचे संस्थापक श्री प्रसाद कुलकर्णी सर अँड प्रज्ञा मॅडम चे धन्यवाद.
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
0 notes
pradip-madgaonkar · 2 days ago
Text
जन्या : Pradip ही जी माणसं तुझ्या पाठीमागे बोलतात ना…
Pradip : त्यांचं मुळीच टेंशन नाही. त्यांना मीच ठेवलं आहे. ते पगार घेत नाहीत, काम मस्त करतात.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 days ago
Text
जन्या : Bandya ही जी माणसं तुझ्या पाठीमागे बोलतात ना…
Bandya : त्यांचं मुळीच टेंशन नाही. त्यांना मीच ठेवलं आहे. ते पगार घेत नाहीत, काम मस्त करतात.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
news-34 · 23 days ago
Text
0 notes
punerichalval · 24 days ago
Text
राष्ट्रीय खेळाडू डॉ. सुषमा तायडे यांचा युवक दिनानिमित्त गौरव
राष्��्रीय खेळाडू डॉ. सुषमा तायडे यांचा युवक दिनानिमित्त गौरव
पुणे: एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेच्या संचालक प्रो. डॉ मंगेश कराड यांच्या हस्ते व व्यवस्थापनाने डॉ. सुषमा तायडे (क्रीडा संचलिका, श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे.) यांच्या युवकांच्या क्रीडा विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची दखल घेत युवक दिनानिमित्त त्यांचा विशेष सन्मान केला. व हा योगायोग असे की आज त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ता मिळालेले युवा पुरस्कार ही त्यांच्यासाठी अनोखी…
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
‘ मैं हूँ शिनचॅन ‘ , ट्रॅफिक पोलिसांनी पकडताच तरुणीच्या अंगात शिनचॅन ,पहा व्हिडीओ
‘ मैं हूँ शिनचॅन ‘ , ट्रॅफिक पोलिसांनी पकडताच तरुणीच्या अंगात शिनचॅन ,पहा व्हिडीओ
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला असून त्यामध्ये ट्रॅफिक पोलीसाने पकडल्यानंतर एक तरुणी आपल्या अंगात शिंगच्यांग आल्याचे भासवत ट्राफिक पोलिसाची फिरकी घेत आहे. पोलीस तिला समजावून सांगतात मात्र ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. शिंगच्यांग हे कार्टून कॅरेक्टर या तरुणीच्या अंगात शिरल्याचा अविर्भाव ती…
0 notes
grunxstoreupdate · 1 month ago
Link
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार - महासंवाद
बारामती, दि. २२: परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले. श्री.पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vidyams13 · 2 months ago
Text
ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणव��ो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य माणसांना असतं की !
#vidyamsblog
0 notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
कृषीविषयक योजनांमधे कोणतीही अनियमितता सहन करणार नाही-केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत स्पष्टोक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड दौऱ्यावर-विविध कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण
‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं शंभर दिवसांचं निर्धारित उद्दीष्ट साठ दिवसांत पूर्ण
आणि
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १५ सुवर्ण पदकं जिंकत महाराष्ट्र ति��ऱ्या स्थानी कायम
****
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे विकासित भारताच्या संकल्पाला बळ देणारं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत बोलत होते. देशभरातून २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –
आदरणीय राष्ट्रपतीजी का ये उद्‌बोधन विकसित भारत के संकल्प को मजबुती देनेवाला है। नया विश्वास पैदा करनेवाला है। और जनसामान्य को प्रेरीत करनेवाला है। सारे अध्यन बार बार ये कह चुके है, की गत दस वर्षों में देश की जनता ने हमें सेवा करने का मौका दिया है। पांच पांच दसक तक गरीबी हटाओ के नारे सुने है। और अब पच्चीस करोड गरीब गरीबी को परास्त करके बाहर निकले है। योजनाबद्ध तरीके से समर्पित भाव से अपनेपन की पुरी संवेदनशी���ता के साथ जब गरीबों के लिये जीवन खपाते है तब ये होता है।
सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या १० कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं हटवून खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शासकीय खरेदीतही जेम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार केले जात असून, यामुळे एक लाख १५ हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता मोहिमेतून भंगार विक्रीतून दोन हजार ३०० कोटी रुपये प्राप्त झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
राज्यसभेत आजही धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू राहिली. भाजपचे बन्सीलाल गुर्जर, काँग्रेसच्या रेणुका चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, बीजू जनता दलाचे मानस रंजन मंगराज, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
देशात गेल्या दशकभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात तीनशेहून अधिक कंपन्या कार्यरत झाल्या असून, १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली. ही बाब देशाच्या आत्मनिर्भरतेला पोषक असल्याचं, वैष्णव यांनी म्हटलं आहे.
****
कृषीविषयक योजनांमधे कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री शिवाजीराव कोकाटे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितलं. याबाबत सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान बोलत होते. महाराष्ट्र सरकारनं पिकविमा योजनेच्या सुधारणेसाठी पावलं उचलली आहेत, असंही चौहान यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राज्यमंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले –
शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या मंत्र्यावर, आणि या राज्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्‌धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मात्र आज पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व निर्णय हे नियमानुसारच घेण्यात आल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं.
सनसनाटीखेज आरोप करायचे, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं याच्या पलिकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही. कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याची अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्या आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्व मान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ तसंच आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कारही यावेळी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
****
शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक तसंच औद्योगिक प्रयोजनासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना जलाशयात बुडीत बंधारे बांधण्याच्या ���५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपये, पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
अवैध मद्य विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या जवानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी सांगितलं. नाशिक इथले जवान कैलास गेणू कसबे यांचा मद्यविरोधी कारावाईदरम्यान मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त शंभर दिवसांत दीड लाख पंप बसवण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं होतं, हे उद्दीष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. सहा डिसेंबरपर्यंत राज्यात ९७ हजार २९५ सौर कृषी पंप बसवण्यात आले होते. पुढच्या दोन महिन्यात ४ फेब्रुवारीपर्यंत महावितरणने आणखी ५३ हजार नऊ सौर कृषी पंप बसवले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसवलेल्या पंपांची संख्या एक लाख ५० हजार ३०४ झाली आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ४९४ पंप बसवण्यात आले असून, बीड जिल्ह्यात त्या खालोखाल १७ हजार ९४४, अहिल्यानगर १३ हजार ३६६, परभणी ११ हजार ७५५, छत्रपती संभाजीनगर नऊ हजार ३२९, हिंगोली आठ हजार ५३८, आणि धाराशीव जिल्ह्यात सहा हजार ७६५ सौर पंप बसवण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आज झालेल्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या अनमोल खरबने विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात अनमोलने अनुपमा उपाध्यायचा २१-१६, २२-२० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नेमबाजी स्पर्धेत १५ वर्षीय नेमबाज जोनाथन अँथनी याने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सरबज्योत सिंग याचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्राने सर्वाधिक ६१ पदकांची कमाई केली आहे. त्यात १५ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसेच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.
****
जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
****
0 notes
seo-3024 · 2 months ago
Text
आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...
Tumblr media
इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे करताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्र��प्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..
या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते परंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं करत असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते
प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...
नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्या मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते
1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.
2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दु��तात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.
3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.
4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी
5. नवीन आई आणि बाळ यांचे एकमेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन आईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.
6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिल�� सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.
7. कित्येक वेळा आई जेवायला बसले की बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते
8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?
सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..
9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.
10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..
11. पूर्वीच्या काही पद्धती या सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ��डजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...
गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ द्यावा.
आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सुदृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.
तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे आठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग होईल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ नंदिनी क्लिनिक
नंदिनी क्लिनिक हडपसर
नंदिनी क्लिनिक वानवडी
फोन 8421119264
0 notes
pradip-madgaonkar · 9 days ago
Text
बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(Pradip वारीला निघालाय…!)
0 notes
bandya-mama · 8 days ago
Text
बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(Bandya वारीला निघालाय…!)
0 notes