#गणेश एस. पाठक
डॉक्टर भास्कर शर्मा वर्ल्ड टाप लीडर अवार्ड से सम्मानित
सिद्धार्थनगर। अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त होम्योपैथिक चिकित्सक डॉक्टर भास्कर शर्मा को वर्ल्ड टाप लीडर अवार्ड से सम्मानित किया गया है।
यह अवॉर्ड 29 दिसंबर 2022 को आयरलैंड के प्रो. डॉ. सर एस. जोसेफ ने डॉक्टर भास्कर शर्मा को वर्ल्ड टाप लीडर अवार्ड का प्रमाण पत्र, मेडल दिया है। यह अवॉर्ड द जर्नल ऑफ वर्ल्ड रॉयल सोसायटी आयरलैंड द्वारा दिया गया है। उक्त आशय की सूचना डा. भास्कर शर्मा ने शुक्रवार को एक प्रेस विज्ञप्ति में दिया है।
ज्ञात हो कि पूर्व में डॉक्टर भास्कर शर्मा को स्टार ऑफ होमियोपैथी लंदन, प्रेसिडेंशियल यूथ फिटनेस अवार्ड्स अमेरिका, डॉक्टर सैमुअल हैनीमैन इंटरनेशनल अवॉर्ड लंदन, वरिष्ठ होम्योपैथिक इंटरनेशनल अवॉर्ड सिंगापुर, डॉ एलेन इंटरनेशनल अवॉर्ड थाईलैंड, डॉक्टर कैंट इंटरनेशनल अवॉर्ड मलेशिया।
ग्लोबल आइकॉन पर्सनैलिटी ऑफ होम्योपैथी दुबई, होम्योपैथी शिरोमणि इंटरनेशनल अवॉर्ड मस्कट, ग्लोबल एनवायरमेंटल अवार्ड फिलीपींस, साहित्य रत्न अवॉर्ड कनाडा, बेस्ट होम्योपैथी अवार्ड नाइजीरिया, ग्लोबल आईकॉन पर्सनालिटी अवार्ड अफ्रीका, इंटरनेशनल पीस अवॉर्ड इंडोनेशिया, डॉक्टरेट अवॉर्ड अल्जीरिया। होम्यो भूषण काठमांडू, होम्योपैथी श्री गोवा, होम्योपैथी रत्न, चिकित्सा रत्न सम्मान प्राप्त कर चुके हैं।
सम्मान पाने की खुशी में डॉ महेंद्र शुक्ला, डॉक्टर वीरेंद्र त्रिपाठी, डॉ अजीत, डॉ. अफजल हुसैन, डॉ एम शर्मा, डॉक्टर मनमोहन शुक्ला, डॉ शिवानंद तिवारी, डॉक्टर सोनपा विश्वकर्मा, डॉक्टर सोफिया इदरीसी, डॉक्टर तसौवर खान, डॉ राजकुमार शर्मा, बिलाल अहमद, कृष्ण कुमार पाठक, शिल्पा शर्मा, शीतल शर्मा, गणेश विश्वकर्मा, महेश मौर्या, कृष्णलाल यादव, संजय त्रिपाठी, प्रदीप कश्यप, अब्दुल सफात, राहुल प्रजापति, देवेश मौर्य, वीरेंद्र प्रजापति, रामजस कनोजिया आदि लोगों ने दी बधाइ दिया है।
Read the full article
0 notes
बलमा रंगरसिया के ट्रेलर और गाने की धूम मची
बलमा रंगरसिया के ट्रेलर और गाने की धूम मची
बहुप्रतीक्षित भोजपुरी फ़िल्म बल��ा रंगरसिया का ट्रेलर और गाने यू-ट्यूब पर रिलीज हो चुकी है और देखते ही देखते सोशल साइटों पर छा गया. यशी फ़िल्मस् द्वारा रिलीज की गई इस ट्रेलर व गाने को भोजपुरिया दर्शकों का जबरदस्त रेस्पॉन्स मिल रहा है. इस फ़िल्म के गाने और ट्रेलर के रिलीज होते ही दर्शकों की बेसब्री बढ़ती जा रही है.
बलमा रंगरसिया का पोस्टर
बताते चलें कि इस फ़िल्म की शूटिंग बिहार और मुम्बई में संयुक्त रूप…
View On WordPress
0 notes
उप्र : सतीश वाराणसी और असीम अरुण कानपुर में बने पहले पुलिस कमिश्नर, 26 आईपीएस का तबादला Divya Sandesh
#Divyasandesh
उप्र : सतीश वाराणसी और असीम अरुण कानपुर में बने पहले पुलिस कमिश्नर, 26 आईपीएस का तबादला
लखनऊ। उत्तर प्रदेश सरकार ने आईपीएस ए. सतीश गणेश को वाराणसी और असीम अरुण को कानपुर का पहला नया पुलिस कमिश्नर बनाया गया। इससे पहले लखनऊ और नोएडा में पुलिस कमिश्नर तैनात किए गए थे। इसी दौरान कई जिलों के पुलिस कप्तान बदले गए हैं।
गुरुवार को कैबिनेट में कानपुर और वाराणसी में पुलिस कमिश्नर को तैनात किए जाने को लेकर मुहर लगी थी। इसके बाद देर रात तक नए पुलिस कमिश्नरेट के अधिकारियों की तैनाती को लेकर मंथन शरू हो गया। पुलिस विभाग के सूत्रों के मुताबिक कानपुर में एक एडीजी रैंक का पुलिस कमिश्नर, दो आईजी या डीआईजी रैंक के अफसर और आठ एसपी रैंक के अफसर की तैनाती किए जाने की चर्चा थी। जबकि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के संसदीय क्षेत्र वाराणसी में पुलिस कमिश्नरेट में एडीजी के अलावा डीआईजी स्तर के दो अपर पुलिस आयुक्त और छह से सात पुलिस उपायुक्त (एसपी रैंक) के तैनात करने को लेकर मंथन चला। इसके बाद कई आईपीएस अफसरों के तबादले कर दिए।
जिन आईपीएस अधिकारियों का ट्रांसफर हुआ है उनमें अखिलेश कुमार मीणा व अनिल सिंह वाराणसी, पुष्पांजलि नोएडा में, मनोज कुमार और आकाश कुलहरि कानपुर में अपर पुलिस आयुक्त, पीयूष मोर्डिया लखनऊ पुलिस कमिश्नरेट में संयुक्त पुलिस आयुक्त बने हैं।
नवीन अरोड़ा आगरा रेंज, रमित शर्मा बरेली रेंज, एस के भगत वाराणसी रेंज के आईजी बने हैं। जे रविन्द्र गौड़ मिर्ज़ापुर, दीपक कुमार अलीगढ़, जोगेन्द्र कुमार झांसी, प्रीतिंदर सिंह गोरखपुर रेंज और शलभ माथुर, मुरादाबाद रेंज के डीआईजी बने हैं।
यह खबर भी पढ़ें: भारत में इन जगहों पर की जाती है रावण की पूजा, जानिए इन अनोखे मंदिर से जुड़ी अजीबो- गर��ब परम्पराएं
अमित पाठक ग़ाज़ियाबाद एसएसपी/डीआईजी, किरीट कुमार राठौर एसपी पीलीभीत, बबलू कुमार एटीएस, मुनिराज जी आगरा, कला निधि नैथानी अलीगढ़, रोहन पी कनय झांसी, दिनेश कुमार पी गोरखपुर, सचिन्द्र पटेल कुशीनगर, संतोष सिंह गोंडा, शैलेश पांडे अयोध्या, बृजेश कुमार सिंह इटावा, आकाश तोमर प्रतापगढ़, सुजाता बहराइच की कप्तान बनी।
वाराणसी नगर (कमिश्नरेट) के थाने
कोतवाल, आदमपुर, रामनगर, भेलूपुर, लंका, मड़ुवाडीह, चेतगंज, जैतपुरा, सिगरा, छावनी, शिवपुर, सारनाथ, लालपुर-पांडेयपुर, दशाश्वमेध, चौक, लक्सा, पर्यटक और महिला थाना
वाराणसी ग्रामीण के थाने
रोहनियां, जंसा, लोहता, बड़ागांव, मिर्जामुराद, कपसेठी, चौबेपुर, चोलापुर, फूलपुर और सिंधौरा
कानपुर नगर (कमिश्नरेट) के थाने
कोतवाली, फीलखाना, मूलगंज, कलेक्टरगंज, हरवंश मोहान, बादशाही नाका, अनवर गंज, रायपुरवा, बैकलगंज, छावनी, रेल बाजार, चकेरी, कर्नलगंज, ग्वाल टोली, कोहना, सीसामऊ, बजरिया, चमनगंज, स्वरूपनगर, नवाबगंज, काकादेव, कल्याणपुर, पनकी, बिठूर, बाबू पुरवा, जूही, किदवईनगर, गोविंद नगर, नौबस्ता, बर्रा, नजीराबाद, फजल गंज, अरमापुर और महिला थाना।
कानपुर आउटर के थाने
महाराजपुर, नर्वल, सचेंडी, बिल्हौर, ककवन, चौबेपुर, शिवराजपुर, घाटमपुर, सजेती, साढ़, बिधनू
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
· बांधकाम प्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर ५० टक्के सूट देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
· डिसेंबरअखेर पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित; औरंगाबाद इथल्या कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढवण्याला मंजुरी.
· औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करणारी अधिसूचना काढा - मुख्यमंत्र्यांचं नागरी उड्ड��न मंत्रालयाला स्मरणपत्र.
· कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आयटीआयचं अद्ययावतीकरण.
· दर्पण दिन काल सर्वत्र साधेपणानं साजरा.
· राज्यात चार हजार ३८२ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २१८ रुग्णांची नोंद.
आणि
· लातूर जिल्ह्यात तूर उत्पादकांना पीक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याची विमा कंपनीला सूचना.
****
बांधकाम प्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला. जे प्रकल्प ही सवलत घेतील त्यांना त्यांच्या ग्राहकांचं संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थापन दीपक पारेख समितीने सादर केलेल्या अहवालानुसार मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. यामुळे घरांच्या किमती कमी होतील, असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
****
राज्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी पात्रतेच्या कोणत्याही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. राज्यात नियमित नसणाऱ्या अनेक गुंठेवारी योजनांना याचा लाभ होणार आहे. औरंगाबाद शहरातल्या ११८ वसाहतीतली सुमारे सव्वा लाख घरं या निर्णयामुळे नियमित होणार आहेत.
****
ग्रामीण भागात रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार करायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या अंतर्गत राज्यात सहा हजार ५५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
****
कृषी पंपांसाठी सौर ऊर्जेचा वापर, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ आणि फॅब प्रकल्पांकरिता प्रोत्साहनाच्या धोरणात सुधारणा, तसंच आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत कार्यरत संस्थांमध्ये दोन अभ्यासक्रमांच्या समावेशाला मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढवण्याला तसंच नवीन पदनिर्मितीला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या या रुग्णालयात असलेल्या रुग्णखाटांची संख्या आता १०० वरून २६५ होणार आहे. या रुग्णालयासाठी गट अ ते गट ड ची ३१६ नियमित तर ४४ बाह्यस्त्रोताने अशी एकूण ३६० पदे निर्माण होणार आहेत. यासाठी २४ कोटी ६४ लाख २४ हजार ७८८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
****
औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयानं लवकरात लवकरात अधिसूचना काढावी, असं स्मरणपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री हरदिपसिंह पुरी यांना पाठवलं आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात याबाबतचा एकमतानं मंजूर झाला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला आहे.
****
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था-आयटीआयचं अद्ययावतीकरण केलं जाणार आहे. यासाठी साधारण ११ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून, तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध होणार आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लातूर इथले प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने निमंत्रित महिला तसंच वकील संघटनांसोबत विधीमंडळ समिती बैठका घेणार असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ११ जानेवारीला नागपूर इथं, १९ जानेवारीला मुंबईत तर २९ जानेवारीला औरंगाबाद इथं बैठक होईल. या बैठकीला महिला संघटना तसंच वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. या तीनही ठिकाणी दुपारी ३ वाजता महिला संघटनांसोबत तर सायंकाळी ५ वाजता वकील संघटनांसोबत बैठक होणार आहे. संबधीतांनी आपली मतं तसंच सूचना लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.
****
दर्पण दिन काल सर्वत्र साधेपणानं साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करत, पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे वार्षिक पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार तर दैनिक पुढारीचे चंदन शिरवाळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला. राज्यस्तरीय वृत्तपत्र प्रतिनिधी पुरस्कार किरण तारे यांना तर राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी पुरस्कार औरंगाबादचे सिद्धार्थ गोदाम यांना जाहीर झाला आहे.
****
मराठवाड्यात दर्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आचार्य जांभेकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्य पत्रकार संघाच्या वतीनं विशेष वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्राध्यापक जयदेव डोळे यांनी या कार्यक्रमात बोलताना, पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थांनी पत्रकार म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तींऐवजी मालक तयार करावेत, असं मत व्यक्त केलं.
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ऑनलाईन परिसंवादात मार्गदर्शन केलं. पत्रकारितेकडे फक्त व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही तर ते समाज परिवर्तनाचे एक साधन असल्याचं डॉ येवले म्हणाले.
विभागीय माहिती संचालक कार्यालय तसंच जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी दर्पणकारांना आदरांजली वाहिली.
****
पत्रकारांनी कोविड काळात केलेल्या वार्तांकनाची दखल घेत लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात काल पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला. माजी आमदार पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या ४७ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देत, ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला.
****
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांनी सदैव जोपासला पाहिजे, असं परभणी इथले ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी म्हटलं आहे. परभणी इथं पत्रकार भवनात आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. दर्पण दिनानिमीत्त परभणी जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने काल दर्पण दिनी वृत्तपत्र विक्रेत्��ांचा सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक गोळ्यांसह आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात जिल्ह्याच्या विकासासह ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.
****
नांदेड इथं पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकारांचा सत्कार केला.
****
बीड इथं जिल्हा माहिती कार्यालयात जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. माजलगाव पत्रकार संघाच्या वतीनं काल दर्पण दिन समारंभात प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांना “माजलगांव भूषण” पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी काल जाहीर झाली, संघाच्या अध्यक्षपदी महादेव गोरे, उपाध्यक्षपदी गणेश जाधव तर सचिवपदी नंदकुमार पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
****
राज्यात काल चार हजार ३८२ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ५४ हजार ५५३ झाली आहे. काल ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ८२५ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका कायम आहे. काल दोन हजार ५७० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ५२ हजार ७५९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २१८ रुग्णांची नोंद झाली. मृत रुग्णांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ८२ कोविडग्रस्त आढळले, नांदेड तसंच बीड जिल्ह्यात प्रत्येकी ३४, उस्मानाबाद २९, जालना १३, हिंगोली २० तर परभणी जिल्ह्यात काल ६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली.
****
लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त तूर उत्पादकांना पीक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याची सूचना पीक विमा कंपनीला करण्यात आली आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सुमारे ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीची पेरणी झाली होती. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीने या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव होऊन तुरीचं नुकसान झालं. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळावी अशी मागणी आमदार निलंगेकर यांनी शासनाकडे केली होती. यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलं असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी बिलोली तालुक्यातल्या खतगाव इथ अंत्यसंस्कार करण्यात आले. खतगावकर यांचं काल पहाटे हैद्राबाद इथं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. सहकार, शिक्षण, सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं होतं.
****
लातूर जिल्हा परिषद इमारत परिसर तसंच बागेच्या परिसराची स्वच्छता करून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सुंदर माझे कार्यालय या अभियानाचं काल उद्घाटन केलं. जिल्हा परिषदेच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
परभणी जिल्हा परिषद कार्यालयातही मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्वच्छता केली जात आहे.
****
हिंगोली इथले जलसंपदा विभागातले कार्यकारी अभियंता एस एम शेख यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तसंच केज इथं टपाल विभागाच्या डाक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात टपाल विभागाचे नवीन खातं उघडणं, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडणं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन डाक विमा काढणं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडणं, तसंच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना आदी सेवा ग्राहकांना पुरवण्यात येणार आहेत. आधार दुरुस्ती तसंच नूतनीकरण सेवाही या मेळाव्यात पुरवली जाणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत ४० ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. यामध्ये उमरगा तालुक्यातल्या ११, कळंब ६, भूम, परंडा आणि लोहारा प्रत्येकी ५, तुळजापूर चार, उस्मानाबाद तीन आणि वाशी तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघा��ं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत, एक बाद २१ धावा केल्या आहेत.
****
मराठवाड्यात पुढच्या २४ तासांत उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जालना आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, औरंगाबाद तसंच लातूर इथं काल सायंकाळनंतर पाऊस झाला.
****
0 notes
भारत माता परिवार के प्रादेशिक सम्मेलन अवसर पर "भारत वर्ष : चुनोतियाँ एवं विकास" विषय पर आयोजित विचार सङ्गोष्ठी में मंचासीन अतिथि पूज्य #जगद्गुरु सुखानन्दाचार्य स्वामी #राघवदेवाचार्य जी महाराज, आर सी आई (भारत सरकार )के कार्यसमिति सदस्य डॉ पवन स्थापाक, वेटनरी कालेज के डीन डॉ आर पी एस बघेल,संस्कार निर्माण परिषद के संयोजक डॉ दिगंत पाठक, ब्रह्म सत्ता की संपादक डॉ श्रद्धा तिवारी व आचार्य परिषद मध्यप्रदेश के संयोजक डॉ एच पी तिवारी। समारोह में विशिष्ट वक्ता के रूप में संस्थाध्यक्ष श्री मुरारी शरण शुक्ल, डॉ आनंद वर्धन, डॉ प्रशुन मिश्रा, प्रो एस सी कालरा, प्रो एच सी वार्ष्णेय, प्रो राम शंकर, वैद्य गणेश विश्वकर्मा, जीवेश पांडेय व अमोल मेहरा उपस्थित थे । #jagadgururaghavdevacharya #स्वामी #जगद्गुरु #राघवदेवाचार्य https://www.instagram.com/p/Brfmf9PBVsX/?utm_source=ig_tumblr_share&igshid=42ymyxtwmat9
0 notes
राम वन गमन एवं केवट संवाद सुनकर श्रोता हुए भाव विभोर सेक्टर 82 स्थित निरंजनी अखाड़ा, ब्रम्हचारी कुटी में आयोजित श्रीमहालक्ष्मी यज्ञ एवं श्रीराम कथा के सातवें दिन यज्ञाचार्य महेश पाठक शास्त्री के मार्गदर्शन में विद्वान ब्राम्हणों द्वारा गणेश भगवान, मां लक्ष्मी, नवग्रह, सप्तभद्रमण्डल,षोडश मातृका, चौसठ योगिनी, वास्तु देवता, दस दिगपाल, पंचलोकपाल, द्वादस ज्योतिर्लिंग, क्षेत्रपाल देवता,वरुण देवता आदि देवताओं का पूजन करा यज्ञ कराया गया। कथा व्यास अतुल प्रेम जी महाराज ने आगे का प्रसंग सुनाते हुए बताया कि भगवान राम मां सीता और सभी भाइयों के विवाह के बाद अवध में आ जाते हैं । महाराज दशरथ गुरु से आज्ञा लेकर राम को युवराज बनाने की घोषणा करते है पूरी अयोध्या में खुशी छा जाती है। सभी देवता यह जानकर परेशान हो जाते हैं कि अगर राम का राज्याभिषेक हो जाएगा तो राक्षसों का वध कैसे होगा। सरस्वती जी से सभी प्रार्थना करते हैं और सरस्वती जी मंथरा की बुद्धि को पलट देती हैं वह कैकयी को अपने दो वरदान राजा दशरथ से मांगने के लिए कहती है। कैकयी कोपभवन में चली जाती है और दशरथ से दो वरदान मांगती है कि भरत को राज्य और राम को वनवास। दशरथ जी अचेत हो जाते है। रामजी लक्ष्मण और सीता के साथ वन को चले जाते हैं। केवट प्रसंग सुनाते हुए अतुल प्रेम जी ने बताया कि गंगा किनारे पहुंचने पर केवल से नाव लाने को कहते है। " मांगी नाव न केवट आना, कहहु तुम्हार मरमु में जाना" केवट कहता है कि मैं तुम्हारा मर्म जनता हूँ। जिनकी चरण रज लगते ही पत्थर की शिला नारी बन गयी अगर मेरी नाव भी नारी बन गयी तो मेरी रोजी रोटी का क्या होगा। बिना पैर धुलवाए आपको नाव में नहीं बैठाउँगा । " अति आनंद उमगि अनुरागा, चरण सरोज पखारन लागा"।ऐसा कहकर भगवान राम , लक्ष्मण और सीता के पैर धोकर पूरे परिवार सहित उस चरणोदक को पीता है। इसके बाद गंगा के पार उतारता है। इस अवसर पर महंत ओम भारती, संयोजक एवं मुख्य यजमान राघवेंद्र दुबे, देवेंद्र गुप्ता, सुशील पाल, सुभाष शर्मा, मुकेश रावत, शिव शंकर सिंह, आर के शर्मा, नीरज शर्मा, एस के मिश्रा, पंकज झा, संजय पांडे, हरि जी, संदीप पाठक सहित तमाम लोग मौजूद रहे।
0 notes
शक्ति फिल्म प्रोडक्शन द्वारा जयपुर रत्न सम्मान समारोह 2018 का भव्य आयोजन जयपुर - शनिवार शाम को वैशाली नगर स्थित होटल महल रजवाड़ा रिजॉर्ट में शक्ति फिल्म प्रोडक्शन की तरफ से जयपुर रत्न सम्मान समारोह का भव्य आयोजन किया गया जिसकी ऑर्गेनाइजर अंबालिका राज थी अंबालिका राज ने बताया कि जयपुर रत्न सम्मान समारोह 2018 बहुत ही वैभवशाली तरीके से संपन्न हुआ जयपुर शहर के गणमान्य लोगों को नामांकित प्रतियोगियों के बीच सम्मान दिया गया प्रतियोगिता के विजेताओं को कार्यक्रम संचालक अंबालिका राज ने कार्यक्रम का विवरण देते हुए इसे एक अति सफल कार्यक्रम बताया लोगों की भारी भीड़ में विभिन्न केटेगरी में विभिन्न विभिन्न प्रतिभाओं को पुरस्कृत किया गया कार्यक्रम के बीच में लोगों के मनोरंजन के लिए भिन्न-भिन्न तरीके की रंगारंग प्रस्तुतियां भी हुई कार्यक्रम की शुरुआत गणेश वंदना से हुई और इसी बीच जयपुर के आलोक अग्रवाल द्वारा राजस्थानी थीम पर डांस के माध्यम से लोगों का खूब मनोरंजन किया अवॉर्ड फंक्शन के दौरान डिज़ाइनर हीना बेलानी के इंडियन इलेक्शन को भी शोकेस किया गया जिसमें जयपुर और दिल्ली से आए मॉडल्स ने ही ना बे लाने के कपड़ों को रैंप पर शोकेस किया जयपुर रत्न सम्मान समारोह की होस्ट और एंकरिंग नगर निगम की ब्रांड एंबेसडर फेम ऑफ टीवी प्रीति सक्सेना ने की और उनका साथ जयपुर के शिवम गौड़ ने बखूबी निभाया जयपुर रत्न सम्मान समारोह मैं मुख्य अतिथि के रूप में राधेश्याम गुप्ता समाज सेवी पल्लवी सिटी सेलिब्रिटी डिजाइनर पवन टाक पंडित राम मोहन शास्त्री पुष्पा माई आर एस परि��ार बृजेश पाठक थे जयपुर रत्न सम्मान समारोह क��� संपन्न करने में नरेंद्र के गंगवाल सुनील आदिवाल और रिंकू सिंह गुर्जर मैं बखूबी हाथ बताया और मुख्य अतिथि के रूप में रामा एयरकाँन के ऑथराइज्ड डीलर प्रतीक जी भी सम्मिलित हुए और इसी के साथ मीनाक्षी नारायण जी अनुष्का फैशन से जयपुर रत्न सम्मान समारोह को संपन्न करने में बखूबी हाथ बताया जयपुर रत्न सम्मान समारोह की फोटोग्राफी लक्ष्मण सिंह काउंटर इंडिया से रमेश कुमार और एबी प्रोडक्शन से अश्विन व्यास ने की और अंत में अंबालिका राज ने बताया जयपुर रत्न सम्मान समारोह 2018 संपन्न हुआ और अगले वर्ष का इंतजार है नई प्रतिभाओं को
0 notes
दूर हो रही महिला दर्शकों को थियेटर तक लाएगी बलमा रंगरसिया
दूर हो रही महिला दर्शकों को थियेटर तक लाएगी बलमा रंगरसिया
अपने निर्माण काल से ही चर्चित भोजपुरी फ़िल्म बलमा रंगरसिया इन दिनों सेंसर में है और जल्द ही सिल्वर स्क्रीन पर दस्तक देगी. सूत्रों की माने तो यह फ़िल्म भोजपुरी फिल्मों से दूर हो रही महिला दर्शकों क�� थियेटर तक खींच लाएगी. संगीतमय फ़िल्म में त्रिकोणीय प्रेम कहानी को बेहतर ढंग से प्रस्तुत किया गया है. फ़िल्म ट्रेड पंडित की माने तो कई दिनों बाद भोजपुरी दर्शक पूर्णतः मनोरंजक फ़िल्म देख पाएंगे. अद्भुत कहानी,…
View On WordPress
0 notes
उप्र : सतीश वाराणसी और असीम अरुण कानपुर में बने पहले पुलिस कमिश्नर, 26 आईपीएस का तबादला Divya Sandesh
#Divyasandesh
उप्र : सतीश वाराणसी और असीम अरुण कानपुर में बने पहले पुलिस कमिश्नर, 26 आईपीएस का तबादला
लखनऊ। उत्तर प्रदेश सरकार ने आईपीएस ए. सतीश गणेश को वाराणसी और असीम अरुण को कानपुर का पहला नया पुलिस कमिश्नर बनाया गया। इससे पहले लखनऊ और नोएडा में पुलिस कमिश्नर तैनात किए गए थे। इसी दौरान कई जिलों के पुलिस कप्तान बदले गए हैं।
गुरुवार को कैबिनेट में कानपुर और वाराणसी में पुलिस कमिश्नर को तैनात किए जाने को लेकर मुहर लगी थी। इसके बाद देर रात तक नए पुलिस कमिश्नरेट के अधिकारियों की तैनाती को लेकर मंथन शरू हो गया। पुलिस विभाग के सूत्रों के मुताबिक कानपुर में एक एडीजी रैंक का पुलिस कमिश्नर, दो आईजी या डीआईजी रैंक के अफसर और आठ एसपी रैंक के अफसर की तैनाती किए जाने की चर्चा थी। जबकि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के संसदीय क्षेत्र वाराणसी में पुलिस कमिश्नरेट में एडीजी के अलावा डीआईजी स्तर के दो अपर पुलिस आयुक्त और छह से सात पुलिस उपायुक्त (एसपी रैंक) के तैनात करने को लेकर मंथन चला। इसके बाद कई आईपीएस अफसरों के तबादले कर दिए।
जिन आईपीएस अधिकारियों का ट्रांसफर हुआ है उनमें अखिलेश कुमार मीणा व अनिल सिंह वाराणसी, पुष्पांजलि नोएडा में, मनोज कुमार और आकाश कुलहरि कानपुर में अपर पुलिस आयुक्त, पीयूष मोर्डिया लखनऊ पुलिस कमिश्नरेट में संयुक्त पुलिस आयुक्त बने हैं।
नवीन अरोड़ा आगरा रेंज, रमित शर्मा बरेली रेंज, एस के भगत वाराणसी रेंज के आईजी बने हैं। जे रविन्द्र गौड़ मिर्ज़ापुर, दीपक कुमार अलीगढ़, जोगेन्द्र कुमार झांसी, प्रीतिंदर सिंह गोरखपुर रेंज और शलभ माथुर, मुरादाबाद रेंज के डीआईजी बने हैं।
यह खबर भी पढ़ें: भारत में इन जगहों पर की जाती है रावण की पूजा, जानिए इन अनोखे मंदिर से जुड़ी अजीबो- गरीब परम्पराएं
अमित पाठक ग़ाज़ियाबाद एसएसपी/डीआईजी, किरीट कुमार राठौर एसपी पीलीभीत, बबलू कुमार एटीएस, मुनिराज जी आगरा, कला निधि नैथानी अलीगढ़, रोहन पी कनय झांसी, दिनेश कुमार पी गोरखपुर, सचिन्द्र पटेल कुशीनगर, संतोष सिंह गोंडा, शैलेश पांडे अयोध्या, बृजेश कुमार सिंह इटावा, आकाश तोमर प्रतापगढ़, सुजाता बहराइच की कप्तान बनी।
वाराणसी नगर (कमिश्नरेट) के थाने
कोतवाल, आदमपुर, रामनगर, भेलूपुर, लंका, मड़ुवाडीह, चेतगंज, जैतपुरा, सिगरा, छावनी, शिवपुर, सारनाथ, लालपुर-पांडेयपुर, दशाश्वमेध, चौक, लक्सा, पर्यटक और महिला थाना
वाराणसी ग्रामीण के थाने
रोहनियां, जंसा, लोहता, बड़ागांव, मिर्जामुराद, कपसेठी, चौबेपुर, चोलापुर, फूलपुर और सिंधौरा
कानपुर नगर (कमिश्नरेट) के थाने
कोतवाली, फीलखाना, मूलगंज, कलेक्टरगंज, हरवंश मोहान, बादशाही नाका, अनवर गंज, रायपुरवा, बैकलगंज, छावनी, रेल बाजार, चकेरी, कर्नलगंज, ग्वाल टोली, कोहना, सीसामऊ, बजरिया, चमनगंज, स्वरूपनगर, नवाबगंज, काकादेव, कल्याणपुर, पनकी, बिठूर, बाबू पुरवा, जूही, किदवईनगर, गोविंद नगर, नौबस्ता, बर्रा, नजीराबाद, फजल गंज, अरमापुर और महिला थाना।
कानपुर आउटर के थाने
महाराजपुर, नर्वल, सचेंडी, बिल्हौर, ककवन, चौबेपुर, शिवराजपुर, घाटमपुर, सजेती, साढ़, बिधनू
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes